Generated by All in One SEO v5.0.0.1, this is an llms.txt file, used by LLMs to index the site.
# लक्षवेधी.कॉम
"Lakshavedhi: Informed, Engaged, Empowered
## Sitemaps
- [XML Sitemap](https://lakshavedhi.com/sitemap.xml): Contains all public & indexable URLs for this website.
## Posts
- [Home](https://lakshavedhi.com/tiehome/)
- [रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! केशरी कार्डाची उत्पन्न मर्यादा थेट 2 लाखांवर जाण्याची शक्यता, 'या' कुटुंबांना मिळणार स्वस्त धान्य](https://lakshavedhi.com/big-news-for-ration-card-holders-the-dignity-generated-by-keshari-card/) - राज्यातील वाढती लोकसंख्या, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि महागाईचा आलेख लक्षात घेऊन महायुती सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 अंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांचा कोटा वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. यासोबतच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांच्या वार्षिक
- [पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी 'एआय साथी' कोर्स अनिवार्य; काय आहे शासनाचा नवा नियम?](https://lakshavedhi.com/ai-saathi-course-is-mandatory-for-teachers-from-class-1st-to-12th-new-rule-of-government/) - राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांनी 'AI साथी फॉर एज्युकेटर्स' हा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी, सुरक्षित आणि नैतिक वापर व्हावा, या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.हा कोर्स 'दीक्षा'
- [दिल्लीत विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक; आंबेडकरांची घोषणा](https://lakshavedhi.com/ambedkars-announcement-of-23rd-july-maharashtra-bandh-to-prohibit-police-action-against-delhi-students/) - दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी नीट परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
- [राज्याच्या विकासाला गती! १७७ तालुक्यांना ५ कोटींचा निधी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा](https://lakshavedhi.com/state-development-center-grants-rs-5-crore-to-177-talukas-major-decisions-announced-in-cabinet-meeting/) - राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७७ तालुक्यांमध्ये विकास कार्यक्रम राबवण्यासह कृषी, आपत्ती व्यवस्थापन, लोकायुक्त आणि लोककल्याण अशा अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या संतुलित आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पाच महत्त्वाचे
- [सोनम वांगचुक यांनी 22 दिवसांनंतर उपोषण सोडले, दिल्लीत मोठी घडामोड; जेपी नड्डांच्या एका भेटीत संपला संघर्ष](https://lakshavedhi.com/sonam-wangchuk-left-nutrition-after-22-days-delhit-mothi-ghadamod-jp-naddanchya-eka-bheit-sampla-sangharsh/) - पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 22 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर सोमवारी मागे घेतले. केंद्रीय आरोग्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून संवादाची तयारी दर्शवण्यात आल्याने वांगचुक यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली.दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे दोन दिवसांपूर्वी
- [आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, सरकार ६ विधेयके मांडणार; राम मंदिर दान चोरी, NEET वरुन विरोधक वादळ उठवणार](https://lakshavedhi.com/monsoon-session-of-parliament-from-today-government-6-bills/) - संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. एप्रिलमध्ये संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतील फूट, पक्षांतरे आणि निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक कमकुवत झाले असून, सत्ताधारी एनडीएचे संख्याबळ वाढले आहे. हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे.सरकारने यावेळी अनेक महत्त्वाची विधेयके सूचीबद्ध केली आहेत. त्यात परदेशी योगदान (नियमन)
- [अखेर सरकार झुकलं! क्राॅकरेज जनता पार्टीला चर्चेचे निमंत्रण; 'या' मंत्र्यासोबत बैठक](https://lakshavedhi.com/after-all-the-government-has-croaked/) - मागील एक महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनस्थळी पर्यावरणवादी कार्यकर्ते अशी ओळख असलेले सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, शनिवारी दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना बळजबरीने आंदोलन स्थळावरून रुग्णालयात भरती करण्यात आलं.
- ['भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा](https://lakshavedhi.com/bhakti-vithobachi-seva-arogyaachi-aashadhi-varatiel-3-83-lakhhanoon-adhik-varakyanna-arogya-seva/) - वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापकआजपर्यंत ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवाआजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या
- [आजची रात्र अख्खा महाराष्ट्र जागणार,मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी सवलत, 12 तासासाठी नियम बदलले](https://lakshavedhi.com/akhakha-maharashtra-chief-minister-gave-a-big-relief-tonight-changed-the-rules-for-12-hours/) - फिफा वर्ल्ड कपमध्ये गतविजेता अर्जंटिना आणि युरोपियन चॅम्पियन स्पेन यांच्यात आज मध्यरात्री वर्ल्डकपचा फायनलचा थरार पार पडणार आहे. या फायनल सामन्याकडे फुटबॉल चाहत्यांचे आणि जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.या फायनलसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज रात्रभर जागणार आहे आणि जल्लोष करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
- [लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे 'व्यभिचार' नाही, कोर्टाचा पतीला मोठा झटका; पोटगीबाबत महत्त्वाचा निर्णय](https://lakshavedhi.com/physical-relations-before-the-ascendant-do-not-mean-adultery-important-decision-regarding-the-pot/) - विवाहपूर्व संबंध आणि वैवाहिक कायद्यांतर्गत येणारा व्यभिचार यांच्यात स्पष्ट फरक स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. पत्नीचे लग्नापूर्वी इतर व्यक्तींशी असलेले शारीरिक संबंध हे 'व्यभिचार' (Adultery) या व्याख्येत मोडत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने केला आहे. या निर्णयामुळे कायद्यातील व्यभिचाराची व्याख्या आता अधिक स्पष्ट झाली आहे.काय आहे नेमके
- [मोठी बातमी: अत्याधुनिक कॅन्सर उपचार आता ग्रामीण भागातही उपलब्ध; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/big-news-state-of-the-art-cancer-treatment-available-only-in-rural-areas-chief-ministers-big-decision/) - ग्रामीण भागातील कर्करोगग्रस्त रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा शहरांमध्ये केंद्रित असल्यामुळे अनेकांना उपचारांसाठी दूरचा प्रवास करावा लागतो. यामुळे आर्थिक भार वाढतो, उपचारांमध्ये विलंब होतो आणि अनेक कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्करोग उपचार क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला असून ग्रामीण भागात आधुनिक कॅन्सर उपचार
- [राज्यात तीन दिवस होणार चांगला पाऊस, या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता](https://lakshavedhi.com/there-will-be-good-rain-in-the-state-for-three-days-or-there-is-a-possibility-of-stormy-rain-in-the-districts/) - राज्यातील काही भागांमध्ये ३ दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाळा पोषक असं वातावरण तयार झालं आहे. त्यानंतर मात्र दोन दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं कुठं पाऊस पडणार त्याबद्दल माहिती दिली.कुठं पडणार पाऊस?हवामान विभागानं यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात
- ["खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करी" उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत](https://lakshavedhi.com/smuggling-of-liquor-under-the-guise-of-food-items-luxury-vehicles/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…
- [राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून पेन्शन प्रक्रियेत बदल होणार, येणार नवी व्यवस्था](https://lakshavedhi.com/big-news-for-state-government-employees-new-system-will-change-in-pension-process-from-july-1/) - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन (निवृत्तिवेतन) मंजूर होण्यासाठी सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता या त्रासातून कायमची सुटका होणार आहे. निवृत्तीनंतर पेन्शन मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पेन्शन प्रक्रियेत व्यापक आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय येत्या 1 जुलै
- [तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! अन्न, औषधाची तक्रार करणे झाले सोपे; FDAचं हायटेक पोर्टल लॉन्च](https://lakshavedhi.com/tukaram-mundhenchis-big-announcement-makes-it-easier-to-complain-about-food-and-drugs-fda-high-tech-portal-launched/) - औषधांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रशासनाने आता तक्रार नोंदवण्यासाठी एक अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल (complaints.mahafda.in) सुरू केले आहे. या पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.तुकाराम मुंढेंचा मास्टरस्ट्रोकअनेकदा ग्राहकांना भेसळयुक्त अन्न किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत
- [एसटीच्या ३५०० एकर जागांचा होणार कायापालट! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, उत्पन्न वाढणार](https://lakshavedhi.com/stcs-3500-acre-land-will-be-transformed-a-big-decision-of-the-cabinet-will-give-rise-to-increase/) - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक, खासगी भागीदारी धोरणात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीच्या जमीनीवरील विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. राज्यात एसटीच्या ८५० ठिकाणी ३५०० एकर जागा आहेत.राज्याची प्रवास वाहिनी असलेले एसटी महामंडळ प्रचंड तोटयात आहे. या महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या ताब्यात असलेल्या जमीनींचा
- [तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! महाराष्ट्रातील ३८ रक्तपेढ्यांवर एफडीएची कारवाई, ३४ परवाने निलंबित](https://lakshavedhi.com/tukaram-mundhenchas-action-blasted-fdch-action-on-38-blood-vessels-in-maharashtra/) - राज्यभरात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, एफडीएने रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३८ संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून चार कायमस्वरूपी रद्द
- [२३ लाख शेतकऱ्यांना खुशखबर, फडणवीस सरकारने घेतले ८ मोठे निर्णय, पाहा तुमच्यासाठी महत्त्वाचं काय?](https://lakshavedhi.com/good-news-for-23-lakh-farmers-fadnavis-government-took-8-big-decisions-important-things-for-you/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याशिवाय दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तर एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.मंत्रिमंडळ निर्णय कोणते?दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय
- [वैद्यकीय क्षेत्र ते शेतकरी संघर्षाचा महानायक: कॉ. डॉ. अशोक ढवळे यांचा प्रेरक जीवनप्रवास](https://lakshavedhi.com/inspiring-life-journey-of-dr-ashok-dhawale-the-great-leader-of-farmers-struggle-from-the-medical-field/) - पालघर-योगेश चांदेकरपालघर- भारताच्या समकालीन शेतकरी आणि कामगार चळवळीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा एक नाव अतिशय आदराने आणि ठळकपणे घेतले जाईल, ते म्हणजे कॉ. डॉ. अशोक ढवळे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे (माकप) केंद्रीय पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या डॉ. ढवळे यांचा जीवनप्रवास हा केवळ एका नेत्याचा प्रवास नाही, तर
- [तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश! शाळांना आता पाळावे लागणार 'हे' कडक अन्नसुरक्षा नियम](https://lakshavedhi.com/tukaram-mundhes-strict-instructions-schools-will-have-to-follow-strict-food-safety-rules/) - राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली खासगी शाळांमधील उपहारगृह, कँटीन आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य
- [मंजुरीशिवाय रजेवर गेलात तर ग्रॅच्युइटी, पेन्शन रोखता येणार का? उच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा](https://lakshavedhi.com/big-consolation-for-employees-of-high-court-who-will-stop-gratuity-pension-without-approval/) - कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणामुळे रजा घ्यावी लागली, पण वरिष्ठांनी ती मंजूर केली नाही, कर्मचारी कामावर गैरहजर राहिला, तर त्याची ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि इतर निवृत्तीविषयक लाभ काढून घेता येतील का? या प्रश्नावर ओडिशा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.केवळ मंजुरीशिवाय रजेवर जाणे किंवा काही दिवस अनुपस्थित राहणे म्हणजे गंभीर गैरवर्तन (Misconduct) ठरत
- [सुनेत्रा पवारांना पक्षातूनच विरोध! निवड रद्द करण्याची मागणी; NCP च्या बड्या नेत्याने पाठवली कायदेशीर नोटीस, 'प्रफुल्ल पटेलांना...'](https://lakshavedhi.com/sunetra-pawarannas-partisan-protest-demands-cancellation-of-election-ncps-big-leader-sends-legal-notice-to-prafulla-patelanna/) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या कथित निवडणुकीवर गंभीर आक्षेप घेत त्यांनी सुनेत्रा अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बृजमोहन श्रीवास्तव यांना
- [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही टाकले मागे](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavis-nawawar-nawa-vikram-maharashtras-chief-minister-sharad-pawars-question-regarding-the-tenure-of-the-post/) - महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadnavis) नावावर पुन्हाएक नवा विक्रम नोंदविण्यातआलाआहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री (Maharashtra CM) राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहे . तर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) देखील मागे टाकले आहे . 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण
- [महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कधी बदलणार? बड्या नेत्याने सगळं सांगितलं](https://lakshavedhi.com/there-will-be-a-big-upheaval-in-the-politics-of-maharashtra-the-face-of-the-chief-minister-will-never-change/) - संजय राऊत यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला केंद्रात देवेंद्रभाऊ हवेत. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे पाहिजे, अशी इच्छा आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना मनातील ही इच्छा बोलावून दाखवली. तसेच हा बदल पुढील काही महिन्यात पाहायला मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय
- [राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावली; केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे आदेश](https://lakshavedhi.com/new-rules-regarding-singing-of-the-national-anthem-new-orders-of-the-union-home-ministry/) - केंद्रीत गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायनासंदर्भात सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांना नवीन व कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या निर्देशांनुसार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गाताना किंवा वाजवताना त्यांचे नियम, योग्य क्रम, अचूक शब्द आणि स्पष्ट उच्चार यांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.गृह मंत्रालयाने दिनांक ९ जुलै २०२६ रोजी
- [शेतकरी कर्जमाफी योजनेतील 'ती' महत्वाची अट रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा](https://lakshavedhi.com/farmer-loan-waiver-schemes-three-important-restrictions-canceled-chief-minister-fadnaviss-big-announcement-solace-to-farmers/) - ज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आज (१० जुलै) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटीशर्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव
- [मोठी बातमी! राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून ७ सदस्यीय समितीची घोषणा](https://lakshavedhi.com/big-news-pace-of-movement-towards-uniform-civil-code-in-the-state-announcement-of-7-member-committee-by-the-chief-minister/) - महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली. समान नागरी कायद्याच्या मुद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.काही दिवसांपूर्वीच गृहराज्य मंत्री योगेश कदम
- [वनहक्क जमिनींना स्वतंत्र सातबारा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा](https://lakshavedhi.com/declaration-by-revenue-minister-chandrashekhar-bawankule-in-the-legislative-assembly-that-the-land-will-not-be-entitled-to-forest-rights/) - राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना १२ ई लागू करण्यात आला आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दोन लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे.बावनकुळे म्हणाले, की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावे सातबारा उताऱ्यावरील
- [राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या](https://lakshavedhi.com/major-decision-of-the-state-government-transfer-of-8-senior-ias-officers-in-the-state/) - राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला (Administrative System) अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ८ वरिष्ठ IAS (Indian Administrative Service) अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers) करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश (Official Order) ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला. या बदल्यांमध्ये विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय
- ["सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ नियुक्तीवरून नवा वाद" मुरबे येथील संस्थेच्या नावाने नियुक्ती,बोईसरच्या नावाने कारभार!](https://lakshavedhi.com/on-appointment-as-fit-person-of-seva-ashram-educational-institution-taking-charge-in-the-name-of-boisarch-appointed-in-the-name-of-the-institution-located-at-navavad-murbe/) - पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या नियुक्ती पत्रातही चूक पालघरः सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ नियुक्तीच्या आदेशावरून नवा वाद निर्माण झाला आहे. धर्मादाय सहआयुक्त, बृहन्मुंबई विभाग यांनी पारित केलेल्या आदेशानुसार जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद पालघर यांची ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ या नोंदणीकृत न्यासासाठी ‘फिट पर्सन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशातही
- [संदिग्धतेचा गैरफायदा घेत अधिकारांचा गैरवापर समर्थ वनारसे यांच्यासह अन्य विश्वस्तांची तक्रार](https://lakshavedhi.com/complaint-against-samarth-vanarse-along-with-other-confidants-regarding-abuse-of-rights-taking-advantage-of-suspicion/) - पालघर-योगेश चांदेकरशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन ‘फिट पर्सन’विरोधात शिक्षण मंत्र्यांकडे दाद पालघर: सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ समितीने आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय, खानिवली येथे मालाड येथील शाळेतील अतिरिक्त शिक्षक माणिक गायकवाड यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देऊन खानीवली वाडा येथे बदली करण्यात आली या आदेशानुसार शाळेच्या मुख्याध्यापकपदी नवीन नियुक्तीही करण्यात आली आहे. समर्थ वनारसे व हितसंबंधित पक्षकारांनी या
- [38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेप, साखळी बॉम्बस्फोटातील दोषींची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/38-people-hanged-11-people-hanged/) - गुजरात हायकोर्टात 2008 साली झालेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणातील 49 दोषींची शिक्षा कायम ठेवली. विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात दोषींनी केलेल्या याचिका हायकोर्टाने निकाल दिला. विशेष न्यायालयाने 38 जणांना फाशीची शिक्षा, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने तीच शिक्षा कायम ठेवली.न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात
- [वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा निर्णय](https://lakshavedhi.com/big-news-for-travelers-state-governments-decision-to-waive-toll-for-all-vehicles-going-to-pandharpurla/) - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सर्व हलक्या तसेच जड वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर पूर्णपणे टोलमाफी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि
- ['कथीत सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसरचा बेकायदेशीर कारभार, पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी](https://lakshavedhi.com/demand-for-criminal-action-against-the-alleged-seva-ashram-educational-institution-boisarcha-and-those-misusing-their-official-duties/) - पालघर-योगेश चांदेकरधर्मादाय आयुक्त, शिक्षण विभागाचे कारवाईकडे दुर्लक्षसंस्थेचा पत्ता एक, कारभार दुसरीकडून! पालघर: अस्तित्वात नसलेल्या ‘सेवा…
- [शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही; काय आहे नियमावली पहा](https://lakshavedhi.com/farmers-will-not-get-loan-waiver-why-see-the-rules/) - राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली असली, तरी या योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाला या योजने अंतर्गत माफी मिळणार आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार सर्वच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. राजकीय पदाधिकारी, आयकर भरणारे शेतकरी आणि
- [राज्यावर पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांत तुफानी पाऊस; 7 जिल्ह्यांवर आस्मानी संकट](https://lakshavedhi.com/statewide-rain-crisis-or-districtwide-stormy-rain-7-districtwide-sky-crisis/) - राज्यात मान्सून सक्रिय झाला असून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत पावसाने हजेरी लावली आहे, काही भागांत रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून नदी-नाल्याला पूर आल्याच्या घटना समोर आल्यात. अशातच 7 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात
- [कंत्राटदारांना मंजूर रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्यासाठी दबाव ; मुख्याध्यापकांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार : ‘फिट पर्सन’ सुनील भोईर यांच्याविरोधात गंभीर आरोप](https://lakshavedhi.com/pressure-on-contractors-to-pay-more-than-the-agreed-amount/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर: कथीत सेवा आश्रम शिक्षण संस्था संचलित बोईसर येथील सेवा आश्रम विद्यालयातील विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांना मंजूर करण्यात आलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम अदा करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे. या प्रकरणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल ते
- ["कथित सेवा आश्रम संस्थेच्या कारभारावर निर्बंध" धर्मादाय आयुक्तांच्या आदेशांकडे दुर्लक्ष ‘फिट पर्सन’च्या कारभाराबाबत आक्षेप](https://lakshavedhi.com/allegations-regarding-negligence-of-the-orders-of-the-restricted-endowment-commissioner-in-charge-of-the-alleged-seva-ashram-organization-and-the-handling-of-the-fit-person/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः कथित सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. संस्थेच्या प्रशासनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘फिट पर्सन’ना धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही महत्त्वाचे प्रशासकीय किंवा कर्मचारीविषयक निर्णय घेता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.कार्यालयाचे निरीक्षक, शिक्षण अधिकारी आणि सुनील भोईर यांची संस्थेच्या प्रशासनासाठी ‘फिट पर्सन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- [बोईसर मधील कथीत शिक्षण संस्थेत गैरप्रकार : धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभागाकडे तक्रार ; लेटरहेड, शिक्के, स्वाक्षऱ्यांचा गैरप्रकार उघडकीस](https://lakshavedhi.com/alleged-non-standard-educational-institution-in-boisar-complaint-to-the-endowment-commissioner-education-department/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः अस्तित्वात नसलेल्या ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या कथित संस्थेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून शैक्षणिक व आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांसह शिक्षण विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या
- [शाळा परिसरात हे ड्रिंक विकाल तर व्हाल बर्बाद. राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर](https://lakshavedhi.com/the-drinking-water-in-the-school-area-is-terrible-and-the-whole-is-ruined-the-shocking-decision-of-the-state-government-tukaram-mundhe-and-the-governments-action-modevar/) - गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग या शीतपेयाचा, सॉफ्ट ड्रिंकचाही समावेश झाला आहे. हे शीतपेय शाळेच्या परिसरात विक्री केल्यास धडक कारवाई होऊ शकते. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर राज्य सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ
- [संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/music-artists-will-get-rs-10-lakh-jeevan-gaurav-award-will-be-started-in-the-name-of-singer-asha-bhosle/) - महाराष्ट्र सरकारकडून नेहमीच महिला, विद्यार्थी, तरुण, दिव्यांग आणि शेतकरी यांसाठी नवनवीन योजना सुरु केल्या जातात. अशातच संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्काराच्या धर्तीवर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने एक नवीन जीवन गौरव पुरस्कार सुरू केला जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी
- [लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!](https://lakshavedhi.com/boys-what-is-the-biggest-news-for-sisters/) - पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गाव खेड्यात राबणाऱ्या महिलांवर कायम अन्याय होत आला. शेतात राबणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच पाहिले जात होते. राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांचा शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचेही प्रमाण कमी आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावेळच्या
- [मुंबईत तुफान पाऊस; पुढील तीन तासात मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज](https://lakshavedhi.com/stormy-rain-in-mumbai-heavy-rain-forecast-in-next-three-storms-in-mumbai/) - मुंबईत मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून गुरुवारी रात्रभर शहर आणि उपनगरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे पहाटेपासूनच सखल भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली त्याचा परिणाम काही भागातील वाहतुकीवर होताना दिसत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून मुंबईला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून पुढील तीन तासात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे
- [विद्यार्थ्यांना शाळांकडूनच पुस्तके खरेदीची सक्ती; तक्रार आल्यास कारवाई, सरकारचा इशारा](https://lakshavedhi.com/students-purchasing-books-from-schools-can-complain-or-take-action-from-government/) - राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी धावपळ सुरू आहे. मात्र, अनेक खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेने सांगितलेल्या ठरावीक दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि इतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे.या
- [पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी](https://lakshavedhi.com/government-order-issued-to-grant-rs-20-thousand-each-to-1400-people-for-pandharichi-wari-aashadhi/) - पंढरीच्या वारीसाठी (Pandharichi wari) मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून बुलढाण्यातून श्री संत गजानन महाराज यांची पालखी निघाली असून जळगावमधून संत मुक्ताईंची पालखीची देखील वारी सुरू झाली आहे. शासनानेही वारीची तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांसाठी सर्वोतोपरी सुविधा पुरवण्याबाबत आढावा बैठकही घेण्यात आली. यंदाच्या आषाढी (Ashadhi) एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20
- [राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी](https://lakshavedhi.com/heavy-rain-wreaks-havoc-in-the-state-mumbai-shut-down/) - महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागांत २ ते ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
- [NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'](https://lakshavedhi.com/15-thousand-contract-employees-who-completed-10-years-of-continuous-contract-service-became-permanent/) - NHM मध्ये १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सुमारे १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.समकक्ष वेतनश्रेणीतील नवीन अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी वार्षिक १५३.६० कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आलीराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण
