नवी दिल्ली : हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता?, जे झालं ते खूप भयानक आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आज सकाळी पोलीस चकमकीत मारले गेले. या वृत्तामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून काही राजकीय नेत्यांनीही याचं स्वागत केलं आहे. भाजपच्या नेत्या व माजी मंत्री मनेका गांधी यांनी मात्र विरोधाचा सूर आळवला आहे.
जे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज
Recommendation for You

भारताच्या लॉजिस्टिक्स क्रांतीला गती; नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सचे 2,500 कोटींचे भव्य एअर कार्गो हब
Post Views : 80 भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र कणा मानले जाते….

Post Views : 80 भूजल व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची अटल भूजल योजना प्रभावी ठरली होती….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत गुप्त बैठक; अटकळींना बळकटी
Post Views : 80 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीत…