- [पेट्रोल, डिझेल, जेट इंधनावरील 'विंडफॉल टॅक्स' आजपासून बदलला! पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार की कमी होणार?](https://lakshavedhi.com/windfall-tax-on-petrol-diesel-jet-fuel-changed-from-today-rate-hike-on-petrol-diesel-will-be-reduced/) - नवीन आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 1 जुलै 2026 पासून पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर लागणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये सुधारणा केली आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, देशांतर्गत बाजारात पेट्रोलची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी पेट्रोलवरील टॅक्स वाढवण्यात आला आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता डिझेल आणि विमानांच्या इंधनावरील करात लक्षणीय कपात करून तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. हे
- [खुशखबर! आजपासून एलपीजी सिलेंडर झाले स्वस्त, थेट इतक्या रुपयांनी किमतीत घट](https://lakshavedhi.com/good-news-from-today-onwards-lpg-cylinders-become-cheaper-and-their-prices-reduced-by-so-much/) - जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात जनतेला कोणताही दिलासा मिळाला नसला तरी, व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी (रेस्टॉरंट, खानावळ, हॉटेल इत्यादी) एक चांगली बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 -किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 174 रुपयांनी कमी करून 183.50 रुपये केली आहे.त्याच वेळी, तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही आणि
- [राज्यात मुसळधार पाऊस; मुंबईसह 28 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट](https://lakshavedhi.com/heavy-rain-in-the-state-alert-from-weather-department-in-28-districts-including-mumbai/) - गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे विशेषतः कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊसमुंबई
- [मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई; परवानेही रद्द करुन टाकले!](https://lakshavedhi.com/6-nominated-hotels-in-mumbai-against-restaurateur-tukaram-mundhenchi-action-taken-by-canceling-them/) - राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम (FDA Maharashtra) राबवत आहे. आता अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटसह बेकरींवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या आदेशानुसार धडक कारवाई (FDA Action In Mumbai Hotel) करण्यात आली. मुंबईतील
- [वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल खरेदीवरील.; १ जुलैपासून नवीन नियम लागू!](https://lakshavedhi.com/good-news-for-vehicle-owners-new-rules-on-purchase-of-petrol-and-diesel-come-into-effect-from-july-1/) - वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी!पेट्रोल-डिझेल खरेदीवरील…१ जुलैपासून नवीन नियम लागू!Petrol Diesel Rules News: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. प्रति व्यक्ती आणि प्रति वाहन पेट्रोल-डिझेल विक्रीवर लावलेली २०० लीटरची कमाल मर्यादा (Maximum Limit) पूर्णपणे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा नवीन नियम १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू
- [साईबाबांच्या मनात असेल तर ३ वर्षांत आपलं सरकार येईल! शिर्डीतून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान](https://lakshavedhi.com/sai-babas-manat-asel-tar-3-by-the-end-of-the-year-our-government-will-come-shirditun-uddhav-thackeray-moth-vidhan/) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करून पक्ष सोडलेल्या खासदाराच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.सभेला सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी बोलायला उभा राहण्यापूर्वी एक
- [मुंबईत मध्यरात्री पावसाची बॅटिंग! घरात पाणी शिरलं, रस्ते तुंबले; कुठे कुठे सरी बरसल्या?](https://lakshavedhi.com/mumbaiat-midnight-pawsachi-batting-gharat-pani-shirlan-raste-tumble-kuthe-kuthe-sari-barsalya/) - चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसाने अनेक सकल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली असून आज दिवसभरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.कोणकोणत्या भागात सरी बरसल्या?सोमवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अंधेरी,
- [रेल्वे प्रशासाचे दोन मोठे निर्णय 'त्या' 22 वर्षीय तरुणाची हत्या](https://lakshavedhi.com/two-major-decisions-of-the-railway-administration-and-the-murder-of-22-year-old-tarun/) - मुंबईकरांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस दलाने (GRP) प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून आता लोकलमध्ये बॅगांची मॅन्युअल तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गर्दीमुळे उपनगरीय स्थानकांवर बॅगेज स्कॅनरचा वापर करणे कठीण होत असल्याने, सीसीटीव्हीच्या
- [एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले](https://lakshavedhi.com/st-mahamandalala-kotyavadhincha-burst-in-peak-season-expected-production-in-the-month-of-april/) - चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) महामंडळाला दोन्ही महिन्यांत मिळून प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला आहेप्रवाशांवर तिकीट दरवाढीचा बोजा टाकूनही महामंडळाचे उत्पन्न वाढू शकले नाही.राज्यातील एकूण ३१ विभागांपैकी तब्बल २१ विभाग सध्या तीव्र तोट्यात चालत आहेत. MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला एप्रिल-मे या पीक सीझनमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून, दोन्ही महिन्यांत मोठा तोटा झाला आहे. या
- [उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; बाजूला आदित्य ठाकरे तर मागच्या सीटवर संजय राऊत अन् अनिल देसाई](https://lakshavedhi.com/uddhav-thackeray-and-devendra-fadnavis-traveling-in-the-same-plane-aditya-thackeray-on-the-side-and-sanjay-raut-and-anil-desai-on-the-passenger-side/) - मुंबई ते नागपूर असा प्रवास त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. या विमानात आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत अनिल देसाई हेदेखील उपस्थित असल्याचं दिसून आलं.राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसून
- [बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर मकोका? पावसाळी अधिवेशनात विधानसभेत घडलं काय? बळीराजाची फसवणूक थांबणार?](https://lakshavedhi.com/mcoca-on-bogus-seed-seed-sellers-to-stop-the-fraud-of-baliraja-during-the-monsoon-session-of-the-legislative-assembly/) - राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनने राज्य व्यापले आहे. दमदार पावसाने शेती मशागतीला आणि पेरणीला वेग आला आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. पण त्याचवेळी बोगस बि-बियाणे, खतांच्या विक्रीचाही धोका आहे. सरकारने अनेकदा कारवाई करून, सक्त नियम करूनही बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. तर
- [विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आता डोमिसाईलची गरज नाही, केंद्राचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/good-news-for-students-no-need-for-domicile/) - सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहजपणे अर्ज करता
- [2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?](https://lakshavedhi.com/anandvarta-comes-for-farmers-who-got-loan-waiver-in-2019-what-benefit-will-they-get/) - 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची एक उपसमिती
- ['आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीची निर्दय गळचेपी'; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला](https://lakshavedhi.com/aanibaani-means-the-ruthless-blabbering-of-indian-democracy-and-indirect-attack-on-congressmen-by-prime-minister-modi/) - आणीबाणी हा संविधानावरील थेट हल्ला होता, असे पंतप्रधान मोदींचे मत25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळण्यामागील मोदींनी स्पष्ट केली भूमिकालोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा उल्लेख भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक म्हणून केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले
- [आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना](https://lakshavedhi.com/maharashtra-governments-new-scheme-for-addressing-widows-and-single-women/) - महाराष्ट्र सरकारने 'विधवा' ऐवजी 'एकल महिला' ही संज्ञा स्वीकारली५० ते ५५ लाख महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार होत आहेधोरणाचा भर सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणावर२३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिन' साजरा करण्यात आला एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील
- [आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/aashadhi-varit-bhavikanchi-no-one-will-sleep-chief-minister-devendra-fadnavis/) - आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा
- [पासपोर्ट सेवा दिनी केंद्राचा मोठा खुलासा; पासपोर्ट हा केवळ प्रवासाचा दस्तऐवज, नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण](https://lakshavedhi.com/passport-seva-kendras-big-disclosure-passport-is-only-a-migration-document-and-not-proof-of-citizenship-clarification/) - भारतीय नागरिकांना दिला जाणारा पासपोर्ट हा भारतीय नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिले असून या भूमिकेमुळे देशभरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 14 व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नेमका कोणता दस्तऐवज ग्राह्य धरला जातो, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट हा
- [हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश](https://lakshavedhi.com/hotel-drivers-will-not-be-allowed-to-drink-free-water-action-will-be-taken/) - राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली असून
- [ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा](https://lakshavedhi.com/immediate-implementation-of-the-decision-to-provide-educational-concessions-to-maratha-community-as-per-obc-category/) - मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत
- [तुकाराम मुंढेंना महत्वाच्या पदावरून हटविले; दोन सचिवांची जिल्हा प्रशासनात नियुक्ती...](https://lakshavedhi.com/tukaram-mundhenna-removed-from-important-post-and-two-secretaries-were-appointed-in-the-district-administration/) - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर कामांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे राज्यभरातील खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, औषध विक्रेते, कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या धडाक्यानंतर त्यांची बदलीचीही चर्चा सुरू झाली. पण अनेक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत.तुकाराम मुंढे यांची एका पदावर फारकाळ राहत नाही.
- [फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! मेन्टेनन्सची कटकट संपणार; राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम तयार](https://lakshavedhi.com/big-news-for-flat-holders-state-government-prepares-new-historic-rule-regarding-maintenance-in-cuttack/) - महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक गृहनिर्माण संस्थांमधील (Housing Societies) अंतर्गत वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोसायट्यांमध्ये अनेक वर्षांपासून सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरणाऱ्या 'मेन्टेनन्स चार्जेस' (Maintenance Charges) संदर्भात महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण संस्था नियमावली (Maharashtra Co-operative Housing Society Rules) प्रस्तावित केली आहे. आगामी काही महिन्यांतच ही नियमावली अधिकृतपणे लागू
- [फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 'या' कर्मचाऱ्यांच्या महागाई, घरभाडे भत्त्यात मोठी वाढ](https://lakshavedhi.com/big-decision-of-fadnavis-government-or-dearness-of-employees-and-big-increase-in-house-rent-allowance/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज विधिमंडळात केली. महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्केविधानसभा
- [Uniform Civil Code लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज](https://lakshavedhi.com/maharashtra-government-ready-to-implement-uniform-civil-code/) - समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी हालचाल सुरू केली आहे. उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही UCC लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या (Central Government) काळात समान नागरी कायदा हा देशभरात
- [पिण्यायोग्य पाणी हा मूलभूत अधिकार, टँकर पुरवणे उपकार नव्हे; मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं](https://lakshavedhi.com/potable-water-is-a-fundamental-right-but-tankers-are-not-a-favor/) - पिण्यायोग्य पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरीही मेळघाट परिसरातील नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, '' अशा शब्दांत सोमवारी (ता.२२) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. त्यासंदर्भात तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती मंगळवारी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.मेळघाट परिसरात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, गरोदर किंवा स्तनदा मातांचे मृत्यू
- [मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार](https://lakshavedhi.com/strong-arrival-of-monsoon-in-central-arabian-sea-maharashtra/) - जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल पंधरा दिवस रखडलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असून, मागच्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागांत मॉन्सूनने प्रगती केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातील उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकला आहे. पुढील काही तासांत मुंबईसह राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय
- [Monsoon Update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, थेट जुलै महिन्यातच..](https://lakshavedhi.com/monsoon-update-or-tarakhela-maharashtra-dho-dho-rain-big-update-regarding-monsoon-in-july-month/) - राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. 20 जून येऊनही राज्यात मॉन्सूनच्या पाऊस दाखल झाला नाही. केरळमध्ये फक्त दोन दिवस उशीरा पाऊस दाखल झाला. मात्र, राज्यात अजून मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. 20 जून आला असूनही पाऊस नसल्याने राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. उष्णता कमालीची वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा इशारा
- [फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम](https://lakshavedhi.com/big-decision-of-fadnavis-government-order-to-all-district-magistrates-in-the-state-and-ultimatum-of-3-months/) - राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दणका दिला आहे. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात 'कब्जेदार' म्हणून केवळ 'महाराष्ट्र शासन' हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून,
- [स्मार्ट मीटर ऐच्छिकच, ग्राहकांना निवडीची मुभा; महावितरणचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण.](https://lakshavedhi.com/high-court-clarification-on-smart-meter-mahavitaran-for-optional-customers/) - सध्याचे वीज मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्याबाबत महावितरणने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्पष्टीकरण दिले. राज्यात सध्या पोस्टपेड स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावायचे की नाही, याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे, असे महावितरणने स्पष्ट केले. दरम्यान, वीज कायद्यात ग्राहकांना पर्याय निवडण्याची मुभा असल्याबाबत तरतूद स्पष्ट करण्याची सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली.वादाचे
- [EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, व्याजदर जैसे थे, 7 कोटी लोकांच्या खात्यात येणार पैसे](https://lakshavedhi.com/good-news-for-epfo-account-holders-interest-rate-was-as-if-money-would-come-into-the-accounts-of-7-crore-people/) - देशातील सात कोटी कर्मचाऱ्यासाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ( EPF ) वर ८.२५ टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिल्यानंतर एम्पॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ( EPFO ) आता सात कोटी खातेधारकांच्या ख्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची तयारी केली आहे. आशा व्यक्त केली जात आहे की
- [लोकाभिमुख प्रशासक](https://lakshavedhi.com/people-oriented-administrator/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर- मनोज रानडे हे आधुनिक, अभ्यासू आणि संवेदनशील प्रशासक म्हणून ओळखले जातात. कृषी विषयातील शैक्षणिक पार्श्वभूमी, ग्रामीण विकासाची जाण, लोकाभिमुख दृष्टी आणि प्रभावी नेतृत्व या गुणांच्या बळावर त्यांनी पालघर जिल्ह्यात विकासाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनातील पारदर्शकता, योजनांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा या मूलभूत क्षेत्रांवर दिलेले प्राधान्य आणि लोकसहभागावर
- ["ठाणे जिल्हा बँकेसाठी नीलेश सांबरे यांची उमेदवारी" ‘मेगासॉफ्ट हटाव बँक बचाव’ अभियान हाती घेणार संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप? दोन्ही पॅनेलने उमेदवारी नाकारल्याने बंड](https://lakshavedhi.com/nilesh-sambres-candidature-for-thane-district-bank-will-be-taken-up-by-the-megasoft-remove-bank-rescue-campaign/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांनी सहकार व परिवर्तन या दोन्ही पॅनेलकडे उमेदवारी मागितली होती; परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आता त्यांनी बंडाचे निशाण फडकवले असून विक्रमगड विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. ‘ठाणे जिल्हा बँक बचाव, मेगासॉफ्ट हटाव’ अशी भूमिका त्यांनी घेतली असून
- [२०२९ पर्यंत शिवसेना ठाकरे गट संपणार;संजय निरुपम यांचा दावा अन् उद्धव ठाकरेंचा पलटवार](https://lakshavedhi.com/shiv-senas-thackeray-faction-claims-till-2029-sanjay-nirupams-claim-and-uddhav-thackerays-counterattack/) - राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. नेते आणि कार्यकर्ते हळुहळू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास गमावत आहेत, ठाकरेंची शिवसेना २०२९ पर्यंत संपेल, असे वक्तव्य शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केले. राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु असून, ठाकरे सेनेचे काही खासदार एकनाथ
- [विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण - राज्यपाल](https://lakshavedhi.com/governor-plays-an-important-role-in-increasing-international-cooperation-in-various-fields/) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढली असून 'विकसित भारत 2047' या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार ठरत आहेत. याचबरोबर विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्य दूतांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.बॉम्बे जिमखाना येथे
- [राज्यासाठी नवे पाणी धोरण; ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी](https://lakshavedhi.com/cabinet-approves-new-rural-drinking-water-policy-for-the-state/) - ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन २.० मधील योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार आहे.ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून धोरण राबविण्यात येणार
- [जमिनीची मोजणी २०० रुपयांत, नियमित अन् द्रुतगती मोजणीचा कालावधी निश्चित](https://lakshavedhi.com/जर्मिनिची-मोजनी-200-रूप-रूजन/) - शेतकरी, भूमीधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोजणी प्रक्रियेमध्ये अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महसूल विभागाने मोजणी फी दर आणि संवर्ग सुधारणा संदर्भातील एकत्रित सुधारित सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा मिळावी यासाठी नियमित ९० दिवसांत आणि द्रुतगती म्हणजे ३० दिवसांत कार्यवाही अशा दोन स्वतंत्र
- [महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णय; परिवहन विभागाचे नवे निकष निश्चित](https://lakshavedhi.com/big-decision-for-new-rto-offices-in-maharashtra-transport-departments-new-criteria-fixed/) - महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णयपरिवहन विभागाचे नवे निकष निश्चितनागरिकांच्या सोयीला प्राधान्यराज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात वाढती वाहनसंख्या, नागरिकांची वाढती गरज आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेस्थापन करण्यासाठी निकष
- [राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 6 मोठे निर्णय, नागपुरातील 'त्या' प्रकल्पाला मंजुरी](https://lakshavedhi.com/6-major-decisions-of-fadnavis-government-approved-in-state-cabinet-meeting-project-approved-in-nagpur/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे 6 निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प उभारणीस मान्यता.वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा प्रकल्प नागपूर येथे राबविण्यात
- [मुंबई परिसरात 'शून्य जिवीतहानी' उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे; शिंदेंचे निर्देश](https://lakshavedhi.com/shindes-instructions-to-ensure-that-the-agencies-work-in-coordination-with-the-aim-of-zero-loss-of-lives-in-mumbai-area/) - पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नालेसफाई सोबतच होल्डींग पाँड, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत, असे निर्देश देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून
- [एसटी महामंडळाचा प्रवाशांना मोठा झटका; १० टक्के भाडेवाढ आता 'या' तारखेपर्यंत लागू राहणार, जाणून घ्या नवे दर](https://lakshavedhi.com/big-blow-to-passengers-of-st-mahamandal-whether-10-per-cent-fare-increase-will-come-or-will-it-remain-applicable-till-date/) - वाढत्या डिझेल दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. सध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून वाढीव भाडेदर आता १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहेत. उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर महसूलवाढीसाठी १५ एप्रिलपासून लागू करण्यात आलेली ही भाडेवाढ १५ जूनला संपणार
- [सरकार पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्यांना 15,000 ची मोफत रोख रक्कम देत आहे](https://lakshavedhi.com/the-government-gives-free-cash-of-rs-15000-to-people-doing-private-jobs-for-the-first-time/) - सरकार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना 15,000 चे प्रोत्साहन देत आहे. पात्रता, पगार मर्यादा आणि DBT नियमांबद्दल जाणून घ्या. जर तुम्ही नुकतीच तुमची पहिली खासगी नोकरी सुरू केली असेल किंवा नजीकच्या भविष्यात औपचारिक क्षेत्रात सामील होण्याची योजना आखत असाल, तर केंद्र सरकारकडे तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेअंतर्गत (PMVBRY), पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्यांना15,000
- [१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात एसटी बस प्रवासाचे नियम बदलणार, प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार](https://lakshavedhi.com/maharashtra-st-bus-travel-rules-to-be-changed-from-august-1-smart-card-will-be-mandatory-for-travel/) - १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड अनिवार्य केले. १ ऑगस्ट २०२६ पासून, महाराष्ट्रातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक प्रवासी केवळ एनसीएमसी स्मार्ट कार्डद्वारे एसटी बसमध्ये सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेऊ शकतील.ही माहिती परिवहन मंत्री आणि एसटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या
- [मुंबईची खबर : मान्सूनला का होतोय विलंब? मुंबईकरांना कधीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा?](https://lakshavedhi.com/mumbai-news-monsoon-season-gets-delayed-mumbai-will-have-to-wait-till-sometime/) - मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. साधारणपणे मान्सूनचे वारे 10 ते 11 जूनपर्यंत मुंबईत धडकतात, मात्र यंदा याला विलंब झाला आहे जूनच्या मध्यावरही मुंबईत पावसाने हजेरी लावलेली नाही, ज्यामुळे शहरात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती कायम आहे.का होतोय मान्सूनला विलंब?मान्सूनच्या या विलंबामागे अनेक जागतिक आणि प्रादेशिक हवामान घटक कारणीभूत
- [फुगीर अंदाजपत्रकांवर लगाम आणणार; सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास कामांची अंदाजपत्रक बनवण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना](https://lakshavedhi.com/list-of-guardian-minister-for-making-development-kamanchi-stylesheet-through-fugir-style-sheet-reins-and-public-works-department/) - जिल्ह्यात दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांची विकास कामे नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत होत असून या विकास कामांची फुगीर अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अथवा खाजगी मान्यताप्राप्त संस्थांकडून करून घेत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यानंतर यापुढे जिल्ह्यातील विकास कामांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागात मार्फत काढण्यासंदर्भात सूचना जिल्हा प्रशासनाला देणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिपादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी
- [पालघर जिल्ह्यात खत वितरणासाठी पॉस प्रणाली सुरळीत; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेतर्फे आवाहन](https://lakshavedhi.com/the-pos-system-for-letter-delivery-in-palghar-district-is-streamlined-farmers-have-faith-in-it/) - जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची पॉईंट ऑफ सेल (पॉस) प्रणाली सुरळीतपणे सुरू असून, खत विक्री करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नसल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी दिली आहे. अनुदानित रासायनिक खतांचे वितरण परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांच्या हाताच्या ठशांच्या अथवा ओटीपीच्या आधारे पॉस POS मशीनद्वारे करण्यात येत
- [एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता ५८ टक्के देणार; प्रताप सरनाईकांची घोषणा](https://lakshavedhi.com/big-decision-for-st-employees-pratap-sarnai-kanchi-announcement-to-give-58-percent-dearness-allowance-like-government-employees/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातदेखील वाढ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.मुंबई सेंट्रल येथील 'वाहतूक भवन'
- [मोठी घडामोड..! शरद पवारांचे विश्वासू ३ आमदार भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; चर्चाना उधाण](https://lakshavedhi.com/mothi-ghadamod-sharad-pavaranche-vishwasu-3-mla-bjp-state-presidents-bhetila-charchana-udhaan/) - विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तीन आमदार थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी सोलापुरात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. भेटीसाठी राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे उत्तम
- [मोदी सरकारच्या १२ वर्षांतील १२ मोठ्या योजना; ज्यांनी बदलून टाकलं सर्वसामान्य लोकांचं आयुष्य](https://lakshavedhi.com/12-big-schemes-of-modi-government-in-12-years-which-have-changed-the-life-of-common-people/) - २६ मे २०१४... हा तो दिवस होता जेव्हा देशात एक मोठं राजकीय परिवर्तन झालं आणि नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज या प्रवासाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत या १२ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात मोदी सरकारने देशाच्या राजकारणासोबतच, अर्थकारण आणि विकासाचं संपूर्ण मॉडेलच बदलून टाकलं आहे.सलग तिसरी टर्म पंतप्रधान पदावर राहून पीएम मोदी
- [Loan Waiver Criteria Change: कर्जमाफीच्या निकषात बदल करण्याची तयारी : भरणे](https://lakshavedhi.com/loan-waiver-criteria-change-preparing-to-change-loan-waiver-criteria/) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात बदल केले जातील, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले. राज्याच्या अनेक भागामध्ये मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. इंदापूर, बारामती भागातील नुकसानग्रस्त शेतीला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी निकषात बदल होणार असल्याचे संकेत दिले.भरणे म्हणाले, ''कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या दहा दिवसांत सुरू होईल.
- [डहाणूतील ‘लव जिहाद’ प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी](https://lakshavedhi.com/investigation-of-dahanutiil-love-jihad-case-through-special-investigation-team/) - पालघर-योगेश चांदेकर पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथकमुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना निर्देशआमदार चित्रा वाघ यांनी वेधले होते लक्ष पालघरः डहाणू तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीवर तसेच तिच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचे गांभीर्य भाजप महिला आघाडीच्या नेत्या, आ. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणले. ‘लव जिहाद’ तसेच
- [पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर सहा पादचारी पूल मंजूर- खा. डॉ.हेमंत सवरा](https://lakshavedhi.com/dr-hemant-savra-approved-the-pedestrian-pool-on-national-highway-in-palghar-district/) - राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू पालघर- पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पादचारी उड्डाणपूल उभारण्याची मागणी सातत्याने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे लावून धरली होती.
- [सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बदलीनंतर रजा नाही! आदेश पाळा, अन्यथा कारवाई](https://lakshavedhi.com/important-news-for-government-employees-after-change-of-consent/) - राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांनंतर संबंधितांनी तात्काळ नवीन कार्यस्थळी रुजू व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट
- [तलासरी पोलिसांकडून घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत छडा](https://lakshavedhi.com/talasari-policesangu-gharfodicha-avaghya-48-tasant-chhada/) - पालघर-योगेश चांदेकर करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त पालघरः तलासरी तालुक्यातील करजगाव, पाटील पाडा येथे घरफोडी करून त्यात तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल
- [मोठी बातमी! तृणमूलचे 20 खासदार एनडीएसोबत जाणार; लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र](https://lakshavedhi.com/big-news-20-trinamool-mps-will-join-nda-write-letter-to-lok-sabha-speaker/) - तृणमूल काँग्रेसला आज पुन्हा एकदा नवा झटका बसला आहे. पक्षाच्या २० खासदारांनी स्वतंत्र गट म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठीचं अधिकृत विनंतीचं पत्र देखील या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. तृणमूलच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. लोकसभेत सध्या तृणमूल काँग्रेसचे २८ खासदार आहेत तर
- [मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह](https://lakshavedhi.com/crisis-on-marathi-schools-in-mumbai-57-schools-on-the-way-to-be-closed-question-mark-on-validity/) - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राज्याच्या राजधानीत मराठी शाळांवर संचमान्यतेच्या निकषांचे प्रचंड मोठे संकट आले आहे. यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात कमी पटसंख्या झाल्याने तब्बल ५७ मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे या शाळा सरकारनेच वाचविण्यासाठी आता पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.शालेय शिक्षण विभागाच्या संचमान्यतेसंदर्भातील १५ मार्च २०२४च्या
- [गुटखा विकणारे आणि खाणारे सावधान, तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा...](https://lakshavedhi.com/gutkha-sellers-and-consumers-should-be-careful-direct-warning-from-tukaram-mundhe/) - अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विकणाऱ्यांना थेट आपल्या कारवाईतून इशारा दिला आहे. महाराष्ट्रात गुटखा विकणे बेकायदेशीर आहे. अजित पवार हयात असताना राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असते. दूध, तुप, खाद्य तेल हे टार्गेटवर असताना तुकाराम मुंढे यांनी आता
- [दाढी करणं आणि केस कापणं महागलं, सलून सेवांच्या दरात 20 टक्के दरवाढ](https://lakshavedhi.com/20-increase-in-the-rate-of-shaving-and-hair-cutting-services-of-mahagalan-salon/) - वाढती महागाई, आर्थिक ओढाताण आणि खर्च वाढल्याने सलून व्यावसायिकांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण आणि शहरातील भागातील सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 6 जूनपासून लागू करण्यात आली. याविषयी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर झालेल्या
- [नगरसेवकांची माहिती दर्शवणारे फलक लावण्याची मागणी ; सामाजिक कार्यकर्ते श्याम बनपट्टे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे](https://lakshavedhi.com/social-worker-shyam-banpattes-demand-to-put-up-a-plaque-showing-the-information-of-corporators-name-to-the-district-magistrate-and-sakde/) - पालघर-योगेश चांदेकर नागरिकांच्या माहितीसाठी उपयुक्त उपक्रम पालघरः पालघऱ तसेच जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदा, नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नगरसेवक, नगराध्यक्षांची माहिती दर्शवणारे फलक संबंधित प्रभागात लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम बनपट्टे यांनी केली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार आणि नगराध्यक्षांना याबाबत बनपट्टे यांनी निवेदन दिले आहे. सध्या निवडून आलेल्या नगरसेवकांबाबत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना कोणाशी
- [विकलांगता मुक्त पालघरसाठी कटिबद्ध! खा. डॉ हेमंत सवरा](https://lakshavedhi.com/dr-hemant-savra-is-committed-to-disability-free-palghar/) - पालघर- विकलांगता मुक्त पालघर अभियानांतर्गत १८ वर्षे पर्यंत वयोगट अस्थिव्यंग रुग्ण तपासणी शिबिर शनिवार 0६ जून २०२६ रोजी जिल्हा रूग्णालय पालघर येथे पार पडले. विष्णु सवरा सामाजिक न्यास , इनस्टिट्यूट ऑफपेडियाट्रिक डिसऑर्डर्स मुंबई व मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. श्री हेमंत विष्णु सवरा यांनी हा संकल्प
- [धक्कादायक : डहाणूत ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ; एका तरुणांकडून दोन संख्या बहिणींवर अत्याचार](https://lakshavedhi.com/a-shocking-threat-like-love-jihad-atrocities-on-both-the-sisters-by-one-young-man/) - पालघर-योगेश चांदेकर आमदार चित्रा वाघ यांची पोलिस ठाण्याला भेटमुलींना गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची अन्य प्रकरणेही उघड पालघरः पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघड झाले आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांनी डहाणू पोलिस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार
- [मोठी बातमी! आता मराठ्यांना ओबीसींसारख्याच सवलती. फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय](https://lakshavedhi.com/big-news-fadnavis-governments-historic-decision-to-give-obc-concession-to-marathas/) - ज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे. या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.मराठा समाजासाठी या
- ['नीट' परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात पार पाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश](https://lakshavedhi.com/passed-neet-exam-in-a-transparent-and-stress-free-environment-strict-instructions-from-chief-minister-devendra-fadnavis/) - राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात आयोजित बैठक झाली. गृह विभागाच्या अपर मुख्य
- [आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार - पालकमंत्री ॲड. आशिष शेलार](https://lakshavedhi.com/80-acres-of-land-in-aarey-area-5-lakh-trees/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या 'हरित महाराष्ट्र - ३०० कोटी वृक्षारोपण' मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प
- [सूर्यघर वीज योजनेत महाराष्ट्र टॉपर; एकाच दिवसात ४,७०० घरांवर पॅनल](https://lakshavedhi.com/suryaghar-viz-yojana-maharashtra-topper-panels-4700-houses-in-a-single-day/) - छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला.मे महिन्यात दाखल अर्जांमध्ये ४ लाख ४९ हजार अर्जांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात ३ लाख, उत्तर
- [मुंबईची तहान भागवण्यासाठी ३,१०,४१० वृक्षांचा, असंख्य पक्षी, प्राणी व जैवविविधतेचा बळी...](https://lakshavedhi.com/310410-trees-innumerable-birds/) - पर्यावरणाचे रक्षक शांत का ? पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकल्पग्रस्थांच्या पुनर्वसनाचा कायदा बासणात गुंडाळून ठेवून ६ आदिवासी गावांतील व १३ पाड्यांतील आदिवासी बांधवांवर अन्याय केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेने गारगाई धरणाच्या बांधकामासाठी ठेकेदारास दि. २३/०४/२०२६ रोजी वर्क ऑर्डर देऊन प्राथमीक स्थरावर बांधकामास सुरुवात केली आहे. ऑक्टोबरमधे
- [वाढवण बंदरात लघु उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या – आमदार विलास तरे](https://lakshavedhi.com/vadhavan-bandarat-should-give-priority-to-local-small-scale-industries-mla-vilas-tare/) - जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांची घेतली प्रत्यक्ष भेट पालघर- प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पातील लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी व प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्राधान्य द्या अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनीजे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल (वाढवण बंदर अधिकारी) यांची प्रत्यक्ष भेट भेट घेऊन मागणी करत लेखी निवेदन
- [महाराष्ट्रातील शाळा कधी सुरु होणार? शिक्षण विभागाचा अंतिम निर्णय; ऑनलाइन शिक्षणाबद्दल मोठी अपडेट!](https://lakshavedhi.com/when-will-schools-start-in-maharashtra-final-decision-of-the-education-department-big-update-regarding-online-teaching/) - राज्यात शाळा उशिरा सुरू होणार, ऑनलाइन वर्ग भरवले जाणार किंवा उष्णतेमुळे शैक्षणिक वेळापत्रक बदलणार अशा चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये (ज्युनिअर कॉलेज) नियोजित वेळेनुसार 15 जून 2026 पासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सुरू असलेल्या संभ्रमावर सरकारने
- [महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा 'यलो अलर्ट' जारी](https://lakshavedhi.com/yellow-alert-issued-for-rain-and-thunder-in-18-districts-of-maharashtra/) - महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींनी वेग घेतला असून हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) ३ जूनसाठी राज्यातील १८ जिल्ह्यांना पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विशेष म्हणजे एका बाजूला पावसाचा इशारा देण्यात आला असताना, दुसऱ्या बाजूला कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे.कोकण विभागातील पालघर,
- [Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल](https://lakshavedhi.com/bullet-train-bullet-train-state-work-jorat-tantricgyan-kelly-kamal-in-palghar-district/) - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस सरकारच्या नेतृत्वात बुलेट ट्रेनच्या कामाने गती पकडली आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात पाच महिन्यांत तीन बोगद्यांचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ पहिल्या दीड किमी लांबीच्या डोंगराळ बोगद्याचे (एमटी-०५) बांधकाम २ जानेवारी २०२६ रोजी पूर्ण झाले. यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी
- [राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय, CM देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या घोषणा...](https://lakshavedhi.com/3-big-decisions-in-the-state-cabinet-meeting-important-announcements-by-cm-devendra-fadnavis/) - राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून एकनाथ शिंदे
- [मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!](https://lakshavedhi.com/governments-big-decision-for-maratha-community-tension-subsided-by-direct-order-after-upliftment-of-elders/) - राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या
- [Monsoon Update: 50 किमी प्रतितास वेगाने 'या' भागात धडकणार मान्सून, अलर्ट जारी!](https://lakshavedhi.com/monsoon-update-monsoon-alert-issued-with-speed-of-50-km-per-hour/) - देशभरातील शेतकरी आणि नागरिक यंदाच्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अपेक्षित तारीख उलटून गेली असतानाही अद्याप मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीती निर्माण
- [महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, सिलिंडरच्या किंमतीत वाढ, काय आहेत नवे दर](https://lakshavedhi.com/on-the-first-day-of-the-month-the-price-of-mahagaicha-bhadka-cylinder-is-increased-by-nine-rates/) - सर्वसामान्य जनता आधीच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असताना, आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ४२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे आता व्यावसायिक वापरकर्त्यांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार
- [केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! वस्त्रोद्योग उद्योगाला मोठा दिलासा](https://lakshavedhi.com/big-decision-of-central-government-big-consolation-for-textile-industry/) - केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या उद्योगाला मोठा दिलासा जाहीर केला आहे. सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या कापसावरील 11 टक्के आयात शुल्क हटवले आहे. या निर्णयामुळे भारतातील वस्त्रोद्योगावरील ताण कमी होईल आणि उच्च दर्जाचा कापूस भारतात पोहोचण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. तयार कपड्यांच्या उद्योगाने कापसावरील आयात शुल्क हटवण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली होती.केंद्र सरकारने
- [मुंबईत 82 इमारती अत्यंत धोकादायक; म्हाडाने केले जाहीर](https://lakshavedhi.com/82-buildings-in-mumbai-declared-extremely-dangerous-due-to-demolition/) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) आपल्या पावसाळ्यापूर्वीच्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये शहरातील ८२ सेस इमारतींना अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केले असून, त्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गृहनिर्माण प्राधिकरणाने म्हटले की, हे सर्वेक्षण प्राधिकरणाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाद्वारे करण्यात आले. या यादीमध्ये अशा ४३ इमारतींचा समावेश आहे, ज्यांना गेल्या वर्षीही अत्यंत
- [महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार](https://lakshavedhi.com/mahayuti-government-will-start-a-statewide-campaign-to-make-maharashtra-addiction-free-from-june-25/) - शासनाच्या कृती आराखड्यासह 'व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान' २५ जूनपासून सुरू होणार आहे अशी माहीत समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार आहे. मुंबईत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.महाराष्ट्रातील महायुती सरकार महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्याच्या तयारीत आहे. सरकार २५ जूनपासून राज्यभरात 'व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान' सुरू करत
- [मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन](https://lakshavedhi.com/mumbai-municipal-corporations-green-masterstroke-ev-charging-station-to-be-unveiled-near-mumbai-municipal-corporations-office/) - मुंबई पालिकेने सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पालिका आता पेट्रोल-डिझेल वाहनांच्या जागी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणार आहे. अंधेरी आणि बीकेसी येथून या 'ग्रीन एनर्जी' प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.मुंबईतील पालिकेच्या सर्व वॉर्ड प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासोबतच आगामी काळात पालिका अधिकाऱ्यांच्या
- ['भीषण अपघातात 13 वऱ्हाडींचा मृत्यू" पालघरच्या बापूगावातील 13 मृतांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट](https://lakshavedhi.com/union-minister-of-state-ramdas-athawale-took-note-of-the-family-members-of-13-deceased-in-palghars-bapugawat-in-the-horrific-accident/) - पालघर - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.. रामदास आठवले यांनी आज पालघर जिल्ह्यातील बापूगाव (लाखनपाडा) येथे जाऊन धानिवरी येथील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बापूगावातील लाखनपाडावर काळाने भीषण घाला घातला असून या अपघाताने संपूर्ण पालघर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या टेम्पोला कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत १३
- [ठाणे, पालघर जिल्ह्यात दोन महिने मासेमारीला बंदी; माशांच्या प्रजोत्पादन काळात मासेमारी केल्यास कठोर कारवाई](https://lakshavedhi.com/thane-palghar-district-ban-on-fishing-for-two-months-strict-action-against-fishing-during-fish-breeding-season/) - पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली असून, समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन तसेच पावसाळ्यातील संभाव्य वादळी हवामानामुळे मच्छीमारांच्या जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली
- [दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी!](https://lakshavedhi.com/minister-shivendrasingh-raje-bhosale-urged-officials-to-complete-the-pending-work-in-maharashtra-assembly-in-delhi-immediately/) - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने महाराष्ट्र सदन येथील विविध प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र सदनातील कामांमध्ये होत असलेली अनावश्यक दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामांबाबत हलगर्जीपणा व
- [दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा](https://lakshavedhi.com/demand-to-the-center-to-purchase-10-lakh-tonnes-of-sugarcane-chief-minister-fadnavis-expects-a-positive-decision/) - शेतकऱ्यांना ५० पैसे किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. यामुळे राज्यभरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा खरेदी प्रश्नी बुधवारी (दि.२७ मे) दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या महत्त्वाचा मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यात महत्त्वाचा म्हणजे नाफेड
- [मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'](https://lakshavedhi.com/monsoons-forty-fourth-atmosphere-is-nutritious-vidarbha-is-warm-and-late/) - नैऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात पावसाची चाहूल लागली असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र तीव्र उष्णतेचा तडाखा कायम आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या
- [सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारणही समोर](https://lakshavedhi.com/major-decisions-of-the-state-government-regarding-transfers-or-extension-of-tenure-of-government-employees-are-the-reason-behind-this/) - महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा असे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी 'जनगणना 2027' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे.या निर्णयानुसार, आता राज्य शासनाला
- [८९ हजार कोटींच्या ५ अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी](https://lakshavedhi.com/special-incentive-for-5-huge-projects-worth-rs-89-thousand-crores-chief-minister-devendra-fadnavis-in-the-cabinet-sub-committee-of-industries-department/) - राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे ८९ हजार ७३१ कोटी रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे २० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक
- [पालघरच्या मुस्लिम समाजाकडून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश](https://lakshavedhi.com/demand-from-palgharcha-muslim-community-to-declare-gayela-as-national-animal-message-of-social-harmony-and-brotherhood/) - पालघर : देशभरातील मुस्लिम समाजाकडून विविध ठिकाणी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पालघर जिल्ह्यातूनही या मागणीला सुरुवात झाली असून, पालघर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.हे निवेदन पालघर जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे.
- [बालक मृत्यूप्रकरणी लसीकरणाची पडताळणी; संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद](https://lakshavedhi.com/temporary-closure-of-lymph-use-related-to-investigation-of-lymph-node-death-in-case-of-child-death/) - पालघर- मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित लसीच्या वापराबाबत खबरदारीची भूमिका घेतली आहे. या प्रकरणी लसीकरणाचा काही संबंध आहे का, याबाबत पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाला नियमित लसीकरणासाठी जव्हार
- [पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत](https://lakshavedhi.com/relief-of-rs-5-lakh-each-to-the-heirs-of-palghar-accident-victims-through-chief-ministers-assistance-fund/) - पालघर : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना
- ["महावितरणतर्फे मान्सूनपूर्व सर्व तयारी पूर्ण; ‘ॲक्शन प्लॅन’ तयार – मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा" पालघरवासियांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार विलास तरे](https://lakshavedhi.com/complete-pre-monsoon-preparation-action-plan-prepared-by-mahavitaran-chief-engineer-chandramani-mishra-residents-of-palghar/) - पालघर- आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा, तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महावितरणने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी, असे निर्देश आमदार विलास तरे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्सून काळातील संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सविस्तर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून संपूर्ण
- [LPG गॅससंदर्भातील मोठी अपडेट! सरकारकडून ७ नवीन नियम लागू, न पाळल्यास सिलेंडर मिळणार नाही](https://lakshavedhi.com/big-update-related-to-lpg-gas-7-new-rules-from-the-government-will-not-be-implemented/) - देशभरातील लाखो एलपीजी ग्राहकांसाठी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) नवीन नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंग, डिलिव्हरी आणि पीएनजीकडे वळण्याबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गॅस टंचाई, काळाबाजार आणि पुरवठ्याशी संबंधित तक्रारी वाढल्यानंतर कंपन्यांनी ग्राहकांना घाबरून जाऊन अतिरिक्त सिलेंडरचा साठा न करण्याचे आवाहन केले आहे.बीपीसीएलची पीएनजीसाठी
- [विधान परिषदेसाठी पालघर भाजपचा आग्रह नगरसेवक जास्त असल्याचा दावा](https://lakshavedhi.com/palghar-bjp-requests-for-legislative-council-claims-to-have-more-corporators/) - पालघर-योगेश चांदेकर शिवसेनेच्या शिंदे गटाला मतदारसंघ न सोडण्याची भूमिका पालघरः विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले, तरी महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे, ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगरमधील जागांसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. पालघरला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत
- [पेट्रोल-डिझेलचे टेन्शन संपणार! 25 रुपये प्रति लीटरने धावणार तुमची कार...](https://lakshavedhi.com/the-tension-of-petrol-and-diesel-will-increase-by-rs-25-per-liter-and-your-car-will-run/) - मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलं की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करता. तसेच गॅस कमी वापरा आणि सोनं जवळपास वर्षभर खरेदी करु नका. यानंतर भारतीयांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आवाहन केलं आहे की, पेट्रोल,
- [Pre Monsoon Rain Maharashtra : मॉन्सूनची चाहूल! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकणात अलर्ट](https://lakshavedhi.com/pre-monsoon-rain-maharashtra-monsoon-season-chahool-maharashtra-hint-of-rain-with-thunder-pune-satara-kolhapur-kokanat-alert/) - महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढच्या २४ तासांत वातावरणात अचानक बदल होणार आहे. राज्याच्या पश्चिम व दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा पट्टा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन ते तीन तासांत मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर सध्या विजांच्या कडकडाटासह
- [महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? CM फडणवीसांचं जनतेला आवाहन; भुजबळ म्हणाले, 'गेल्या काही..'](https://lakshavedhi.com/maharashtra-petrol-diesel-broken-cm-fadnavis-public-appeal/) - आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र आता याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?मराठवाड्यामध्ये पेट्रोल डिझेलचा
- ['जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavis-completed-the-work-of-jalyukt-shivar-campaign/) - यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर
- ['पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते..' शरद पवारांनी केलेल्या मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की..](https://lakshavedhi.com/whatever-pawar-sahebani-told-sharad-pawarani-did-it-modis-curious-chief-minister-fadnavis-said-that/) - “महाटेक CSR कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात टेक कंपन्या आणि इतर सीएसआर पार्टनरसोबत जवळपास 150 कोटीचे करार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये या कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी सीएसआर Activity करणार आहेत. मूळात आपल्याकडे सर्वात जास्त CSR महाराष्ट्रात येतो. पण गेले अनेकवर्ष तो MMR आणि PMR रीजन यात जास्त खर्च होतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [शेअरिंग रिक्षाचे प्रवासी भाडे वाढणार? प्रति किमी दोन रुपये भाडेवाढीची रिक्षा संघटनांची मागणी](https://lakshavedhi.com/demand-for-increase-in-migrant-fare-for-sharing-rickshaws-by-two-rupees-per-kilometer-for-fare-seeking-rickshaw-organization/) - गेल्याकाही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह तेलाच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असतानाच, शेअर रिक्षा चालकांनी देखील प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. ठाणे शहरातील रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रति किमी किमान दोन रुपये भाडेवाढीबाबत मागणी केली आहे. यासंदर्भाचे पत्र प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिले जाणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.ठाणे
- [मेडिकल दुकाने, हाॅटेलवाल्यांना धडकी भरविणारा फडणवीसांचा निर्णय; तुकाराम मुंढे यांची प्रतिक्षा संपली](https://lakshavedhi.com/medical-shops-and-hoteliers-are-in-shock-fadnaviss-decision-tukaram-mundhes-wait-is-over/) - गेली दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.दिव्यांग कल्याण विभागात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या मुंडे यांनी दिव्यांग कल्याणच्या नावाखाली सरकारची निधीची होणारी लूट थांबवितांना अनेक बोगस दिव्यांग कल्याण संस्थांवर कारवाईची बडगा उगारला होता. मुंडे यांच्या या कारवाईने हवादील झालेल्या संस्थाचालकांनी सरकारमधीलच काही मंत्र्यांना हातीशी धरून मुंडे यांची बदली
- [ओला उबर रॅपिडोची पंचाईत...](https://lakshavedhi.com/ola-uber-rapidochi-panchayat/) - सुक्या बरोबर ओले जळते असे म्हणतात. त्याचा प्रत्यय शुक्रवारी देशातील प्रवाशांना आला. तो कसा ते वाचा. राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बेकायदेशीर, बोगस मोबाईल टॅक्सी बाईक ॲप गुगलवरून हटवण्याची सूचना राज्याच्या परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी करताना राज्याच्या सायबर गुन्हे विभागाने हे मोबाईल ॲप हटवण्याचे आदेश गुगल आणि ॲपल कंपन्यांना दिले. त्यामुळे शुक्रवारी
- [100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी.](https://lakshavedhi.com/varhadachya-truck-carrying-100-people-met-with-a-horrific-accident-in-palghar-12-dead-and-25-seriously-injured/) - पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृत्यूच आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. वऱ्हाडाच्या ट्रक
- [अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका...](https://lakshavedhi.com/all-india-workers-employees-union-air-india-administration/) - एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.१८ रोजी विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
- [ओबीसींनो आतातरी जागे व्हा, सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवार संतापले](https://lakshavedhi.com/obcs-have-woken-up-in-numbers-after-the-governments-reservation-decision-vijay-wadettiwar-santapale/) - महाराष्ट्र सरकारने नोकरभरतीमध्ये राखीव वर्गातील तरुणांनी फीची सवलत वगळता इतर सवलत घेतली असल्यास खुल्या प्रवर्गातून दावा करण्यात येणार नसल्याचे निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.एक्सवर पोस्ट करत ते म्हटले आहेत की, 'मतं बहुजनांची, पण निर्णय मात्र त्यांच्याच विरोधात! राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर
- [महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पाच वर्षांत घर मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० लाख घरांना मंजुरी](https://lakshavedhi.com/every-homeless-person-in-maharashtra-will-get-five-houses-by-the-end-of-the-year-chief-ministers-big-announcement-30-lakh-houses-approved/) - महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. ३० लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघरांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द करत आहोत. पुढील वर्षी १५ लाख लोकांना किल्ल्या सुपूर्द करू. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी
- [सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय](https://lakshavedhi.com/the-state-cabinet-will-not-give-the-decision-to-the-farmers-during-the-massive-protest/) - राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्याने पाणीसाठ्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या सहा मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी परवानगी दिली हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी विनामूल्य दिला जाणार आहे.गाळ उपशासाठी कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना गाळ आणि वाळू दोन्ही
- [सरकारचा मोठा निर्णय! CM फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर](https://lakshavedhi.com/governments-big-decision-to-halve-the-number-of-vehicles-in-the-convoy-of-all-the-ministers-including-cm-fadnavis/) - इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी काही निर्णय जाहीर केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्य सरकारनेही खर्च नियंत्रण आणि इंधन बचतीसाठी पावले उचलली आहेत.बैठकीत घेण्यात
- [येत्या काही दिवसांत मुंबई महापालिका प्लास्टिकच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेणार !](https://lakshavedhi.com/mumbai-municipal-corporation-will-launch-a-big-campaign-against-plastic-in-the-coming-days/) - पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्या यांमध्ये अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबण्यामागे प्लास्टिक हे प्रमुख कारण आहे. मुंबई महापालिका येत्या काही दिवसांत प्लास्टिकच्या विरोधात बाजारपेठांमध्ये विशेष मोहीम राबवणार आहे. प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा न्यून जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणारे व्यापारी, दुकानदार यांच्यावर मुंबई महापालिकेकडून सातत्याने कारवाई होत असली, तरी मुंबईतील प्लास्टिकचा वापर आणि विक्री काही केल्या आटोक्यात येत नाही.मुंबईतील
- [राजकारणात भूकंप! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, गुवाहटीवरून थेट सिल्व्हर ओकवर!](https://lakshavedhi.com/rajyaat-earthquake-sunil-tatkare-sharad-pawaranchya-bhetila-guwahativarun-thet-silver-oaker/) - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले आहे. राजकरणातील ही सर्वात मोठी घडामोड असून सुनील तटकरेंच पक्षांतील महत्त्व कमी झाल्याच्या चर्चानंतर आज सुनील तटकरे भेटीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजी नाट्यानंतर तटकरे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना
- [महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज](https://lakshavedhi.com/maharashtra-horpalnar-state-next-3-days-heat-latecha-yellow-alert-temperature-crossing-46-degrees-celsius/) - राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
- [दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर](https://lakshavedhi.com/12th-12th-purvani-exam-schedule-announced-by-state-board-from-16th-june/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर सुरू करण्यात येत आहे.राज्य मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित दहावी-बारावीच्या लेखी
- [राष्ट्र्रीय महामार्गांवरील टोलनाके गायब होणार! 2026अखेरपर्यंत देशभरात 'कॅशलेस टोल' अनिवार्य; नेमका कसा होणार फायदा?](https://lakshavedhi.com/toll-booths-on-national-highways-will-disappear-by-2026-cashless-toll-will-be-made-mandatory-across-the-country-what-will-be-the-benefit/) - महामार्गांवरून प्रवास करायचा म्हणजे टोल नाक्यांवरील लांबच लांब रागांची कटकट. फास्टॅगमुळे हा प्रवास वेगवान झाला असला तरी अनेकवेळा तांत्रिक बिघाड किंवा पेमेंट फेल झाल्यामुळे वाहनांना पुन्हा थांबावं लागतं आणि प्रवासात वेळ वाया जातो. पण नितीन गडकरींच्या नव्या मास्टरप्लॅनमुळे ही रोजची चिंता मिटणार आहे. 2026अखेरपर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा हटवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी
- [वाढवण बंदर भूसंपादन: मोबदल्याचे दर अंतिम, प्रक्रियेत पारदर्शकता; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण](https://lakshavedhi.com/bhandar-bandar-land-acquisition-transfer-rate-transparency-in-final-process-clarification-of-district-magistrate/) - वाढवण बंदराच्या रस्ते व रेल्वे मार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय्य मूल्यांकन आणि जमीनधारकांच्या तक्रारींचे थेट निराकरण करण्याबाबत आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. जनतेत स्पष्टता निर्माण करण्यासाठी आणि सुरू असलेल्या चुकीच्या माहितीला उत्तर देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी वाढवण बंदर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत अधिकृत निवेदन
- ["धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० 'ट्रॅफिक गार्डन्स'": प्रताप सरनाईक](https://lakshavedhi.com/dharamveer-anand-dighes-boat-will-lift-60-traffic-gardens-in-the-state-pratap-sarnaik/) - राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० 'ट्रॅफिक गार्डन्स' (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप
- [दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!](https://lakshavedhi.com/दाहवीचा-निकल-जहारी-राज्य/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. राज्यातून एकूण १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण
- [पालघर अत्याचार प्रकरण : पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा; आरोपीला जामीन नको, कठोर कारवाई – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे](https://lakshavedhi.com/palghar-atrocities-case-victim-mulila-continues-to-take-strict-action-against-pathpurawa-accused-till-she-gets-justice-legislative-council-deputy-chairman-d/) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांना फोन करून दिला धीर; शासन पूर्णपणे पाठीशी ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत, शिक्षण व संरक्षण; भोंदूगिरीविरोधात कडक भूमिका पालघर- पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या
- [ऑपरेशन टायगर आधीच उद्धव ठाकरे गटासाठी वाईट बातमी, आमदार-खासदाराचं भांडण चव्हाट्यावर, राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत](https://lakshavedhi.com/operation-tiger-already-bad-news-for-uddhav-thackeray-faction/) - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील खासदारांचा एक मोठा गट फुटू शकतो असं वारंवार बोललं जातय. काल मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हे कधीतरी घडणारच आहे असं सांगितलं. "ऑपरेशन टायगर केव्हा, कधी करायचं याची एकनाथ शिंदे साहेबांना कल्पना आहे. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी एकनाथ शिंदे
- [लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल बंद करण्याच्या हालचाली; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश](https://lakshavedhi.com/chief-ministers-instructions-on-the-move-to-stop-parole-of-the-accused-in-the-sexual-assault-case-instructions-from-the-chief-minister-in-the-cabinet-meeting/) - राज्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले असून, लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल मिळणार नाही, असा कठोर कायदा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधी व न्याय विभागाला यासंदर्भात
- ["युवासेनेच्या लोकसभाध्यक्षदी चेतन धानेमेहेर यांची नियुक्ती" युवासेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार पदनियुक्ती ही मोठी जबाबदारी असल्याची जाणीव](https://lakshavedhi.com/yuva-senes-lok-sabha-speaker-chetan-dhanemeher-has-been-appointed-to-the-post-of-eknath-shinde-through-yuva-senes-trust/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून संघटनात्मक बळकटी देण्याच्या दृष्टीने चेतन धानमेहेर यांची पालघर-डहाणू लोकसभा अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ पदनियुक्ती नसून, एक मोठी जबाबदारी आणि अपेक्षांची शिदोरी घेऊन आलेली घटना आहे. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिकच महत्त्वाची ठरते.शिवसेनेच्या परंपरेत कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिलेली संघटनात्मक रचना हीच खरी ताकद मानली जाते. दिवंगत
- [Maharashtra Board Digital Exam Plan: कागद नाही, आता फक्त स्क्रीन! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार पेपरलेस! कधीपासून होणार अंमलबजावणी?](https://lakshavedhi.com/maharashtra-board-digital-exam-plan-paper-not-available-only-screen-10th-12th-board-exam-will-be-paperless-soon-to-be-implemented/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा भविष्यात डिजिटल पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या बारावी परीक्षेसाठी तब्बल १९०० टन कागद आणि कोट्यवधी पाने वापरण्यात आली, ज्यासाठी हजारो झाडांची कत्तल होते. हे टाळण्यासाठी 'पेपरलेस' परीक्षेचा विचार सुरू असून बारामतीत प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला 'जीपीएस डिजिटल लॉक' प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे आता बोर्डाच्या
- [Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी फटका; कोकणात उष्णतेचा कहर तर विदर्भात गारपिटीचा इशारा](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-double-shot-of-maharashtra-weather-havoc-of-konakat-heat-and-hint-of-vidarbhat-rain/) - महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाचा अनिश्चित आणि विरोधाभासी पॅटर्न दिसत आहे. एका बाजूला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे काही भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडील कोरडे वारे आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे यामुळे राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.कोकणात उष्णतेचा तडाखा; 8 मेपर्यंत यलो अलर्टकोकण पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट
- [प. बंगालमध्ये महापरिवर्तन, प. बंगाल देशाच्या विकासाचे इंजिन बनणार; आता देशाच्या ७८ टक्के भूभागावर भाजपचे शासन - देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/major-change-in-bengal-bengal-will-become-the-engine-of-development-of-the-country-devendra-fadnavis-is-ruling-78-percent-of-the-countrys-land-bjp/) - ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या कुशासनातून जनतेची सुटका करत भाजपने प. बंगालमध्ये केवळ परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन घडवून आणले आहे. आता देशाच्या ७८ टक्के भूभागावर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाह आघाडीचे (एनडीए) शासन असेल. प. बंगालमध्ये भाजपची दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल सुरू असून येत्या काळात हे राज्य आसामप्रमाणे विकासाचे (ग्रोथ) इंजिन बनेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र
- [सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच 'टेक-वारी'! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavis-took-help-from-the-common-man-for-his-service/) - तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला 'विठ्ठल' असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण 'आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम' विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 'टेक वारी' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
- [महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला](https://lakshavedhi.com/biggest-victory-in-the-history-of-maharashtra-sunetra-pawarana-vikrami-modeled-the-record-of-majority-victory/) - बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय आता निश्चित झाला आहे. पहिल्या फेरीपासून त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. सुनेत्रा पवार अजितदादा यांचा बारामतीमधील विक्रम मोडीत काढणार का? याची चर्चा मतमोजणी सुरू झाल्यानंतरच झाली होती. अखेर १५ व्या फेरीचे आकडे समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा २०२४ मधील अजित पवार यांचा विक्रम मोडीत काढलाय. सुनेत्रा
- [मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या गाडीचा अपघात खासदार सुखरूप](https://lakshavedhi.com/mumbai-ahmedabad-national-highway-mp-dr-hemant-savras-car-accident-mp-sukhroop/) - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर जवळच्या रस्त्यावर पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. खासदार यांची गाडी विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली असून खासदार सवरा व त्यांच्यासोबत असलेले सहकारी हे सुखरूप आहेत.मिळालेल्या माहितीनुसार नुसार खासदार डॉ. हेमंत
- [वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! 'वन नेशन, वन ई-चालान' महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड](https://lakshavedhi.com/white-news-for-traffic-rule-violators-one-nation-one-e-challan-maharashtra-applies-direct-punishment-for-violation-of-rules/) - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाहतुकीचे नियम अधिक कडक होणार आहेत. राज्य सरकारने 'एक राष्ट्र, एक ई-चलन' प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. वाहतुकीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. गृह विभागाने जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, या प्रकल्पासाठी १९.३५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.राज्याची परिवहन व्यवस्था अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने
- [उकाडा वाढला, शाळा थांबल्या!](https://lakshavedhi.com/ukada-wadhala-school-thambalya/) - राज्यात सध्या प्रचंड उकाडा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानामुळे शाळेत ये-जा करताना मुलांना उन्हाचा मोठा त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २७ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.ही सुट्टी केवळ सरकारी शाळांपुरती मर्यादित नसून निमसरकारी, अनुदानित,
- [Aadhaar card: मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार](https://lakshavedhi.com/aadhaar-card-big/) - भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. यानुसार, आधार कार्डचा वापर आता जन्मतारखेचानिश्चित पुरावा म्हणून करता येणार नाही. आधार हे फक्त तुमच्या ओळखीचा आणि निवासाचा पुरावा असून, ते वय पडताळणीसाठी अधिकृत दस्तऐवज मानले जाणार नाही. बँकिंग, शाळा प्रवेश किंवा सरकारी योजनांसाठी नागरिक सर्रास आधारचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करत होते. मात्र,
- [Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, वादळ वारं सुटणार, 'या' जिल्ह्यांचं अवघड होणार](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-double-crisis-in-the-state-again-due-to-storm-or-it-will-be-difficult-for-the-districts/) - राज्यात उष्णतेच्या लाटेची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा धोका संपला असून 28 एप्रिल रोजी उष्णतेची तीव्रता अधिक होणार आहे. हवामान विभागाने 8 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. अशातच नागरिकांना सतर्कतेचा हवामान विभागाचा इशारा आहे.कोकणकोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात
- ['बीकेसी'नंतर ठाणे आणि मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचा विस्तार, 72 स्थानकं, मेट्रोला जोडणार; कुठे-कसे असतील मार्ग?](https://lakshavedhi.com/after-bkc-pod-taxi-expansion-between-thane-and-mira-bhayandar-at-72-places/) - मुंबईतील प्रवास सुखद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी सुरु करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. राज्य सरकार बीकेसी नंतर पॉड टॅक्सी नेटवर्कचा विस्तार करणार आहे. मुंबईसह ठाणे, मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार आहे. पॉड टॅक्सी लहान असल्यामुळे वर्दळ आणि वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये ही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पहिल्यांदा या तीन
- [मराठी सक्तीवरून तणाव शिगेला; रिक्षा-टॅक्सी संघटनांसोबत सरकारची निर्णायक बैठक उद्या](https://lakshavedhi.com/governments-decisive-meeting-with-marathi-saktivarun-tension-shigela-rickshaw-taxi-organizations/) - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मेपासून नियम लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला असतानाच, चालक संघटनांचा विरोध तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.उद्या मंत्रालयात निर्णायक बैठकया वाढत्या वादावर मार्ग काढण्यासाठी परिवहन
- [मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील घाटाची कोंडी फुटणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे १ मेला लोकार्पण](https://lakshavedhi.com/mumbai-pune-expressway-via-ghatachi-kondi-footnar-missing-link-prakalpache-1-fair-inaugurated/) - मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार असून प्रवास सिग्नल-फ्री होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री शिंदे
- ["पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार" विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर](https://lakshavedhi.com/campaign-to-make-palghar-district-malaria-free-by-making-students-malaria-warriors-department-of-health-and-climate-action-moder/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन
- [मुंबईत उष्णतेची लाट कायम, पारा ३६ अंशावर; उकाड्यानं नागरिक हैराण](https://lakshavedhi.com/mumbais-heat-remains-high-mercury-reaches-36/) - मागील काही दिवसांपासून मुंबईतील तापामानात प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा पस्तिशीपार असल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. सरासरी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे
- [लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..](https://lakshavedhi.com/boy-will-the-sisters-get-a-big-shock/) - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहिन्याला 1500 रूपये दिली जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की,
- [भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी रिकी रत्नाकर ; निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची पक्षाकडून दखल](https://lakshavedhi.com/bharatiya-janata-yuva-morcha-chief-secretary-ricky-ratnakar-selflessly-intervened-on-behalf-of-the-working-party/) - पालघर-योगेश चांदेकर भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचा निर्धार पालघरः भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरटिचणीसपदी रिकी रत्नाकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक यांनी ही निवड केली असून त्याबाबतचे नियुक्ति पत्र रिकी रत्नाकर यांना देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खा. डॉ. हेमंत सवरा, आमदार
- [हायवे अपडेट: ट्रकला नो एन्ट्री, कार-बसचा प्रवास सुस्साट; राज्यातील पहिलाच निर्णय](https://lakshavedhi.com/highway-update-truckala-no-entry-car-buscha-migration-sussat-first-decision-in-state/) - महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा निर्णय लवकरच अंमलात येणार आहे. Mumbai-Pune Expressway वरील बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून या मार्गावर सुरुवातीच्या काळात अवजड वाहनांना म्हणजेच ट्रकला प्रवेशबंदी लागू केली जाणार आहे. त्यामुळे हा महामार्ग राज्यातील पहिला असा मार्ग ठरणार आहे, जिथे ट्रक वाहतुकीसाठी बंदी असेल.सुरक्षिततेसाठी मोठा निर्णयमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अनेकदा ट्रक चालकांकडून
- [खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर भरती प्रक्रियाही होणार ऑनलाईन, संस्थापकांची मनमानीला लगाम](https://lakshavedhi.com/non-teacher-teacher-recruitment-process-for-private-aided-schools-will-be-online-arbitrary-reins-of-the-founder/) - अनुदानित शाळांतील भरती आता ऑनलाइनपवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया होणारसंस्थापकांची मनमानी थांबणारजिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होत असते. त्याचप्रकारे आता बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीही पवित्र पोर्टलमधूनच होणार आहे. आता राज्यातील सर्व खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा पवित्र पोर्टलमधूनच होणार आहे. त्यामुळे संस्थापकांची मनमानी थांबणार आहे.तर अल्पसंख्याक शाळांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले
- [बायोगॅस धोरण ते जमीन धारणा मर्यादा; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय](https://lakshavedhi.com/know-important-decisions-of-the-state-cabinet-regarding-biogas-policy-and-land-ownership-limits/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.२२) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सीबीजी), २०२६ जाहीरप्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.(नगर विकास विभाग )राज्यातील
- [मिठी नदी स्वच्छतेसाठी ३०.८४ कोटींचे प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी..](https://lakshavedhi.com/proposal-worth-rs-30-84-crore-for-cleaning-mithi-river-for-approval-today-in-standing-committee/) - शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मिठी नदीचा गाळ काढणे आणि स्वच्छतेसाठी यंदाही कोट्यवधींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण ३० कोटी ८४ लाख रुपयांचे तीन वेगवेगळे प्रस्ताव बुधवारी (ता. २२) स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.पालिकेच्या प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावानुसार, मिठी नदीच्या (Mithi River) विविध टप्प्यांमध्ये गाळ काढणे व साफसफाईची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये
- [केंद्र सरकारने राज्य सरकारला थेट यादीच पाठवली! या ३ निकषांत बसणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार](https://lakshavedhi.com/central-government-state-government/) - राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, आयकर भरणारे, जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींना आता रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारकडून अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवण्यात आली असून त्यावर आधारित मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे.'मिशन सुधार' मोहिमेअंतर्गत मोठी कारवाईरेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी 'मिशन
- [यंदा महाराष्ट्रावर पावसाचं सर्वात मोठं संकट, आयएमडीच्या अंदाजाने धाबे दणाणले, सरकारची तातडीची बैठक](https://lakshavedhi.com/this-is-the-biggest-crisis-in-maharashtra-due-to-rains-immediate-meeting-of-the-government-due-to-the-predictions-of-imd-and-dhabe/) - राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला आहे. अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. तर त्यातच काही ठिकाणी पुढील 48 तासंमध्ये पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पावसानं हजेरी देखील लावली आहे. दरम्यान आता एप्रिल संपत आला आहे,
- [अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर](https://lakshavedhi.com/curriculum-training-census-voter-survey-primary-teachers-in-the-state-kamacha-dongar/) - राज्यात मे महिन्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे एकाच वेळी आल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर तिहेरी जबाबदारीचा ताण वाढला असून नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ( एस सी ई आर टी) इयत्ता २ री ते ४ थी साठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण जिल्हास्तरावर
- [मुलींसाठी उच्च शिक्षण आता पूर्णपणे मोफत होणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/higher-education-for-girls-will-be-completely-free-chandrakant-patlans-big-announcement/) - राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींना सध्या मिळणाऱ्या शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफीसोबतच, आता महाविद्यालयांकडून आकारले जाणारे इतर शुल्कदेखील १०० टक्के माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली. सावित्रीबाई फुले पुणे
- [मंत्रिमंडळ बैठकीत शिस्त आणण्यासाठी मोठं पाऊल; पीए आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर मर्यादा](https://lakshavedhi.com/moth-paul-pa-to-bring-discipline-in-cabinet-meeting-and-dignity-at-the-entry-of-workers/) - मंत्रालयात मंत्र्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि पीएंची लगबग यावर आता मोठा ब्रेक लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयातील वाढती गर्दी लक्षात घेऊन कडक निर्णय घेतला असून, यापुढे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी प्रत्येक मंत्र्यासोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी करत सर्व मंत्र्यांना याची माहिती दिली आहे.सध्या
- [ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था अन् विशेष डबा मिळणार, प्रवास होणार सुलभ..](https://lakshavedhi.com/good-news-for-senior-citizens-independent-seating-arrangement-and-special-coaches-will-be-available-in-33-local-trains/) - दररोजच्या गर्दीशी दोन हात करत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक ज्येष्ठ प्रवाशांचा विचार करून ३३ लोकल गाड्यांमध्ये स्वतंत्र आसनव्यवस्था आणि विशेष डबा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या लोकलमध्ये बदल सुरू असून, लवकरच ज्येष्ठांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.मुंबईची लोकल ही
- [जनतेच्या विश्वासाचा चेहरा](https://lakshavedhi.com/face-of-public-confidence/) - पालघर-योगेश चांदेकर राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात; पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ पदांमुळे नव्हे, तर आपल्या कामामुळे लोकांच्या मनात कायमची जागा निर्माण करतात. पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील जगदीश राजपूत हे असेच एक नेतृत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वेध घेताना हे स्पष्टपणे जाणवते, की त्यांनी केवळ राजकीय प्रवास केला नाही, तर समाजाशी नाळ
- [कोणाचीही खैर नाही! राज्यातील गंभीर प्रकरणांचा CM फडणवीसांनी घेतला आढावा; पोलिसांना दिले हे कडक निर्देश](https://lakshavedhi.com/no-matter-what-cm-fadnavis-has-reviewed-the-serious-cases-in-the-state-and-has-given-strict-instructions-to-the-police/) - Devendra Fadnavis :नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण, मल्टीनॅशनल कंपनीतील कथित धर्मांतर, परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज या सर्व प्रकरणांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या आढावा बैठकीत कडक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत त्यांनी पोलिस यंत्रणेला महत्त्वपूर्ण
- [महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर, विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात किती मतं?](https://lakshavedhi.com/womens-reservation-bill-rejected-by-lok-sabha-how-many-votes-in-favor-and-against-the-bill/) - लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक दोन दिवसांच्या प्रचंड मोठ्या चर्चेनंतर नामंजूर झाले. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे पण त्यामागे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा छुपा अजेंडा असल्याने इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध दर्शवला. घटना दुरुस्तीच्या बाजूने २९८ मतं पडली तर २३० मते विधेयकाच्या विरोधात पडली. एकूण ५२८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे
- [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 'मासूम' प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार](https://lakshavedhi.com/statewide-expansion-of-chief-minister-devendra-fadnavis-pudhakaratoon-masoom-project/) - बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी 'मासूम' प्रकल्प राबविण्यात येतो. येथील अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ‘मासूम' प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे.महिला व बाल
- [मुंबईची दुसरी 'लाईफलाईन' संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम](https://lakshavedhi.com/mumbais-second-lifeline-crisis-more-than-16-thousand-posts-vacant-in-best-resulting-in-traffic-savings-due-to-inadequate-staff/) - मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात!बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्तअपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये दररोज 25 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. सध्या हा उपक्रम कर्मचारी आणि अधिकारी या दोघांच्याही तीव्र तुटवड्याचा सामना करत आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वाहतूक सुविधा
- [भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय](https://lakshavedhi.com/the-renter-will-not-evict-the-house-if-he-takes-the-share-of-motha-dilasa-property-decision-of-mumbai-high-court/) - महाराष्ट्रातील भाडेकरू आणि मालकी हक्कांबाबतच्या गुंतागुंतीच्या कायदेशीर वादांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या भाडेकरूने तो राहत असलेल्या मालमत्तेचा काही भाग कायदेशीररित्या खरेदी केला असेल, तर त्याला भाडेकरू असल्याच्या कारणावरून यापुढे घरातून
- [तपत्या उन्हातही कष्टकरी राहणार सुरक्षित, राज्य सरकारचा मोठा निर्णय; SOP जाहीर, या 15 जिल्ह्यांवर विशेष लक्ष](https://lakshavedhi.com/heat-wave-will-remain-painful-there-big-decision-of-state-government-soon-announced-or-special-target-on-15-districts/) - वाढते प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलांमुळे महाराष्ट्राच्या ऋतूचक्रात अनपेक्षित बदल झाले आहेत. कधी मे महिन्यात पाऊस, तर कधी एप्रिलमध्ये होणारी गारपीट यामुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील नैसर्गिक आपत्ती आणि विशेषतः जीवघेण्या 'उष्णतेच्या लाटेचा' (Heatwave) मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.उघड्यावर काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या आणि सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सरकारने
- ['या' तारखेपासून इंधन होणार महाग! डिझेल विक्रीत कंपन्यांना प्रति लिटर 35 तर पेट्रोलमध्ये 18 रुपयाचा तोटा](https://lakshavedhi.com/from-this-date-companies-selling-expensive-diesel-will-see-a-reduction-of-rs-18-in-the-price-of-petrol-at-35-per-litre/) - खनिज तेलाचे दर वाढले असतानाही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या रिटेल दरात अजून वाढ केली नाही. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम येथील निवडणुकांचे निकाल (4 मे) लागल्यानंतर आपला तोटा कमी करण्यासाठी तेल कंपन्यांना दरवाढ करावी लागणार असल्याचे विश्लेषकांना वाटते. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर सरकारकडून कसलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.युद्धापूर्वी खनिज तेलाचा दर
- [Ration Card : आता पुढील तीन महिने..,राज्य सरकारचा रेशनकार्ड धारकांसाठी मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/ration-card-big-decision-for-ration-card-holders-by-state-government-in-next-three-months/) - राज्य शासनाने रेशनकार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने रेशन दुकानावर जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्यनव्या निर्णयानुसार, लाभार्थ्यांना एप्रिलमध्येच तीन महिन्यांचे
- [मुंबईतील शाळांना ५० डिजिटल बोर्डचे मोफत वितरण](https://lakshavedhi.com/free-distribution-of-50-digital-boards-in-mumbai-schools/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये मांडलेल्या डिजिटल क्रांतीच्या आवाहनातून प्रेरणा घेत शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाने ५० डिजिटल बोर्डचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील शाळा आता 'स्मार्ट क्लासरूम' ने सुसज्ज झाल्या आहेत.एआयच्या युगात मराठी शाळांनी मागे राहू नये, यासाठी डॉ. विशाल कडणे यांनी
- [परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक](https://lakshavedhi.com/marathi-language-mandatory-for-licensed-rickshaw-and-taxi-drivers-from-may-1-transport-minister-pratap-sarnaik/) - येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी
- [Maharashtra Cabinet Decision: राज्यात आकांक्षित जिल्हा, तालुका कार्यक्रमाचा विस्तार](https://lakshavedhi.com/maharashtra-cabinet-decision-expansion-of-aspirational-district-taluka-program-in-the-state/) - आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय सोमवारी (ता. १३) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या सहा जिल्ह्यांसोबत १५० तालुक्यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता, आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
- [बदलापुरातील स्टेडिअमला टाटा, कंपनीला पॉवर, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/big-decision-taken-at-badlapuratil-stadium-tata-companys-power-cabinet-meeting/) - कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या मंजूर विकास आराखड्यातील मौजे कात्रप येथील स्टेडियमसाठी आरक्षित जमिनीपैकी चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत बदलापुरातील स्टेडिअमची जागा ज उपकेंद्र उभारणीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता टाटा पॉवर कंपनीची मागणी होत होतीअंबरनाथ, कुळगाव-बदलापूर
- [मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; एमपीएससी भरतीपासून ते आरोग्य निधीपर्यंत, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?](https://lakshavedhi.com/big-news-7-big-decisions-taken-in-the-state-cabinet-meeting-from-mpsc-recruitment-to-health-fund/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 7 निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसह सामान्य नागरिकांना आणि आरोग्य क्षेत्राला होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.या बैठकीतील सर्वात
- [खासगी सावकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पोलीस अन् प्रशासनाला दिले थेट आदेश](https://lakshavedhi.com/major-decision-of-the-supreme-court-regarding-special-services-and-orders-given-to-the-police-and-administration/) - बेकायदेशीर खासगी सावकारीविरोधात कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. परवाना नसलेल्या सावकारांनी वसुलीसाठी दाखल केलेली प्रकरणे न्यायालयांनी सुरुवातीलाच फेटाळून लावावीत, तसेच अशा सावकारांविरोधात पोलिस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरणाची पार्श्वभूमीराज कुमार संतोषी यांनी त्यांच्याविरोधात प्रशांत मलिकने दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणाला आव्हान दिले होते. संतोषी यांचा
- [मराठे पुन्हा आक्रमक होणार. मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा इशारा, सरकारकडे नेमकी मागणी काय?](https://lakshavedhi.com/marathas-will-be-aggressive-again-manoj-jarange-patlancha-movement-signals-demand-for-government-action/) - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत, त्यामुळे आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. जरांगे पाटलांनी
- [मुंबईत भाड्याने घर शोधणे होणार सोपे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/mumbai-chief-minister-devendra-fadnaviss-big-decision-to-find-a-house-on-rent-to-be-easy/) - महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि परवडणाऱ्या घरांची कमतरता लक्षात घेता राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये भाड्याने मिळणाऱ्या घरांसाठी एक मजबूत आणि पारदर्शक यंत्रणा उभी करण्याचे निर्देश दिले आहेत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात आणि विनासायास घर मिळावे, ही काळाची गरज
- [बांधबंधिस्ती आणि दुरुस्तीची कामे निकृष्टकृषी विभागात भ्रष्टाचाराचा आरोप](https://lakshavedhi.com/poor-dam-construction-and-repair-work-allegations-of-corruption-in-agriculture-department-2/) - पालघर-योगेश चांदेकरकामात अनियमितता, पावसाळ्यात कामे वाहून जाण्याची भीती पालघरः पालघर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या बांध बंदिस्ती आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून बांधबंधिस्ती आणि दुरुस्तीची चांगली कामे करण्याऐवजी अवघ्या पस्तीस टक्के रकमेत कामे अक्षरशः उरकली जात आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ही बांधबंधिस्ती फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना खर्च करावा
- [लाडकी बहीण योजना रोखली पाहिजे! पालिकेतील टेबल, खुर्च्या, एसी, आयुक्तांच्या कार विका, पण कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे द्या! हायकोर्टाचा संताप](https://lakshavedhi.com/ladki-bahine-yojana-should-be-stopped-police-table-should-be-scratched-ac-commissioners-car-should-be-sold-high-court-should-pay-the-employees-money/) - पालिका प्रशासन निवृत्त कर्मचाऱयांच्या हक्काचे पैसे देत नसल्याचे निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे सरकार 'लाडकी बहीण' योजनेवर 40 हजार कोटींहून अधिक खर्च करतेय. आता ही योजनाच रोखली पाहिजे, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देत न्यायालयाने पालिकेचेही कान उपटले. तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेतील टेबल, खुर्च्या, एसी, फर्निचर… इतकेच नव्हे, तर
- [मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो-३ 'ॲक्वा लाईन'च्या प्रवाशांना 'इतक्या' सवलतीत मिळणार पास](https://lakshavedhi.com/good-news-for-mumbaikars-metro-3-aqua-line-passengers-will-get-such-discounted-passes/) - मुंबईची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुलभ आणि आधुनिक बनवणाऱ्या Mumbai Metro Line 3 Aqua Line ने आता प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. Mumbai Metro Rail Corporation (MMRC) कडून विद्यार्थी, पर्यटक तसेच नियमित प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात विविध पास योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवास अधिक परवडणारा बनवणे आणि 'डिजिटल मोबिलिटी'ला
- [देशात 10 कोटी तर महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वगळणार? निवडणूक आगोयात खलबतं, शिवसेना अलर्ट मोडवर](https://lakshavedhi.com/10-crore-voters-in-maharashtra-1-crore-voters-will-be-left-out-in-the-country/) - देशात सध्या मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षणाबाबत मोठी चर्चा सुरू असून, तब्बल 10 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्रात जवळपास 1 कोटी मतदारांच्या नावांवर परिणाम होऊ शकतो,अशी चर्चा केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने तातडीने पावले उचलत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे आयोजन केले आहे.
- [‘आनंदा’चं मोहोळ](https://lakshavedhi.com/ananda-chan-mohol/) - पालघर-योगेश चांदेकर राजकारणात कायम शत्रू समजून एकमेकांना संपवण्याचं राजकारण करायचं नसतं, तर सौहार्दाचं, संयमाचं, विश्वासाचं राजकारण करायचं असतं, असा विचार करणारी फार थोडी माणसं राजकारणात असतात. स्वतः किंग होण्यापेक्षा माणसं घडवण्यावर ज्यांचा विश्वास असतो, अशा राजकारण्यांत आनंदभाई ठाकूर यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांचा आज वाढदिवस. राजकारणात दोन प्रकारे मोठं होता येतं. त्यातला पहिला मार्ग
- [केंद्र सरकारचा एलपीजी पुरवठ्याबाबत नवीन नियम, अमेरिका-इराण शस्त्रसंधी होताच मोठा निर्णय, आधी कुणाला मिळणार गॅस?](https://lakshavedhi.com/central-governments-new-rules-regarding-lpg-supply-america/) - अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर लगेचच केंद्र सरकारने एलपीजी (LPG) संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने गॅस पुरवठा वितरणाबाबत एक नवीन धोरण तयार केले आहे. सरकारने औषधनिर्माण क्षेत्रापासून ते पोलाद निर्मितीपर्यंतच्या विविध उद्योगांना दिलासा दिला आहे. औद्योगिक क्षेत्राला एलपीजीचा मोठ्या प्रमाणात (Bulk) पुरवठा करण्यासाठी नवीन नियम आणि अटी
- [बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांचा सुनेत्रा पवारांना मोठा शब्द, काँग्रेसचं टेन्शन वाढलं](https://lakshavedhi.com/baramati-potnivadanukit-new-twist-devendra-fadnavisancha-sunetra-pawaranna-motha-shabd-congresschan-tension-wadlam/) - राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. त्यातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सध्या या पोटनिवडणुकीचे वारे वेगाने वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून आकाश मोरे यांना संधी देण्यात आली आहे. आता याच
- [मोठी बातमी: फडणवीस सरकारचा आठ दिवसांतच प्रशासनाला दुसरा धक्का; 'या' 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या](https://lakshavedhi.com/big-news-fadnavis-governments-second-push-in-administration-within-eight-days-or-change-of-11-ias-officers/) - महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून सातत्यानं वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मंगळवारी (ता.7 एप्रिल) 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आठ दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच
- [मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद - मुख्यमंत्री](https://lakshavedhi.com/first-phase-of-metro-line-9-starts-mumbai-mira-bhayandar-migration-soon-chief-minister/) - दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप
- [एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय](https://lakshavedhi.com/no-reservation-in-single-post-promotion-recruitment-new-government-decision-taken-today-by-canceling-all-orders/) - एकाकी पदाची भरती आणि पदोन्नतीत कोणतेही आरक्षण लागू राहणार नाही, असे राज्य सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले असून, तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांसाठी काढले आहेत एकल पदालाही आरक्षण दिले पाहिजे ही मागणी या निमित्ताने सरकारने स्पष्टपणे फेटाळली आहे.एकाकी (एकल) पदालाही आरक्षण दिले जावे, अशी मागणी होत आली आहे आणि असे आरक्षण अजिबात देऊ
- [LPG Gas Cylinder : मोठी बातमी!! या लोकांना 1 जुलैनंतर गॅस सिलेंडर मिळणार नाही](https://lakshavedhi.com/lpg-gas-cylinder-big-news-or-people-will-not-get-gas-cylinder-after-1st-july/) - LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता सरकारने गॅस वापराबाबत नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, ज्या घरांमध्ये आधीच पीएनजी म्हणजेच पाईपद्वारे येणारा नैसर्गिक गॅस कनेक्शन आहे, त्या घरांना एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाही. म्हणजेच, एकाच घरात दोन्ही कनेक्शन ठेवण्यास बंदी येणार आहे.यामुळे अशा ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन
- [दिल्ली विधानसभेत खळबळ! सुरक्षा कवच भेदून कार घुसली आत; विधानसभा अध्यक्षांच्या गाडीवर शाईफेक!](https://lakshavedhi.com/trouble-in-delhi-legislative-assembly-security-cover-breached/) - देशाच्या राजधानीतून सुरक्षेबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कडेकोट बंदोबस्त असलेल्या दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly) आवारात एका अज्ञात वाहनाने सुरक्षा बॅरिकेड्स तोडून थेट आत प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर, विधानसभा अध्यक्षांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आल्याचा प्रकारही घडला असून, या घटनेने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.नेमकं काय घडलं?सोमवारी दुपारी ही
- ['महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा भूकंप होणार', नाना पटोले यांचं भाकीत](https://lakshavedhi.com/nana-patole-believes-that-there-will-be-a-major-earthquake-in-maharashtra-in-eight-days/) - "भाजपचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले आहे. आताही भाजप आपल्यास मित्रपक्षांवर डाव टाकत असून आगामी आठ दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप बघायला मिळेल", असा मोठा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले रविवारी (5 एप्रिल) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले यांनी पाज राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वीच
- [नरेंद्र मोदी स्टेडियमला टक्कर! मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम](https://lakshavedhi.com/narendra-modi-stadium-to-rival-mumbai-new-cricket-stadium-with-capacity-of-1-lakh-spectators/) - मुंबईच्या क्रिकेट इतिहासात एक ऐतिहासिक अध्याय जोडला जाणार आहे. शहरात एक नवीन क्रिकेट स्टेडियम नियोजित आहे, जे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला टक्कर देईल. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) मुंबई महानगर प्रदेशात (MMR) नवीन स्टेडियम बांधून ‘भारताची क्रिकेट राजधानी’ म्हणून आपला दर्जा पुन्हा मिळवण्याचे ध्येय बाळगून आहे. भविष्यात या खेळातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी
- [FASTag Annual Pass: आजपासून महामार्गावरील प्रवास महागणार! 'फास्टॅग' वार्षिक पासच्या दरात वाढ](https://lakshavedhi.com/fastag-annual-pass-travel-on-highway-from-today/) - तुम्ही कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगच्या वार्षिक पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता जादा कात्री लागणार आहे.नेमकी
- [ईव्ही गाड्यांसाठी सरकारकडून टोलमाफी, समृद्धीसह कुठे-कुठे महामार्गांवर मिळणार सूट?](https://lakshavedhi.com/toll-waiver-from-government-for-ev-vehicles-along-with-prosperity/) - सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना, महाराष्ट्र सरकारने ई-वाहन (EV) धारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार किंवा बसने प्रवास करत असाल, तर आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्गावर तुम्हाला एक रुपयाही टोल भरावा लागणार नाही प्रदूषण कमी करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल ४६
- [महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात कोसळणार](https://lakshavedhi.com/maharashtala-pawsane-jhodpalan-thane-raigadsah-madhya-maharashtra-krapsanar/) - पुणे आणि नाशिक जिल्ह्याला गुरूवारी अवकाळी पावसाने झोडपलं होतं. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने जणजीवन विस्कळीत झाले आहे. अनेत जणांचा बळी जाऊन प्राण्यांचाही बळी गेला आहे. त्यासह मुंबईतही काही ठिकाणी काल हलक्या सरींचा पाऊस झाल्याची नोंद होती. येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील 24 तास
- [नवी मुंबई महापालिकेची श्रीमंती वाढली; ठाणे, पालघर आणि रायगडमधील सर्वांत मोठा अर्थसंकल्प सादर](https://lakshavedhi.com/navi-mumbai-municipal-corporations-wealth-increased-biggest-budget-in-thane/) - मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका उदयास आली आहे. या महापालिकेने यंदा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. तर नवी मुंबईपेक्षा दहा वर्षे आधी निर्माण झालेल्या ठाणे महापालिकेने ६ हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करून दुसरा क्रमांक पटकावला.गतवर्षी नवी मुंबईचा अर्थसंकल्प ठाण्यापेक्षा
- [राज्यातील 'लाडक्या बहिणीं'साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, होणार चांगला फायदा.](https://lakshavedhi.com/consoling-information-for-the-boys-and-sisters-of-the-state-the-government-has-taken-an-important-decision/) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहिण' योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, त्यात त्रुटी राहिल्याने अनुदान बंद झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या त्रुटी दुरूस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी मुदतवाढ दिली गेली आहे.लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी
- [मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला](https://lakshavedhi.com/chief-ministers-words-open-the-way-for-irrigation-project-for-32-drought-affected-villages-of-palla-ahilyanagar-srigondya/) - - श्रीगोंदे व अहिल्यानगर तालुक्यात्तील ३२ गावांसाठी साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजूरी- या योजनेतून दोन्ही तालुक्यातील नऊ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन- म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह बांधण्यात येणार आहे Ahilyanagar Irrigation Project: श्रीगोंदे व अहिल्यानगर तालुक्यात्तील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
- [गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल](https://lakshavedhi.com/gudhipadavya-day-maharashtra/) - आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, सणाच्या दिवशीच बळीराजावर चिंतेचे मोठे संकट ओढावले
- [मालकांना गृहराज्यमंत्री भोयरांचा दणका, पोलिसांनाही इशारा](https://lakshavedhi.com/malkanna-minister-of-state-for-home-bhoyarncha-danka-signaled-to-the-police/) - परवानगीशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दारू आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिला. विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी कारवाईचा इशारा दिला ज्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत परवानगीशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळेल त्या क्षेत्रातील पोलीस
- [महाराष्ट्रात वाहनं महागणार, राज्य सरकारने करात केली दुप्पट वाढ, विधेयक मंजूर](https://lakshavedhi.com/maharashtra-state-government-approves-karat-keli-dupatta-increase-bill/) - देशभरात एकीकडे जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता कार आणि एसयूव्हीच्या किंमतीत चांगलीच कपात झाली आहे. मागील काही दिवसांपासून वाहनांच्या विक्रीमध्ये चांगली वाढ झाली आहे. पण तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर आता कार घेताना अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. पर्यावरण
- [अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त](https://lakshavedhi.com/funds-supplied-to-chief-minister-devendra-fadnavis-for-rs-2-crore-relief-for-farmers-affected-by-extreme-rains/) - महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार असून, समाजाप्रती असलेली
- [पालघरमध्ये औषध कारखान्यात भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही](https://lakshavedhi.com/major-fire-at-pharmaceutical-factory-in-palghar-no-loss-of-life/) - राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली. ही घटना बोईसर - तारापूर MIDC परिसरातील औद्योगिक क्षेत्रात घडली असून, अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची नोंद नाही.ही घटना सकाळी सुमारे ८-१० वाजण्याच्या सुमारास घडली. कंपनीचे
- [Namo Shetkari Yojana : मोठी खुशखबर! 'नमो शेतकरी'चा 8 वा हप्ता मंजूर; राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रूपये जमा](https://lakshavedhi.com/namo-shetkari-yojana-big-good-news-8th-week-of-namo-shetkari-scheme-approved-rs-2000-deposited-in-the-accounts-of-65-lakh-farmers-in-the-state/) - महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी १७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.गेल्या ३ महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत.सप्टेंबरनंतर प्रथमच हप्ता दिला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल असे म्हटले होते. त्यांनी राहुरी इथल्या
- [LPG टंचाईवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, सुप्रिया सुळे यांची मागणी](https://lakshavedhi.com/lpg-tanchaivar-government-calls-for-all-party-meeting-supriya-sules-demand/) - देशात निर्माण झालेली एलपीजी गॅसची टंचाई आणि वाढत्या किमतींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केंद्र सरकारला धारेवर धरले. सध्या जग मोठ्या संकटातून जात असून त्याचे परिणाम हिंदुस्थानवरही होत आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात मुंबईसह देशभरातील
- [विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे](https://lakshavedhi.com/for-the-safety-of-students-strict-rules-regarding-school-bus-system-and-increased-participation-of-parents/) - शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार - मंत्री दादा भुसे मुंबई, दि. १२ मार्च २०२६ : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्र. ३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना
- [राज्यातील गायरान जमिनी वापरण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियम जाहीर!](https://lakshavedhi.com/state-government-announces-new-rules-for-using-abandoned-land-in-the-state/) - राज्यातील गायरान जमिनींच्या वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केलेले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक आणि जनहिताच्या कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी या जमिनींचा उपयोग मर्यादित होता,
- [समाजसेवेची अखंड ज्योत बाबा जोशी](https://lakshavedhi.com/social-worker-akhand-jyot-baba-joshi/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर- सार्वजनिक जीवनात सातत्य, संयम आणि समाजनिष्ठा या तीन गुणांची सांगड घालणारं व्यक्तिमत्त्व क्वचितच पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्यानं वेगळी छाप उमटवली, असं नाव म्हणजे पालघर जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष बाबा जोशी. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना केवळ एका राजकीय नेत्याचा गौरव होत नाही, तर
- ["सूर्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महिनाभरात सात-बारा देणार" महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा](https://lakshavedhi.com/revenue-ministers-announcement-in-the-legislative-assembly-that-farmers-affected-by-solar-strike-will-pay-rs-7-per-month/) - पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील हनुमाननगर, चंद्रनगरसह अकरा गावांमध्ये सूर्या धरण प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या ४५ वर्षानंतरही या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला आणि सात-बारा उतारा मिळाल्या नाहीत, ही गंभीर बाब आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडताना सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर
- [पालघर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान](https://lakshavedhi.com/chhatrapati-shivaji-maharaj-maharaj-self-solution-camp-campaign-in-palghar-district/) - पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न असतात. या प्रश्नांचे निराकरण करणे आणि जनतेच्या तक्रारी तातडीने निकाली काढणे या सोबतच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडलस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
- ["सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवणार" खा. डॉ. हेमंत सवरा यांचे प्रतिपादन](https://lakshavedhi.com/presentation-by-dr-hemant-savra-in-every-talukyat-janata-darbar-to-solve-the-questions-of-all-the-general-public/) - पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण पालघरः डहाणू व तलासरी तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी जनता दरबार भरवला होता. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येईल, अशी प्रतिपादन खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केले. डहाणू व तलासरी तालुक्यात सुमारे दीडशेहून अधिक तक्रारी
- [शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांचा प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप](https://lakshavedhi.com/shiv-sens-district-chief-kundan-sankhe-made-serious-allegations-against-pollution-control-officials/) - पालघर-योगेश चांदेकर तारापूर एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यात कामगार, नागरिकांचे आरोग्य धोक्यात पालघरः पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत सुमारे बाराशे उद्योग असून त्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यातून सोडले जाते. त्यामुळे नागरिक, कामगार व अन्य घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेती आणि पिके संकटात
- ["स्विफ्ट कारमधून अवैध मद्याची तस्करी" उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नऊ लाखांचा ऐवज जप्त](https://lakshavedhi.com/excise-department-action-on-illegal-liquor-smuggling-in-swift-car-rs-9-lakh-seized/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः दादरा नगर हवेली व दीव दमण परिसरात विक्रीसाठी असलेले स्वस्त दरातील मद्य महाराष्ट्रात आणून ते विकण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील पथकाने तसेच पालघरच्या भरारी पथकाने उघडकीस आणून मारुती स्विफ्ट कारसह आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला. पालघर हा दादरा नगर हवेली
- [राज्यसभेचा रणसंग्राम! भाजपचे संभाव्य नावं समोर, शिंदेंचा दे धक्का, आघाडीत बिघाडी कायम](https://lakshavedhi.com/state-assembly-battle-bjps-potential-boat/) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच अकाली निधन झाल्याने राज्यातील राजकारणाची सर्वच पातळीवर अनेक समिकरण बदललेत असं सध्याचं चित्र आहे. नुकत्याच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये संख्याबळाच्या आधारावर महायुतीचं पारडं जड आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल याची आशा आणि चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी कुणाला संधी द्यायची यावर अंतिम
- [राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! रजेच्या नियमांमध्ये मोठा बदल](https://lakshavedhi.com/important-news-for-state-government-employees-major-change-in-rajya-rules/) - तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅज्युअल रजेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या बदलांमुळे आता कर्मचाऱ्यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत सहज जोडता येणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे.महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्य शासकीय
- [तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली](https://lakshavedhi.com/tondashi-alela-grass-hirawala-nanded-due-to-storm/) - नांदेड जिल्हा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. किनवट तालुक्यात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.रब्बी पिके संकटातरविवारी रात्री १० वाजताही पावसाने तडाखा
- [राज्याला चांगला मुख्यमंत्री मिळाला असता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादांना आदरांजली](https://lakshavedhi.com/asta-chief-minister-devendra-fadnavis-was-awarded-the-chief-ministership-of-rajyaala-changla/) - कर्तृत्ववान, शिस्तप्रिय असलेल्या अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढनिश्चय आणि प्रामाणिकता होती. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला मात्र तो आता आपल्यामध्ये नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल
- ["महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावे!, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी."](https://lakshavedhi.com/mahavikas-aghadis-uddhav-thackeray-should-go-to-the-legislative-council-and-give-congress-an-alliance-for-the-state-assembly/) - विधीमंडळातील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष दावा करत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी येथे केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने हर्षवर्धन सपकाळ यांचा
- ["त्यांची अवस्था 'हम नही सुधरेंगे' अशी झालीय." अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महायुतीचे नेते काय म्हणाले?](https://lakshavedhi.com/we-will-not-improve-their-condition-said-the-mahayutichi-leader-before-the-state-budget-session/) - उद्यापासून (२३ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, त्यापूर्वी आज (२२ फेब्रुवारी) महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. राज्यातील 'लाडकी बहीण' योजना सुरूच राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी
- [ST Bus Scheme : मोफत प्रवास आता मोफत राहिला नाही? एसटी सवलतीसाठी मोजावे लागणार रुपये, काय आहे नवे नियम? वाचा सविस्तर](https://lakshavedhi.com/st-bus-scheme-free-travel-no-longer-available-free-of-cost-for-st-concession-money-will-be-required-what-are-the-new-rules-and-regulations-detailed/) - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलत योजनांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून महिलां आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी तिकीट सवलत आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) शिवाय मिळणार नाही. आतापर्यंत आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा पुरावा दाखवून सवलत मिळत होती; मात्र नव्या नियमांनुसार हे पुरेसे ठरणार नाही. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीटदर भरावा लागेल.राज्यात 26 ऑगस्ट 2022
- [दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान](https://lakshavedhi.com/mandalla-calls-for-copy-free-cctv-cameras-at-10-per-cent-centers-of-10th-district/) - राज्यातील दहावीची परीक्षाचालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र, त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील १९१ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्हीविना परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचे मोठे
- [नितेश पाटील यांना ‘उद्योगश्री’पुरस्कार अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याचा गौरव
अस्तित्त्व संमेलनात सन्मान](https://lakshavedhi.com/nitish-patil-gets-udyog-shree-award-pride-of-work-in-engineering-sector/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः वि. म.पाटील कृषी प्रतिष्ठान आयोजित अस्तित्व संमेलनात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नितेश पाटील यांना आमदार राजेंद्र गावीत जिल्हाप्रमुख कुंदन संखे, डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजू माच्छी, विवा कॉलेजचे अध्यक्ष संजीव पाटील, वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील,तालुका प्रमुख संतोष देशमुख उपाध्यक्ष विकास पाटील, यांच्या हस्ते “उद्योगश्री” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- [मितभाषी; परंतु कामाचं नेतृत्व...](https://lakshavedhi.com/reticent-but-effective-leadership/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर- नेता हा केवळ आदेश देणारा असून चालत नाही, तर अनुयायांचं म्हणणं ऐकून त्यांच्यातील चांगल्या सूचना विचारात घेऊन, त्यानुसार कार्य करणारा असावा लागतो. कार्यकर्त्यांना विधायक दिशा देण्याचं काम नेता करत असतो. त्याचबरोबर स्वतःही तसं वागतो, असाच नेता मोठा होतो. डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष आणि डहाणू नगरपालिकेचे नगरसेवक मिहीरभाई शहा हे अशाच एका नेतृत्वापैकी
- [भारताच्या लॉजिस्टिक्स क्रांतीला गती; नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सचे 2,500 कोटींचे भव्य एअर कार्गो हब](https://lakshavedhi.com/india-logistics-revolution-gati-navi-mumbai-airport-fedexche-2500-crore-grand-air-cargo-hub/) - भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र कणा मानले जाते. याच दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत, जगातील आघाडीची लॉजिस्टिक्स कंपनी फेडेक्स (FedEx) ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) आपले पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब उभारण्याची घोषणा केली आहे. सुमारे २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या व्यापार क्षमतेसाठी
- [SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची 'परीक्षा' सुरू; 'कॉपीमुक्त अभियान' अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित.](https://lakshavedhi.com/ssc-exam-2026-copy-free-campaign-begins-for-students-who-are-absent-due-to-medical-reasons/) - वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी संधी'कॉपीमुक्त अभियान'ची कडक अंमलबजावणीतणावमुक्त परीक्षा अन् समुपदेशन सुविधामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी ( SSC) परीक्षा ( Career) शुक्रवार, दि २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च
- [महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ](https://lakshavedhi.com/oath-of-office-and-secrecy-to-vivek-bhimanwar-chairman/) - लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, सदस्य राजीव निवतकर,
- [Viksit Maharashtra 2047: 'विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत भूजल बळकटीकरणावर भर'](https://lakshavedhi.com/viksit-maharashtra-2047-ground-water-strengthening-under-developed-maharashtra-2047/) - भूजल व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची अटल भूजल योजना प्रभावी ठरली होती. सध्या राज्य सरकारच्या 'विकसित महाराष्ट्र २०४७' दस्तऐवजात भूजल व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे प्रभारी आयुक्त डॉ. विजय पाखमोडे यांनी दिली. जलशक्ती मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर मध्यक्षेत्र केंद्रीय भूजल मंडळ यांच्या वतीने 'शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे : राष्ट्रीय
- [Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर; 7 एप्रिलला प्रसिध्द होणार प्रारुप प्रभाग](https://lakshavedhi.com/gram-panchayat-election-schedule-for-creation-of-divisions-for-gram-panchayat-elections-announced-draft-division-to-become-famous-on-april-7/) - राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या काळात संपत आहे, तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरु होणार असून ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना दि.७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.प्रभाग
- [CBSE Board Exam: दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, काय आहे नवा नियम](https://lakshavedhi.com/cbse-board-exam-10th-exam-every-year-what-is-the-big-decision-of-cbse-board-new-rule/) - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बोर्डाची दहावी व बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या धोरणाबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक अत्यंत महत्त्वाचा सूचना दिली आहे.नवीन धोरणानुसार, आता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत किमान
- [स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती](https://lakshavedhi.com/maharashtra-state-is-the-first-in-the-country-to-install-smart-meter-and-customers-get-tasala-rate-information/) - ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जा परिवर्तन चालू आहे. सौर कृषी पंप
- [फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल; महाराष्ट्रात उकाडा वाढला, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट](https://lakshavedhi.com/yellow-alert-in-february-unhalachi/) - महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. राज्यभर कोरडे आणि उष्ण हवामान पसरू लागले असून, सकाळी गारवा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा अशी बदलती परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस तापमान वाढतच राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र ते
- ["बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री" पाच जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी फरार डहाणू उत्पादन शुल्क विभागाची कारवाई](https://lakshavedhi.com/maharashtra-sale-of-liquor-with-artificial-label-crime-against-five-persons-one-accused-absconding-dahanu-excise-department-action/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील सवलतीच्या दरातील मद्य महाराष्ट्रात आणून, त्यावर बनावट लेबल लावून विक्री करण्याचा प्रकार डहाणू उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार आहे. पालघर हा गुजरात राज्य, तसेच दीव दमण आणि दादा नगर हवेली या
- [Gharkul Yojana : 'या' घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे वाढीव अनुदान मिळणार, निधी वितरणास मान्यता](https://lakshavedhi.com/gharkul-yojana-or-gharkul-beneficiaries-will-get-additional-grant-of-rs-50000-and-fund-distribution-recognition/) - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी ५० हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी रुपये ६० साठ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी वितरीत करण्यासाठी
- [केवळ १० मिनिटे द्या..१९ वर्षांच्या मुलाने असा केला युक्तीवाद, सुप्रीम कोर्टात जिंकली केस](https://lakshavedhi.com/just-give-10-minutes-to-the-19-year-old-boy-to-make-such-a-banana-trick-in-the-supreme-court-jinkali-case/) - मध्य प्रदेशच्या १९ वर्षाच्या अथर्व चतुर्वेदी या विद्यार्थ्याने दोन वेळा NEET परीक्षा दिली होती. मात्र, अथर्व याला प्रवेश मिळाला नव्हता. जेव्हा अथर्व आर्थिक रुपाने कमजोर वर्ग म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटगरीतून येतो. त्यानंतरही त्याला प्रवेश दिला नव्हता. याच्या मागचे कारणही सांगण्यात आले होते. यात त्याला सांगितले गेले की मेडिकल कॉलेजात ईडब्ल्यूएस कोट्याची कोणतीही तरतूद नाही. अथर्व याने
- [शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय."](https://lakshavedhi.com/good-news-for-farmers-regarding-loan-waiver-uday-samanthas-statement-said-loan-waiver-decision/) - गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह आदी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं शेतकरी आंदोलन केलं होतं. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जून २०२६ मध्ये करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं होतं.दरम्यान, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री
- [२० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; पालघरमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचा आंदोलनाचा इशारा](https://lakshavedhi.com/after-20-years-upasmarichis-protest-against-women-employees-signals-the-movement-of-bhoomiputra-elgar-sangathan-in-palghar/) - जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने 'आऊटसोर्सिंग' (बाह्य स्त्रोत) धोरण राबवत ६० महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अल्प मानधनावर केली २० वर्षे सेवाबाधित महिला
- [माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी](https://lakshavedhi.com/madvihara-humbaran-road-shramdanatoon-temchamya-pulachi-ubarhani/) - जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटला, मात्र, अद्याप या पुलांचे काम सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळा
- [मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड](https://lakshavedhi.com/due-to-the-appeal-of-the-chief-minister-fruit-orchards-and-native-trees-will-be-established-on-305-acres-of-land/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच पर्यावरणीय समतोल राखण्याचे केलेले आवाहन हर्बालाइफ (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम) आणि 'फार्मर्स फॉर फॉरेस्ट' या संस्थांनी सकारात्मकरीत्या स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर फळबाग व देशी वृक्षलागवड करण्यासाठी सुमारे ३०५ एकर क्षेत्रावर दीड कोटी रुपयांच्या निधीचा सामंजस्य करार हर्बालाइफ (CSR) आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट
- [जव्हारमध्ये दोन तलाठी २० हजारांची लाच घेताना अटक](https://lakshavedhi.com/both-talathi-stuck-in-jawahar-while-taking-20-thousand-rupees-latch/) - जव्हार, संदीप साळवे जव्हार ग्राम महसूल अधिकारी गजानन नगोरे जोहरे (सजा–जामसर) व सिताराम विष्णू इंगम (सजा–हिरडपाडा), ता. जव्हार, जि. पालघर यांना प्रत्येकी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पालघर विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ११) दुपारी जव्हार येथे करण्यात आली.तक्रारदाराच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले
- [KDMC: कल्यण डोंबिवली महापालिकेचा घोटाळा, जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला दिला पगार, मोठी खळबळ](https://lakshavedhi.com/kdmc-welfare-dombivali-municipal-corporation-scam-big-trouble-in-giving-salary-to-inmates-in-jail/) - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तब्बल 40 दिवस जेलमध्ये असलेल्या एका केडीएमसी कर्मचाऱ्याला महापालिकेकडून पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 3 मे 2025 रोजी स्वप्नील जोशी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर
- [HSC Board Exam : 12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, आता थेट कारवाई](https://lakshavedhi.com/hsc-board-exam-12th-exam-copies-solved-education-ministers-big-decision/) - राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असताना 'कॉपीमुक्त परीक्षा' अभियानालाच पहिल्याच दिवशी धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना उघडपणे कॉपी पुरवली जात असल्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा
- ["पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा" खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मागणी](https://lakshavedhi.com/demand-of-mp-dr-hemant-savra-to-open-railway-ticket-counter-in-palghar-east-division/) - पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम रेल्वेने दोन विभाग केले असून, पालघर पश्चिम आणि पालघर पूर्व असे ते दोन विभाग आहेत. पालघर पश्चिममध्ये रेल्वेचे तिकीट घर आहे; परंतु पालघर पूर्वेला तिकीट काउंटर नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन खा. डॉ. हेमंत सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक
- [उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी बारामतीसाठी महत्त्वाचा निर्णय](https://lakshavedhi.com/important-decision-for-baramati-on-the-first-day-of-deputy-chief-minister-sunetra-pawarani-assuming-charge/) - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने आज कार्योत्तर मान्यता दिली आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या
- [महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोठा उपक्रम, मुख्यमंत्री फडणवीस सरकार टास्क फोर्स स्थापन करणार](https://lakshavedhi.com/maharashtra-chief-minister-fadnavis-government-will-set-up-a-task-force-to-prevent-farmer-suicides/) - महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फडणवीस सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत, सरकारने रफिक नायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या ही देशभरातील एक मोठी चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक
- [राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, ६ मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प](https://lakshavedhi.com/budget-session-of-the-state-will-be-held-from-23rd-february-to-6th-march/) - महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या
- [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत गुप्त बैठक; अटकळींना बळकटी](https://lakshavedhi.com/secret-meeting-of-chief-minister-devendra-fadnavis-and-union-home-minister-amit-shah-in-delhi-strengthens-speculations/) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीत झालेल्या गुप्त बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) यांच्यात विलीनीकरणाच्या अटकळींना बळकटी मिळाली. बारामती विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची अटकळ तीव्र झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [लाल झेंड्याचा मावळता सूर्य...!](https://lakshavedhi.com/red-flag-rising-sun/) - रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नाव म्हणजे एकेकाळी अभिमानाचे प्रतीक होते. कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या घामातून उभा राहिलेला हा पक्ष जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला होता. पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था आणि कामगार चळवळीवर त्याची घट्ट पकड होती. पण कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी हा सारा इतिहास झाकोळून टाकला. रायगडच्या राजकारणातून
- [Maharashtra Board HSC Exam 2026 : आजपासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू; 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार](https://lakshavedhi.com/maharashtra-board-hsc-exam-2026-twelfth-exam-started-in-the-state-from-today-15-lakhs-more-students-are-appearing-for-the-exam/) - Maharashtra Board HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा आज, मंगळवार 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. राज्यभरातील 10 हजार 664 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी या महत्त्वाच्या परीक्षेला बसणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 27 हजारांची वाढ
- [राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavis-will-soon-recruit-70-thousand-posts-in-the-state-using-the-new-recruitment-method/) - राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [रेशन कार्डधारकांच्या खात्यात थेट पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता धान्य मिळणार नाही?](https://lakshavedhi.com/central-governments-big-decision-to-send-money-directly-into-the-accounts-of-ration-card-holders-they-will-not-get-food-grains/) - केंद्र सरकार देशभरातील गरिबांना रेशन व्यवस्थेद्वारे मोफत धान्य देते. पण आता या व्यवस्थेत मोठा बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेत असल्याचे समजते. रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांसाठी केंद्र सरकार एका मोठ्या बदलाच्या दिशेने पावले उचलत आहे. आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या तांदूळ आणि गव्हाऐवजी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची पद्धत लागू करण्याचा विचार आहे.
- [एस.टी. बस चालकाची प्रवाशांची उघड फसवणूक...](https://lakshavedhi.com/st-bus-drivers-fraud-on-passengers-exposed/) - जव्हार संदीप साळवे जव्हार : जव्हार आगाराच्या एस.टी. बस चालकाने केलेल्या उद्धट, असभ्य व बेजबाबदार वर्तनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर–जव्हार–नाशिक मार्गावरील एस.टी. बस क्रमांक 1866 चा चालक रोशन बारगळ याने आरती तामोरे, शुभांगी अंभिरे, कल्पना पाटील, सुरेखा पाटील, किशोर जाधव अशा सुमारे 14थेट जव्हारला जाणाऱ्या
- [भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे दमदार पाऊल!](https://lakshavedhi.com/maharashtras-strong-step-in-indias-progress/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राने बळ दिले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षेत्रात क्रांती घडत आहे, ज्यामुळे पुढील वाटचालीस दिशा मिळेल. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे.गेल्या वर्षी दावोस येथे महाराष्ट्राने सोळा लाख कोटी रुपयांचे करार केले होते,
- [गावांच्या यात्रा-जत्रा झाल्या सुरू... पण लालपरी होणार ठप्प? कर्मचाऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांचा 'अल्टिमेटम'](https://lakshavedhi.com/gaavchya-yatra-yatra-started-but-lalpari-will-be-stopped-due-to-3-days-ultimatum-from-government-employees/) - राज्यभरातील एसटी महामंडळाच्या (S. T. Mahamandal) कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राज्य सरकारकडून नियमित वेतनासाठी येणाऱ्या निधीसोबत वाढीव वेतन फरकाची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही अतिरिक्त रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक झाल्याची भावना व्यक्त
- [आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/notice-comes-binding-police-will-not-be-able-to-stop/) - सर्वोच्च न्यायालयाने आज पोलीस कारवाई आणि अटकेशी संबंधीत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अटक करण्यापूर्वी आरोपीला नोटीस देणे अनिवार्य असेल, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. हा निर्णय सतेंद्र कुमार अंतिल विरुद्ध CBI या
- [भारताच्या युवा बिग्रेडने वर्ल्ड कप जिंकला; वैभव एकटा इंग्लंडला पुरुन उरला, फायनलमध्ये टीमची ऐतिहासिक कामगिरी](https://lakshavedhi.com/ind-vs-eng-indias-youth-brigade-historic-performance-of-the-team-in-the-world-cup-jinkla-vaibhav-ekta-englundla-purun-urla-final/) - झीम्बाब्वे: अंडर 19 विश्वचषकाच्या फायनल सामन्याचा थरार झिम्बाब्वे येथे रंगला. भारत आणि इंग्लंड 19 वर्षाखालील संघात फायनल सामना रंगला. या फायनल सामन्याचे नाणेफेक भारताने जिंकले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने 411 धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना इंग्लंडला फक्त 311 धावा करता आल्या. भारताने तब्बल 100 धावांनी विश्वचषक
- ["वाढवण बंदर विकासात स्थानिकांना कामे देणार" भारतीय जनता पक्षाच्या निवेदनानंतर ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ची ग्वाही](https://lakshavedhi.com/testimony-of-itd-cementation-company-after-request-from-indian-public-to-provide-work-to-vadhaan-bandar-development-localities/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा पालघरः डहाणू तालुक्यातील वाढवण येथील बंदर विकासाचे काम ‘आयटीडी सिमेंटेशन कंपनी’ने घेतले असून या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आदींनी सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीच्या वतीने स्थानिकांना रोजगार देण्याचे
- [मोठी बातमी : UPSC नियमात मोठा बदल; IAS-IFS ला पुन्हा परीक्षा देता येणार नाही, IPS चा हा पर्याय बंद](https://lakshavedhi.com/big-news-upsc-rules-big-change-ias-ifs-la-re-examination-aata-nahi-aata-ips-cha-ha-synonym-band/) - केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) साठी अधिसूचना जारी केलीय. यंदा परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, अर्ज भरताना साधी चूकही महागात पडू शकते. महत्त्वाचे म्हणजे या नव्या नियमानुसार, आयएएस अथवा आयएफएस असलेल्यांना पुन्हा
- [राज्यात रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ; आकडेवारी धडकी भरवणारी..!](https://lakshavedhi.com/big-increase-in-road-accidents-in-the-state-shocking-statistics/) - महाराष्ट्रात सलग सहाव्या वर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत आणि त्यामध्ये गंभीर जखमी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे, असे परिवहन विभागाने २०२५ च्या तात्पुरत्या अपघात आकडेवारीचा हवाला देत सांगितले आहे. अहवालानुसार, राज्यात २०२५ मध्ये ३६,४५० रस्ते अपघात नोंदवले गेले आहेत. ज्यामुळे वाढीचा कल कायम राहिला आहे, तर
- [लाडकी बहीण योजनेला अजित पवारांच्या नावावर करण्याची मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी केले हे विधान](https://lakshavedhi.com/devendra-fadnaviss-ban-on-girls-sister-scheme-ajit-pavarans-demand-to-make-it-a-law/) - राज्यातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधन पश्चात लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली असून या योजनेचे नाव अजित दादांची लाडकी बहीण योजना असे नाव करून त्यांच्या स्मृतींना जपावे अशी मागणी केली
- [22 तास अन्न, पाण्याशिवाय.! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द](https://lakshavedhi.com/22-hours-without-food-and-water-mumbai-pune-express-way-blocked-and-government-gossip-all-st-buses-canceled/) - द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पुणे-मुंबई जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद एसटी महामंडळाचा महत्वाचा निर्णयगेल्या 22 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आडोशी बोगद्यावाजवळ टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसरद्द करण्यात
- [१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज! चित्रकला, लोककलेचे वाढीव गुण मिळवण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ](https://lakshavedhi.com/good-news-for-10th-class-students-extension-of-15-days-for-acquiring-enhanced-qualities-in-painting-and-folk-art/) - फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला या विषयांच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षांचा निकाल जानेवारी २०२६ च्या
- ["उपनगराध्यक्षांपाठोपाठ विषय समित्यांची पाचही सभापतिपदे भाजपकडे" उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांचे पदग्रहण डहाणूचा कायापालट करण्याचा निर्धार](https://lakshavedhi.com/suburban-president-jagdish-rajput-bjps-suburban-president/) - पालघर - योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडून आणता आले नसले, तरी भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेत बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर भाजपने उपनगराध्यक्षांसह विषय समित्यांची पाचही सभापतिपदे खेचून आणली. स्वीकृत नगरसेवकपदी ही भाजपच्या दोघांची निवड झाली. उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांच्यासह अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी आज डहाणू नगरपालिकेत पदभार स्वीकारला. डिसेंबर महिन्यात डहाणू नगरपालिकेची निवडणूक
- [मुंबईतून मुलं बेपत्ता झाल्याची 'ती' माहिती चुकीची, अफवा पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलीस करणार कारवाई](https://lakshavedhi.com/mumbai-police-will-take-action-after-rumor-spread-about-missing-children-in-mumbai/) - मुंबईत गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती काही समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. पण ही माहिती चुकीची असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. मुंबईत ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती आज सकाळपासून काही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. ज्यात
- [दशश्री माळी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वपक्षीय शोकसभा संपन्न](https://lakshavedhi.com/all-party-condolence-meeting-held-by-nationalist-congress-at-dashashree-mali-hall/) - "राष्ट्रवादीचा आधार हरपला आहे; राष्ट्रवादी परिवार एकत्र आणण्याचे दादांचे स्वप्न होते”— जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर पालघर- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल डहाणू येथील दशश्री माळी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
- [मोठी बातमी! आठवड्यातील मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द; सुनेत्रा पवारांची मंत्रालयात उपस्थितीची तारीख ठरली](https://lakshavedhi.com/big-news-weekly-cabinet-meeting-on-tuesday-canceled-date-of-sunetra-pawars-presence-in-ministry-postponed/) - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणातही मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांतही या दुर्घटनेचा आणि अजित पवारांच्या नसण्याचा परिणाम होईल, अशी चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे. दुसरीकडे पवार कुटुंबीय देखील दु:खातून सावरत राजकीय पाऊले टाकत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर
- [राज्यात हवामानात मोठा बदल; उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता](https://lakshavedhi.com/big-change-in-weather-in-the-state-north-maharashtra/) - देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मागील 48 तासांपासून थंडीचा कडाका वाढलेला असतानाच, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होत असून, राज्यात तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. काही भागांत उकाडा वाढत असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे.हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांत
- [१ फेब्रुवारीपासून बदलणार ५ मोठे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम...](https://lakshavedhi.com/5-major-rules-that-will-change-from-1st-february-live-results-will-be-in-trouble-for-common-people/) - फेब्रुवारीपासून बदलणार तुमचे बजेटसामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणामपान मसाला-सिगारेट महाग, गॅस स्वस्त होणार? फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी अनेक मोठे बदल होत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून ते बँकांच्या सुट्ट्या आणि पान मसाल्यावरील अतिरिक्त कर या पाच नियमांचा प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनावर आणि खर्चावर खोलवर परिणाम होईल.दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, १ फेब्रुवारी
- [अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; एनसीपीच्या सर्वच खात्यांवर पक्षाचा दावा](https://lakshavedhi.com/possibility-of-cabinet-change-after-ajit-pawars-death-partys-claim-on-all-accounts-of-ncp/) - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (DCM Ajit Pawar Death) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून राज्य मंत्रिमंडळात लवकरच कॅबिनेट रिअरेंजमेंट (Maharashtra Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे बदल येत्या काही आठवड्यांत होऊ शकतात, तर त्याचा केंद्रबिंदू मुंबईतील सत्ताकेंद्रात असणार आहे.अजित पवार (Ajit Pawar)
- [अखेरचा दंडवत! अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार पंचतत्त्वात विलीन](https://lakshavedhi.com/akhercha-dandavat-alot-jansagrachaya-presence-ajit-pawar-panchatattvaat-vilin/) - राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतीशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या 'दादां'ना अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र जणू बारामतीत एकवटला होता
- [महाराष्ट्र हादरला! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू](https://lakshavedhi.com/maharashtra-deputy-chief-minister-ajit-pawar-dies-in-plane-crash/) - अजित पवार यांचे निधनबारामतीत विमान अपघात अजित पवारांचे झाले निधनPTI ने दिले वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्यात ६ जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही या दरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. ते बारामती येथे प्रचारासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची
- [पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान ; भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर](https://lakshavedhi.com/padmashree-awarded-to-bhiklya-dhinda-national-level-honor-for-tribal-infrastructure-in-palghar/) - पालघर-योगेश चांदेकर आदिवासी संस्कृतीचा सूर साता समुद्रापार पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला
- [Maharashtra board exam: दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग आक्रमक; कोणकोणत्या उपाययोजनांची तयारी?](https://lakshavedhi.com/maharashtra-board-exam-education-department-is-taking-aggressive-anti-corruption-measures-to-make-12th-exam-copy-free/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्तीसाठी कंबर कसली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ३२ हजार ८६२, तर दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख १४ हजार ९८७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातील ८० टक्क्यांहून अधिक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा असून, परीक्षेदरम्यान भरारी पथकाने गैरप्रकार पकडल्यास संबंधित
- ["मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन स्थगित" स्थानिक मागण्या मान्य, अन्य मागण्या संदर्भात आश्वासन तीन महिन्यांत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन](https://lakshavedhi.com/marxist-communist-party-movement-suspended-local-demands-accepted/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल या प्रश्नांसाठी साठ किलोमीटरचा लाँग मार्च काढला. सुमारे ४० हजार लोकांनी त्यात भाग घेतला. दोन दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने सहा तास आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर त्यातून काही प्रश्न मार्गी लागले, तर काही प्रश्न तीन महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा
- [नवीमुंबईतील विमानतळाजवळ 35 लाख नोकऱ्या निर्माण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही](https://lakshavedhi.com/navi-mumbai-airport-near-35-lakh-jobs-to-be-created-testimony-of-chief-minister-devendra-fadnavis/) - महाराष्ट्राने गेल्या दशकात सरासरी १० टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला आहे. आपले राज्य साल २०३२ पर्यंत देशातील पहिले ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकते. मात्र, हा टप्पा साल २०३० मध्येच गाठण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झ्युरिच येथे सांगितले. नवी मुंबई विमानतळाजवळ इनोव्हेशन सिटी, एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी उभारली जात आहे. या
- ["पालघर जिल्ह्यात कष्टकऱ्यांचे लाल वादळ" चौथ्या मुंबईला आणि वाढवण बंदराला विरोध कायम](https://lakshavedhi.com/palghar-district-kashkaryanche-lal-tyona-4th-mumbaila-and-vadhavan-bandarla-protests-continue/) - पालघर-योगेश चांदेकरजल, जमीन आणि जंगलसाठी सुमारे ४० हजार कार्यकर्ते रस्त्यावर पालघरः पालघर जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, कष्टकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ६० किलोमीटरचा ‘लॉन्ग मार्च’ काढण्यात आला आहे. हा ‘लाँग मार्च’ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वाढवण बंदराला विरोध, जंगल, जमिनी वाचवण्याचे मुद्दे आणि चौथ्या मुंबईमुळे पालघरचा होणारा एकांगी विकास याला विरोध करण्यासाठी हा
- ['छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavis-contributed-to-indias-development-by-taking-pride-in-chhatrapati-shivaji-maharajs-own-religion-swadesh/) - 'छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा वसा घेऊन, भारताला विकासाच्या उत्तुंग वाटेवर घेऊन जाऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वित्झर्लंड झ्युरीक येथील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या स्वागताचा स्वीकार केला. येत्या काळात महाराष्ट्र भारतातील ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीचे राज्य म्हणून उदयास येईल. त्यामुळे विदेशात राहणाऱ्या मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अभिमान आणखी वृद्धिंगतच होईल, असा
- [अवैध मद्य तस्करी प्रकरणी डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई](https://lakshavedhi.com/dahanu-excise-department-takes-strong-action-in-illegal-liquor-smuggling-case/) - पालघर-योगेश चांदेकर ३७ लाखांचा ऐवज जप्तदादरा व नगर हवेलीचे मद्य पालघर जिल्ह्यात पालघरः दादरा नगर हवेली, दीव-दमण येथे कर कमी असलेले मद्य स्वस्तात विकले जाते. अन्य ठिकाणी हे मद्यविक्री करण्यास परवानगी नसते. असे असताना दादरा नगर हवेली व दीव-दमणमधील मद्य कर चुकवून पालघर जिल्ह्यात विक्रीसाठी आणले जाते. डहाणू येथील उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने
- [मुंबई महापालिकेत भाजपची गाडी सुसाट; भाजपाचा महापौर बसणार? ठाकरे बंधूंना मोठा धक्का](https://lakshavedhi.com/bjps-car-in-mumbai-municipal-corporation-is-busy-bjps-mayor-basnar-thackeray-brothers-got-a-big-shock/) - महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर निकालाकडे लक्ष लागले असून सुरुवातीचे कल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. विशेषतः मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीला सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी मिळताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर
- ['दुबार व्यवसाय करणाऱ्या बळवंत क्षीरसागर यांच्यावर जिल्हा परिषदेची कारवाई" दोन वेतनवाढी रोखल्या ‘लक्षवेधी’च्या बातमीचा परिणाम](https://lakshavedhi.com/result-of-action-taken-by-zilla-parishad-against-balwant-kshirsagar-who-is-doing-business-again-news-of-two-salaried-rokhlya-lakshvedhi/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे आदी कामे करण्याऐवजी अनेक शिक्षक शाळाबाह्य कामे करीत होते. ‘लक्षवेधी’ने याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर प्राप्तिकर सल्लागार म्हणून काम करणारे जिल्हा परिषदेचे प्राथमीक शिक्षक बळवंत क्षीरसागर यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी क्षीरसागर यांच्या दोन
- [राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात महत्वाचा शासन निर्णय !](https://lakshavedhi.com/important-government-decision-regarding-house-rent-allowance-of-state-government-employees/) - महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरंतर सरकारी नोकरी हा अनेकांचा आकर्षणाचा विषय आहे. कारण की या नोकरदार मंडळींना वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ मिळतो. महागाई भत्ता, गरभाडे भत्ता असे वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते कर्मचाऱ्यांना दिले जातात. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण पाहणार
- [केंद्र सरकारने डिलिव्हरी बॉयजबाबत एक मोठा निर्णय घेतला; आता १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, सरकारने डेडलाइन काढून टाकली](https://lakshavedhi.com/central-government-took-a-big-decision-regarding-delivery-boys-delivery-stopped-within-10-minutes-government-removed-the-deadline/) - केंद्र सरकारने देशातील डिलिव्हरी बॉयजच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर आता सरकारने १० मिनिटांची डिलिव्हरीची अट काढून टाकली आहे. वाढत्या कामाचा ताण आणि कमी वेतनामुळे गिग कामगारांनी अलीकडेच संप पुकारला होता.डिलिव्हरी बॉयजच्या जलद डिलिव्हरीमुळे
- [महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये महाजलग्रह प्रकल्प राबविण्यात येणार](https://lakshavedhi.com/mahajalgarh-project-will-be-implemented-in-five-districts-of-maharashtra/) - उच्च-प्रभावी मेगा पाणलोट प्रकल्प चंद्रपूरसह पाच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अॅक्सिस बँक फाउंडेशन, भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशन आणि मनरेगा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर, उच्च-प्रभावी मेगा पाणलोट प्रकल्प (महाराष्ट्र) पाच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ यांचा समावेश असणार आहे.या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट ग्रामपंचायतींना सक्षम करणे
- [सरकारी कर्मचाऱ्यांना एसटी प्रवास मोफत; जाणून घ्या सविस्तर...](https://lakshavedhi.com/st-migration-free-for-government-employees-know-in-detail/) - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून ८ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय स्तरावरती झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना एसटी बसने मोफत प्रवास करण्याच्या सोबती बाबत काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेले आहेत या निर्णयाचा मुख्य उद्देश हा दुर्गम
- [लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवला, एकाही महिलेच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत; राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे महाराष्ट्रात मोठा गोंधळ](https://lakshavedhi.com/girl-sister-scheme-stopped-for-a-week-money-will-not-come-into-the-bank-account-of-a-single-woman-in-maharashtra-due-to-the-order-of-the-state-election-commission/) - महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतात. लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम
- [सरकारचा मोठा निर्णय! घरकुल योजनेच्या अनुदानात केली इतकी वाढ, नव्याने कुणाला किती पैसे मिळणार?](https://lakshavedhi.com/a-big-decision-of-the-government-this-much-increase-in-the-subsidy-under-the-household-scheme/) - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणाऱ्यालाभार्थ्यांसाठीयंदाचे वर्ष दिलासादायक ठरणार आहे. घरकुल अनुदानासोबतच आता सौरऊर्जेचा अतिरिक्त लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देण्याच्या उद्देशाने 'प्रधानमंत्रीसूर्यघर योजना' घरकुल योजनांशी जोडण्यात आली असून, त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दीर्घकालीन फायदा होणार आहे.१५ हजारांचे अतिरिक्त अनुदानया योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा
- [Palghar : समुद्रात मृत्यू, किनाऱ्यावर दुर्लक्ष? पालघरच्या मच्छिमारांचा जीव धोक्यात](https://lakshavedhi.com/palghar-sea-death-carelessness-on-shore/) - समुद्रकिनारा आणि मासेमारी ही पालघर जिल्ह्याची ओळख असली, तरी गेल्या काही वर्षांत येथील मच्छिमारांवर संकटांची मालिका सुरूच आहे. वादळे, जुनी बोटी, तांत्रिक अडचणी आणि आंतरराष्ट्रीय समुद्रसीमेची अपुरी माहिती यामुळे अनेकांचे जीव गेले, तर अनेकजण परदेशातील तुरुंगात अडकले आहेत. 2010 नंतर पालघर किनारपट्टीवर अनेक मोठे बोट अपघात झाले असून त्यात अनेक मच्छिमारांचा मृत्यू झाला आहे, तर
- [15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा सविस्तर...](https://lakshavedhi.com/a-salary-of-rs-15-lakh-comes-only-at-rs-1-no-tax/) - नवीन वर्ष सुरू झाले आहे. काही दिवसांनी आयकर विभाग आईटीआर फॉर्म भरणे सुरू करेल. जर तुमचा पगार 12 लाख रुपये पर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. पण जर तुमची इनकम यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयकर विभाग काही प्रमाणात सूट देईल. याला स्टँडर्ड दिडक्शन म्हणतात. जी 75000 पर्यंत असते. ही सूट आयकर
- [मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' मार्गावर धावणार पहिली स्वयंचलित दरवाजांची Non-AC Local](https://lakshavedhi.com/good-news-for-mumbaikars-or-the-first-automatic-non-ac-local-car-running-on-the-road/) - मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे (Local Railway) संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकल प्रवास हा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दररोज गर्दीच्या तासांमध्ये प्रवासी अक्षरशः दरवाज्याला लटकून प्रवास करताना दिसतात. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक प्रवाशांसाठी हा प्रवास अनेकदा जीवघेणाही ठरतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाज्यांच्या नॉन-एसी लोकल (Non-AC
- [Devendra Fadnavis: वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज नालासोपारा येथे...](https://lakshavedhi.com/devendra-fadnavis-at-nalasopara-today-to-campaign-for-vasai-virar-municipal-corporation-elections/) - Devendra Fadnavis Nalasopara: सत्ता कोणाच्या हातात असू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसई विरार महापालिका आहे. सत्ताधाऱ्यांनी या महापालिकेचा वापर एटीएम म्हणून केला. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःची घर भरली आणि त्यामुळे वसई विरार शहराचा विकास मंदावला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूरांवर केली आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नालासोपारा येथील सेंट्रल पार्क
- [Thane Mahapalika Election 2026 : ठाण्यात राज ठाकरेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन; मनसे-शिवसेना UBT उमेदवारांच्या प्रचाराला वेग](https://lakshavedhi.com/thane-mahapalika-election-2026-thane-raj-thackerays-strong-show-of-strength-mns-shiv-sena-ubt-candidates-publicity-velocity/) - आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात जोरदार दौरा केला. त्यांच्या आगमनाने शहरातील राजकीय वातावरण तापले असून, एमएनएस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी भव्य दुचाकी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले.राज ठाकरे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीविरोधात उभ्या
- [Maharashtra Whether : राज्यात पुन्हा गारठा वाढला; उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका](https://lakshavedhi.com/maharashtra-whether-rajasthan-punha-gartha-wadhala-north-central-maharashtra-thandicha-kadaka/) - डिसेंबरअखेर ढगाळ वातावरणामुळे काही दिवस सौम्य वाटणारी थंडी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज सकाळपासूनच गार वारे आणि कमी तापमानामुळे थंडीची तीव्रता वाढल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार असले तरी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.ढग हटताच किमान तापमानात घटगेल्या आठवडाभर ढगाळ हवामानामुळे थंडीचा प्रभाव काहीसा
- [महत्त्वाची बातमी! 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/important-news-15-january-declared-public-holiday-big-decision-of-maharashtra-government/) - Maharashtra Municipal Election 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे गुरुवार, 15 जानेवारी2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क विनाअडथळा बजावता यावा, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.निवडणूक कार्यक्षेत्रातच सुट्टी लागूराज्य सरकारने 2026 वर्षासाठी आधीच 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
- [Budget 2026: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार? इनकम टॅक्समध्ये 25% चा नवा स्लॅब येण्याची शक्यता!](https://lakshavedhi.com/budget-2026-middle-class-will-get-huge-solace-possibility-of-new-slab-of-25-in-income-tax/) - Budget 2026 : फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेषतः नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांसाठी यंदाचा अर्थसंकल्प दिलासादायक ठरू शकतो. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, सरकार प्राप्तिकराच्या संरचनेत मोठे बदल करण्याच्या विचारात असल्याची चर्चा अर्थवर्तुळात सुरू झाली आहे.महागाई आणि कराचा बोजासध्या घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड वाढला आहे.
- [पाच हजारापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकामाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! हे बदल होणार लागू](https://lakshavedhi.com/a-big-decision-of-the-state-government-regarding-the-construction-area-less-than-five-thousand-rupees-will-be-implemented-soon/) - राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे पूर्ण झालेल्या एखाद्या बांधकाम प्रकल्पात आठ सदनिका किंवा पाच हजार चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम असल्यास त्यावर केवळ ' मोफा ' (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट ) कायदाच लागू राहणार आहे. तर पाच हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पांसाठी एकमेव 'महारेरा' (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीअॅक्ट)
- ['.म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष'; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान](https://lakshavedhi.com/thats-why-leaving-uddhav-thackeray-and-kadhwa-the-other-side-started-shinde-gatachya-deepak-kesarkar-yaanch-moth-vidhan/) - राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. यापूर्वी शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे तयार झाले. यावरच आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकरयांनी मोठं विधान केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुयायी असलेली शिवसेना कधीही काँग्रेसच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही,
- ['25 दिन में डब्बल...' लोकांनी पाण्यासारखे पैसे लावले अन्...,13 जणांवर रडण्याची वेळ, पालघरमधील घटना](https://lakshavedhi.com/in-25-days-double-people-took-as-much-money-and-13-people-were-killed-incident-in-palghar/) - पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेअरमार्केटमध्ये पैसा गुंतवून दाम दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवण्यात आलं होतं. या आमिषाला बळी पडल्याने 13 सर्वसामान्य नागरीकांची घोर फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.या नागरीकांकडून 2 कोटी 39 लाख 46 हजार 698 रुपयाचा गंडा घातला गेला आहे. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
- [वसई विरार मनपा निवडणूकित भाजपकडून युती धर्माला हरताळ 7 अतिरिक्त एबी फॉर्म देऊन महायुतीत संभ्रम – आमदार विलास तरे](https://lakshavedhi.com/vasai-virar-municipal-corporation-election-candidate-dharmala-hartal-has-created-great-confusion-by-giving-7-additional-ab-forms-to-bjp-mla-vilas-tare/) - नालासोपारा – वसई विरार मनपा निवडणूकित बोईसर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्राला जाणीवपूर्वक तडा देत तब्बल 7 अतिरिक्त एबी फॉर्म वितरित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, असा थेट आणि सडेतोड आरोप शिवसेना आमदार विलास तरे यांनी केला आहे. हा प्रकार केवळ अनुशासनभंग नसून, महायुतीच्या एकात्मतेवर आघात करणारा आणि युती धर्माशी
- [विद्यार्थीनीला वसतीगृहात जबरदस्ती नमाज पढायला लावला, पालघरमधील धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल](https://lakshavedhi.com/vidyarthi-neela-vastigrihat-forced-to-teach-namaz-in-a-pushy-manner-crime-registered-in-palghar/) - पालघर: आयडियल फाऊंडेशन कॉलेजच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी चार दिवसापूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी नमाज पढायला लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोशेरी परिसरात हे कॉलेज असून या संदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून
- [विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी, तारखेचीही घोषणा](https://lakshavedhi.com/big-news-for-students-announcement-of-date-of-4th-and-7th-scholarship-examination-on-the-same-day-in-all-the-districts/) - राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये
- [MMRDA : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली फक्त १५ मिनिटांत, प्रोजेक्टचं ८० टक्के काम पूर्ण, कधी सुरू होणार?](https://lakshavedhi.com/mmrda-navi-mumbai-to-kalyan-dombivali-project-in-just-15-minutes-80-percent-work-completed-will-start-sometime/) - कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईहून ये जा करणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून ऐरोली-कटाई एलिव्हेटेड रोड तयार केला जात आहे. याचं काम अखेरच्या टप्प्यात असून आतापर्यंत ८० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येतेय. हा रस्ता तयार झाल्यानंतर नवी मुंबईहून कल्याण-डोंबिवली हा प्रवास फक्त १५
- [काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षासह संपूर्ण यूनियन भाजपमध्ये सामील, CM फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश](https://lakshavedhi.com/the-biggest-push-by-congress-is-that-the-entire-union-along-with-the-national-president-joins-bjp-in-the-presence-of-cm-fadnavis/) - राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राजकीय वातावरून ढवळून निघाले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. सर्वच बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय सफाई
- [HSRP ची मुदत संपली! आता थेट कारवाई होणार? RTO चा इशारा, परिवहन विभागानं काय सांगितलं?](https://lakshavedhi.com/as-soon-as-the-hsrp-deadline-is-fulfilled-action-will-be-taken-immediately/) - महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत वारंवार वाढवूनही, मोठ्या संख्येने वाहने नोंदणीकृत नाहीत. ३१ डिसेंबरची अंतिम मुदत आधीच उलटून गेली आहे. या परिस्थितीत, आरटीओने कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट बसवण्याची अंतिम मुदत मूळतः ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर ती ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली.त्यानंतर,
- ["मनोर विभागातील कालव्यांची कामे निकृष्ट" मनसेची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार चौकशी आणि कारवाईची मागणी](https://lakshavedhi.com/demand-for-investigation-and-action-regarding-complaint-to-executive-engineer-regarding-poor-quality-work-done-in-manor-department/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः मनोर विभागात उजव्या कालव्याचे तसेच गावातून जाणाऱ्या कालव्याचे काम सरकारी निकष डावलून अतिशय निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे कालव्याची सुरक्षितता धोक्यात आली असून, कालवा फुटला, तर त्याचा नागरिकांनाही फटका बसेल. शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल. पाटबंधारे विभागाचे संबंधित शाखा अभियंता आणि ठेकेदाराचे संगनमत असल्याचा आरोप मनसेचे डहाणू तालुकाध्यक्ष यशोधन पाटील व
- [देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत योजना कुणीच बंद करु शकणार नाही, अकोल्यात फडणवीसांची लाडक्या बहिणींना साद](https://lakshavedhi.com/devabhau-chief-minister-will-not-be-able-to-stop-any-such-scheme-till-then/) - Devendra Fadnavis : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Mahanagar palika Election Akola) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दिग्गज नेते महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत, आज अकोल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची जाहीर सभा झाली. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साद घातलीय. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत
- [SSC Board Exam : बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांचीही होणार अदलाबदल !](https://lakshavedhi.com/there-will-be-a-change-of-external-examiner-in-ssc-board-exam-board-practical-exam/) - दहावी- बारावी बोर्ड परीक्षेत कॉपी होणारच नाही, असे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळाने केले आहे. त्यासाठी लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक अनुदानित शाळांमध्ये आणि तेथील शिक्षक स्वयंअर्थसहायिता शाळांमध्ये बाह्यपरीक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक 23 जानेवारी
- [Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागांतील लोकांना थंडी बोचणार...](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-alert-for-the-next-few-hours-to-warn-people-in-the-state-or-departments-about-the-cold/) - राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड राहिल, विशेषतः अंतर्गत भागांत जसे विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची तीव्रता जास्त असेल. तसेच कोकण किनारपट्टीवर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सकाळी हलके धुके असू शकते. चला जाणून घेऊयात 26 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण वातावरण.कोकण विभाग :मुंबई आणि कोकण भागात हवामान कोरडे
- ['भाजप जिल्हाध्यक्षांच्या बदनामीवरून महायुतीत तणाव' शिवसेनेच्या शिंदे गटाविरुद्ध भाजप आक्रमक थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार](https://lakshavedhi.com/grand-alliance-tension-over-bjp-district-presidents-defamation-shiv-senas-shinde-gata/) - पालघर- योगेश चांदेकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा पालघरः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर स्वबळावर लढवण्यात आल्या. त्यात काहींना काही ठिकाणी यश आले, तर काहींना अपयश आले; परंतु या निवडणुकीने केल्यानंतरही पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर
- [राजीव नानांच्या पुढाकाराने 'प्रोटेक्ट एन. जि.ओ.'पालघर जिल्ह्याचे हित जपणार.](https://lakshavedhi.com/rajeev-nanachya-pudhakaran-protect-ngo-in-the-interest-of-palghar-district/) - पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक राजीव नाना पाटिल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली अराजकीय सेवाभावी संस्था पालघर जिल्ह्यात उभी राहत आहे.'प्रोटेक्ट एन जि ओ 'हे संस्थेच नाव असुन या संस्थेत पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाल्याने पालघर जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल होईल.जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर, विमानतळ, टेक्स्टटाईल पार्क, दापचरी - वंकास
- [भरत राजपूतच पालघरचे ‘किंगमेकर’ पालघर जिल्ह्यात भाजपला मिळवून दिल्या ९४ पैकी पन्नास जागा विरोधकांच्या एकीलाही शह](https://lakshavedhi.com/bharat-rajput-kingmaker-of-palghar/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केलेल्या व्यूहरचनेमुळे अस्वस्थ झालेल्या महायुतीतील तसेच महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर राजपूत यांनी मात केली. भाजपला जिल्ह्यात अन्यत्र विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना त्यांचा मात्र पराभव झाला. भाजपच्या दृष्टीने गड आला; पण सिंह
- [राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा](https://lakshavedhi.com/raj-uddhav-thackeray-gathers-this-afternoon-to-announce-historic-alliance/) - मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी युतीची अधिकृत घोषणा आज २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या युतीमुळे मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये
- [मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ](https://lakshavedhi.com/big-news-10th-12th-exam-invigilators-will-have-cameras-on-their-mobile-phones-there-will-be-cctv-cameras-in-every-class/) - इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस नियोजन केले आहे. सर्व केंद्रांना वॉल कंपाऊंड असणार आहे. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. याशिवाय केंद्रावरील प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल झूम ॲपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे.यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यात १८४ केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे
- [महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक](https://lakshavedhi.com/maharashtra-vikas-chaayi-pathisthi-is-rising-bjp-mahayutchi-workers-in-maharashtra-are-curious-about-narendra-modi/) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केले आहेत.Narendra Modi : नरेंद्र मोदी काय म्हणाले?महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा
- [Maharashtra Municipal Elections : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होणार?](https://lakshavedhi.com/maharashtra-municipal-elections-in-the-wake-of-municipal-elections-the-code-of-conduct-will-be-implemented-by-the-state-election-commission/) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता, पुणे महापालिकेच्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सोमवारी दुपारनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून, या कार्यक्रमाची वेळ दुपारी 2 वाजता निश्चित करण्यात आली आहे.पुणे
- [फुटबॉलचा देव वानखेडे स्टेडियममध्ये, लियोनेल मेस्सी याच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन](https://lakshavedhi.com/inauguration-of-project-mahadeva-by-lionel-messi-at-wankhede-football-stadium/) - अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणारा दिग्गज आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीने भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातातून केली. मेस्सीने कोलकातात आपल्या पुतळ्याचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. त्यानंतर आता मेस्सी भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मुंबई दौऱ्यावर आहे. मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मेस्सीची एक झलक
- [BJP Vs Shivsena: महायुतीमधील फोडाफोडीवर नागपूरमध्ये तह, देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदे-अजितदादांशी चर्चा, रवींद्र चव्हाणांना महत्त्वाची सूचना](https://lakshavedhi.com/bjp-vs-shivsena-grand-alliance-fodafodivar-nagpur-teh-devendra-fadnavis-eknath-shinde-ajitdadanshi-discussion-ravindra-chavananna-important-point/) - महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांदरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी फूट पडल्याचेचित्रबघायलामिळालं आहे. महायुतीतमोठ्या भावाच्याभूमिकेतअसलेला भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दरी इतकी वाढली होती की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतात, अशा चर्चे नं जोर धरला होता . एकंदरीत या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमि वर महायुतीच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र
- [महाराष्ट्र सरकारने डिजिटल ७/१२ प्रमाणपत्रांना कायदेशीर मान्यता दिली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा](https://lakshavedhi.com/maharashtra-government-gives-legal-recognition-to-digital-712-certificates-big-relief-to-farmers/) - महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरी केलेल्या ७/१२, ८-अ आणि फेरफार उत्तरांना कायदेशीर मान्यता दिली आहे. शेतकरी आता घरबसल्या ऑनलाइन जमिनीचे कागदपत्रे मिळवू शकतील, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ७/१२ प्रमाणपत्रांना आता कायदेशीर
- [Farmer Loan Waiver : कर्जमाफी निश्चित करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आश्वासन; अटी-शर्तीच्या पाचरीचे संकेत](https://lakshavedhi.com/farmer-loan-waiver-chief-ministers-re-assurance-that-loan-waiver-will-be-confirmed-hints-are-given-below-the-condition/) - कर्जमाफीचा फायदा बँकांपेक्षा शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी समिती काम करत आहे, आवश्यक त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२) प्रतिपादन केले आहे. 'सकाळ संवाद' आयोजित मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी आम्ही निश्चित करणार असल्याची ग्वाही दिली आहे. परंतु कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेला करण्यात येणार, याबद्दल अजूनही ठामपणे मुख्यमंत्री
- [Maharashtra Weather: राज्यात थंडीची लाट! दितवा चक्रीवादळामुळे पारा घसरला; महाराष्ट्रात 'या' भागांना बसणार सर्वाधिक फटका](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-राज्यायता-तंदीची-लात-द/) - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दितवा चक्रीवादळाचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही. राज्यात थंडीचा तडाखा स्पष्टपणे वाढला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर केला असून आता भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कारईकल आणि तेलंगणा या राज्यांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या
- [पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; २६४ नगरपालिका-पंचायतींच्या निव़डणुकीत महायुती-महाविकास आघाडीत चुरस, कुठे तणावाचे, तर कुठे कायदेशीर अडचणींचे सावट](https://lakshavedhi.com/voting-today-for-the-first-phase-264-municipal-panchayats-nivdanukti/) - महाराष्ट्रात दीर्घ प्रतीक्षेनंतरचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आज मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर होत असलेली ही लढत कुठे मैत्रीपूर्ण असेल, तर कुठे आघाडीतील तणाव आणि कायदेशीर अडचणींच्या वातावरणात होणार आहे. नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये २८८ पैकी २३५ जागांवर प्रचंड विजय मिळवलेल्या महायुतीची लाट
- [नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; वेळेत बदल.](https://lakshavedhi.com/municipal-council-nagar-panchayat-elections-todays-promotional-gift-changed-in-thandavanar-time/) - राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज सोमवारी थांबणार आहे. राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदेसेना असा सामना पहायला मिळत आहे.यासाठी फडणवीसांसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला.दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका पडल्याचे दिसले. रविवारी सर्वच पक्षातील
- [यात्रीगण कृपया ध्यान दे.! महाराष्ट्रातील 'या' शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्टेशन, कस राहणार नवं स्थानक?](https://lakshavedhi.com/passengers-please-pay-attention-that-a-new-railway-station-will-be-built-in-maharashtra-or-in-the-city-where-will-the-ninth-station-be/) - मुंबई आणि मुंबई उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. खरंतर लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणूनच ओळखली जाते. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे. दरम्यान लोकलमध्ये गर्दी कमी व्हावी या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, वेगवेगळे रेल्वेचे प्रकल्प राबवले जात आहेत.यातीलच
- [डहाणू नगरपालिका निवडणूक चुरशीची ; भाजप आणि विरोधकांचेही शक्ती प्रदर्शन : भरत राजपूत आणि भाजपचे पारडे जड](https://lakshavedhi.com/dahanu-municipal-election-churshichi-bjp-and-oppositions-show-of-strength-bharat-rajput-and-bjps-parade-jad/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने भरत राजपूत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. राजपूत यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक एकत्र आले असून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप तसेच विरोधकांच्या महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शन केले असले, तरी या निवडणुकीत राजपूत यांचे पारडे जड आहे.
- [Local Body Election 2025 : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50% आरक्षण वाद, सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी](https://lakshavedhi.com/local-body-election-2025-maharashtra-local-self-government-institutions-elections-50-reservation-cases-supreme-court-decisive-hearing-today/) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, या निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नाकारली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या सुनावणीकडे लागले
- [शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 'या' दिवशी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार, कारण काय?](https://lakshavedhi.com/important-news-for-school-students-or-the-reason-why-all-schools-in-the-state-will-be-closed-on-this-day/) - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आलीये. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात एक दिवस अतिरिक्त सुट्टी मिळू शकते. खरेतर, राज्यातील शिक्षकांच्या काही मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत.दरम्यान याच प्रलंबित मागण्यासाठी आता शिक्षक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.पुढील महिन्यात मुख्याध्यापक संघाकडून मोर्चा
- [लाडक्या बहिणींना देवा भाऊंचे वचन, मी असेपर्यंत योजना बंद होणार नाही](https://lakshavedhi.com/boy-what-sisters/) - जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेदवार भरत राजपूत यांच्यासाठी जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेदवार कैलाश म्हात्रे यांच्यासाठी जाहीर सभेला संबोधित केले. पालघरमधील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "माझ्या कार्यकाळात आम्ही पालघर जिल्ह्याला चांगल्या सुविधांसह एक आदर्श मुख्यालय प्रदान
- [2 डिसेंबरनंतर राज्यात होणार मोठी राजकीय उलथापालथ? शरद पवार गटाची मोठी खेळी](https://lakshavedhi.com/after-december-2-there-will-be-a-big-political-upheaval-in-the-state-sharad-pawar-played-a-big-game/) - राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळतं आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष देखील वाढला आहे, शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज आहे, तर दुसरीकडे बुधवारी शिवसेना शिंदे
- [पालघरचा भविष्यवेध: लाखो रोजगार, विमानतळ आणि चौथी मुंबई— CM फडणवीसांनी मांडला मोठा प्लॅन](https://lakshavedhi.com/palgharcha-future-lakhs-employment-airport-and-fourth-mumbai-cm-fadnavisani-mandla-motha-plan/) - पालघर-योगेश चांदेकर विरोधकांच्या लंकेचे भरत राजपूत करतील दहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर दोन तारखेला कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्ष मी तुमची चिंता करतो पालघरः नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने विरोधकांनी भरत राजपूत यांचा उल्लेख लंकेचा रावण असा केला असला, तरी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आपला पक्ष हा प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन चालणारा आहे आणि
- [वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्था निकालानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. दिवाळी बोनसबाबत.](https://lakshavedhi.com/big-news-for-viz-employees-meeting-with-chief-ministers-regarding-diwali-bonus-after-removal-of-local-self-government-organization/) - राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील हजारो कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत एकही रूपये बोनस दिले गेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी, कृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यात मुख्यमंत्री फडणवीसस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालानंतर समितीला बैठकीबाबत काय आश्वासन
- [एसी लोकलचा प्रवास आता सेकंड क्लासच्या तिकिटाच्या दरात! फडणवीसांनी केली मोठी घोषणा; काय असतील नवीन सुविधा?](https://lakshavedhi.com/fadnavis-big-announcement-regarding-second-class-tickets-for-ac-public-travel-new-facility-to-come/) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाची घोषणा केली आहे. लवकरच लोकल ट्रेनमध्ये पूर्णत: वातानुकूलित (AC) डबे आणि स्वयंचलित दरवाज्यांची सुविधा उपलब्ध होणार असून, विशेष म्हणजे सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही वाढ केली जाणार नाही. IIMUN यूथ कनेक्ट कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंबई लोकलच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले की, शहराची लाईफलाईन
- [महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! शाळेच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता किती वाजता शाळा भरणार?](https://lakshavedhi.com/biggest-news-attached-for-school-students-in-maharashtra-school-timetable-changes/) - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले असून यामुळे थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रातील काही शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. खरे
- [Labour Codes : कामगार क्रांती! PF, ग्रॅच्युइटी वाढणार पण हातात येणारा पगार घटणार; नव्या कायद्याने CTC चं अख्खं गणित बदलणार](https://lakshavedhi.com/labor-codes-workers-revolution-pf-gratuity-will-increase-but-the-salary-coming-in-hand-will-decrease-new-law-will-change-ctc-and-all-mathematics/) - देशात चार नवीन कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत ज्याचा 40 कोटींहून अधिक कामगारांच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. कामगार व्यवस्थेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचे म्हटले जात असून या कामगार संहितेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतनाची हमी, तरुणांसाठी नियुक्ती पत्रांची हमी, महिलांसाठी समान वेतन आणि आदराची हमी, 40 कोटी कामगारांसाठी सामाजिक
- [आमदार-खासदार कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी उभे राहावे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना](https://lakshavedhi.com/new-guidance-information-for-government-employees-mla/) - Maharashtra Govt आमदार किंवा खासदार कार्यालयात भेट देण्यासाठी आल्यावर जागेवरून उठून उभे राहा, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि फोनवर बोलतानाही नम्र भाषेचा वापर करा, अशा नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जारी केल्या. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे.राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी या संदर्भात शासन
- ["महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा.'', तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन](https://lakshavedhi.com/eknath-shinden-who-brought-your-complaint-to-ghadamodinvar-in-maharashtra-amit-shahs-strong-assurance/) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदेगट या घटक पक्षांनी एकमेकांचे नेते आणि कार्यकर्त्यांची फोडाफोड करण्याचा सपाटा लावल्याने महायुतीमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. भाजपाकडून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे नाराज असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली. ही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेली असता उलट फडणवीसांनीच शिंदे
- [नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन](https://lakshavedhi.com/appeal-to-visit-the-exhibition-on-new-criminal-law/) - केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावी, याकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबर पर्यंत
- [भारत पवार कामाचा माणूस…! हक्काचा आणि घरातला माणूस…!! प्रेमाचा माणूस…!!!](https://lakshavedhi.com/bharat-pawar-kamacha-man-hakkacha-and-gharatla-man-premacha-man/) - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरल्यानं पवारांवर अनेकांनी केला शुभेच्छांचा वर्षाव…! अहिल्यानगर / प्रतिनिधी कोणीही वैयक्तिक अथवा सामाजिक समस्या घेऊन आलं, की ती समस्या पूर्णपणे ऐकून घेत त्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती कशी सोडविता येईल, समस्या घेऊन आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान कसं येईल, यासाठी मनापासून प्रयत्न करणारा कामाचा माणूस, हक्काचा आणि घरातला माणूस,
- [Tomato Price Hike: टॉमेटोने वाढवला सर्वसामान्यांच्या किचनचा बजेट, गेल्या 15 दिवसांत 112 टक्क्यांनी महाग; का वाढल्या किंमती?](https://lakshavedhi.com/tomato-price-hike-tomato-price-hike-has-increased-by-112-percent-in-the-kitchen-budget-of-common-people-in-the-last-15-days/) - गेल्या आठवड्यांपासून बाजारात टोमॅटोचे भाव झपाट्याने वर गेले आहेत. आधी स्वस्त असलेले टॉमेटो आता घरगुती बजेटला चॅलेंज देत आहे. गेल्या 15 दिवसात 112 टक्क्यांनी टोमॅटोचे दर वाढले आहेत. बाजारात टॉमेटो किती रुपये किलोने मिळतोय? अचानक का वाढलेयत टोमॅटोचे दर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.हवामानातील बदल आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन बाधित झाले, ज्यामुळे टोमॅटोचा पुरवठा घटला
- [लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/big-decision-of-maharashtra-government-regarding-consoling-news-and-kyc-for-boys-and-sisters/) - महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक होते. याची डेडलाइन 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आली होती. मात्र आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची
- [भरत राजपूत यांना शह देण्यासाठी चौधरी यांच्या पक्षप्रवेश स्थगितीचा मुद्दा पुढे पक्षांतर्गत विरोधकांना सहन होईना बेरजेचे राजकारण](https://lakshavedhi.com/to-encourage-bharat-rajput-the-issue-of-postponement-of-chaudharys-party-entry-will-go-ahead/) - पालघर-योगेश चांदेकर स्थानिक आणि प्रदेश भाजपात विसंवाद पालघरः भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. हजारो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशानंतर डहाणू तालुक्यात भाजपचे बळ वाढणार असून डहाणू नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता असताना आता राजपूत
- [फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; सचिन आंबातच्या 'असुरवन' चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा!!](https://lakshavedhi.com/firsatya-devachas-anger-and-mysterious-mystery-story-sachin-ambatchaya-asurvan-chitrapacha-shahare-ananara-trailer-displayed-on-social-media-discussion/) - महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणारं, स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत, त्यात आता अजून एका मराठी चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक सचिन आंबात याच्या 'असुरवन' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी याच्या हस्ते
- [राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला खिंडार ; काशिनाथ चौधरी यांच्यासह अन्य नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश](https://lakshavedhi.com/nationalist-congresss-sharad-pawar-gatala-khindar/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता पालघरः डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा,
- [Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाहून पुढील आठवड्यापासून उड्डाण, या 10 शहरांसाठी सुरू होणार सेवा](https://lakshavedhi.com/navi-mumbai-airport-navi-mumbai-airport-navi-mumbai-airport-services-to-start-from-next-week-to-10-cities/) - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला गेल्या महिन्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) रूपात आणखी एक विमानतळ मिळाले आहे. आता या विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण सेवा सुरू होण्याचा क्षण जवळ आला आहे. प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपासून हे विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे.दोन प्रमुख विमान कंपन्या इंडिगो (IndiGo) आणि अकासा एअर (Akasa
- ["डहाणूत शक्ती प्रदर्शनाने भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल" स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा](https://lakshavedhi.com/bjp-files-candidacy-to-demonstrate-power-and-declares-to-contest-elections-on-its-own/) - पालघर-योगेश चांदेकरभाजपविरोधात महायुतीतील अन्य घटक पक्ष आणि महाविकास आघाडी एकत्र पालघरः नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून आज अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी भरत राजपूत यांचा तर नगरसेवकपदासाठी अन्य २७ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, भाजपत अन्य पक्षीय
- [राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत! नाशिक जिल्हा परिषदेचे 'मिनी मंत्रालय' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटित](https://lakshavedhi.com/the-biggest-and-beautiful-building-in-the-state-mini-ministry-of-nashik-district-council/) - नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वांत मोठी व सुंदर इमारत बनली आहे. मंत्रालयाचा कारभार येथून चालविता येईल, इतक्या भव्य स्वरूपाच्या या इमारतीतून सर्वसामान्य व्यक्तींसाठी चांगला व गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) त्यांच्या हस्ते झाले. त्या
- [Ladki Bahin Yojana : लाडक्या भगिनींची मोठी चिंता अखेर दूर; 1500 रुपयांच्या रकमेबाबत सरकारचा थेट आणि महत्त्वाचा निर्णय!](https://lakshavedhi.com/the-big-worry-of-girls-and-sisters-is-finally-gone-direct-and-important-decision-of-the-government-regarding-the-amount-of-rs-1500/) - राज्यातील "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते. त्यामुळे अनेक महिलांना घरगुती खर्च आणि स्वतःच्या गरजांसाठी मोठा आधार मिळतो. सध्या राज्य सरकारकडून सर्व लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विशेष संकेतस्थळही
- [मोखाड्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीती](https://lakshavedhi.com/mokhadyat-bibtyachaya-fears-civil-unrest-due-to-free-communication/) - पालघर: मोखाड्या तालुक्यातील वारघडपाडा परिसरात सोमवारी सायंकाळी बिबट्या चा संचार झाल्याचे कळताच कळल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच मोखाडा वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव होऊन बिबट्याच्या हालचालीं वरती लक्ष ठेवण्याचे काम केले. परंतु वारघडपाडा परिसरात दिसलेला बिबट्या दररोज परिसर बदलून फिरत असून सोमवारी सायंकाळी भारत पेट्रोल पंप परिसरात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या
- [SSC Exam 2026: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला अत्यंत मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/ssc-exam-2026-a-very-big-decision-taken-to-announce-important-news-for-10th-class-students/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माधघ्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) फेब्रुवारी - मार्च 2026 परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास मुदतवाढमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
- [विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा](https://lakshavedhi.com/big-news-for-students-maharashtra-cet-exam-is-coming-varshatoon-donada-higher-and-technical-education-ministers-announcement/) - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा होणार आहेत. त्यानुसार पहिली 'सीईटी' परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये, तर दुसरी परीक्षा मे-२०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यात पाटील यांनी
- [शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष 'सर्वोच्च' निर्णयाकडे](https://lakshavedhi.com/shiv-sena-mla-ineligibility-hearing-today-both-aiming-towards-supreme-decision/) - शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण अनेक महिन्यांपासून कोर्टात प्रलंबित आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना आता या प्रकरणासह धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (दि.१२) स्लॉट नंबर १९ वर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले.२०२२ मध्ये शिवसेनेत उद्भवलेल्या फुटीनंतर
- [Mumbai Local : मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार! 27 स्थानके होणार 15 डब्यांसाठी सज्ज..](https://lakshavedhi.com/mumbai-local-will-change-the-face-of-mumbai-local-27-places-will-be-ready-for-15-coaches/) - मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वे लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी आता कमी होणार आहे, कारण मध्य रेल्वे लवकरच 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार आहे. यासाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांपैकी 27 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा
- [राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला](https://lakshavedhi.com/state-cabinet-meeting-took-5-major-decisions-and-extended-the-implementation-period-of-finance-commission/) - राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet) आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, 5 महत्त्वाचे निर्णय
- [दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट](https://lakshavedhi.com/after-the-delhi-blast-many-major-cities-of-the-country-including-mumbai-are-on-alert/) - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी देशातील सर्व प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये 8 पेक्षा अधिक नगरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि बेंगळुरूसह अनेक महानगरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, देशात काही संशयास्पद हालचाली आढळल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.दोन दिवसांपूर्वी
- [मोठी बातमी! दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी](https://lakshavedhi.com/big-news-massive-explosion-in-delhis-red-fort-area-8-dead/) - दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ आज मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला, नागरिकांची धावपळ उडाली, स्फोटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर
- [मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू](https://lakshavedhi.com/process-for-detailed-project-report-started-in-mumbai-karachi-traffic-conditoon-sutka/) - दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांची नजिकच्या भविष्यात वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. शहरात भूमिगत रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रस्तावित उपक्रमांतर्गत मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन स्थानक आणि छत्रपती शिवाजी
- [आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ](https://lakshavedhi.com/income-tax-departments-major-action-1050-notice-to-police-maharashtra-police-dalat-khalbal/) - बुलढाणा जिल्ह्यात प्राप्तिकर विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने जिल्ह्यातील सुमारे १,०५० पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून करचोरीचे गंभीर आरोप आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन ते चार वर्षांतील त्यांच्या आयकर विवरणपत्रांची तपासणी केल्यानंतर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी कलम ८० क
- [पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान?](https://lakshavedhi.com/chances-of-rain-snowfall/) - गेल्या काही आठवड्यांपासून परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे नागरिक हैराण झाले होते. शेतकऱ्यांच्या रब्बी पेरण्या खोळंबल्या होत्या . बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला .मात्र, आता पावसाच्या सर्व शक्यता ओसरल्या असून हवामान हळूहळू शुष्क व कोरडे होत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं बहुतांश महाराष्ट्रात
- [आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर](https://lakshavedhi.com/uddhav-thackeray-has-responded-to-aditya-thackeray-becoming-the-mayor-of-mumbai/) - राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक घोषित झाली आहे. लवकरच महानगरपालिकांची निवडणूक देखील घोषित होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांची आता राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेना (ठाकरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची (ठाकरे) सत्ता आली तर आदित्य ठाकरे हे महापौर होणार असल्याची सध्या जोरदार
- [शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता 10 वी बोर्ड परीक्षेत 'या' विषयाला 25 गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होणार](https://lakshavedhi.com/important-news-for-school-students-students-will-pass-if-they-get-25-marks-in-10th-board-exam-or-subject/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आता विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमुळे मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे सोबतच काही विद्यार्थी परीक्षेमुळे थोडे तणावात असल्याचे दिसते.मात्र विद्यार्थ्यांनी कोणताच ताण तणाव घेऊ नये कारण की यावर्षी दहावीची परीक्षा पास होणे विद्यार्थ्यांसाठी अवघड
- [महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा रेकॉर्ड मोडला! 'हा' जिल्हा बनला भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा](https://lakshavedhi.com/thane-districts-record-in-maharashtra-becomes-the-most-populous-district-of-india/) - महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्या हा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा होता. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा रेकॉर्ड मोडला आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राच नाही तर उत्तर प्रदेशचा देखील रेकॉर्ज मोडला आहे. जाणून घेऊया भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे.भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा उत्तर 24 परगणा आहे. उत्तर 24 परगणा जिल्हा
- [रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक! मुंब्रा प्रकरणातील 'पक्षपाती' गुह्याच्या निषेधार्थ प्रचंड आंदोलन, सीएसएमटीमध्ये मोटरमनच्या 'लॉबी'समोर तासभर ठिय्या](https://lakshavedhi.com/a-fierce-movement-to-ban-biased-rumors-in-the-udrek-mumbra-case-against-the-anguish-of-railway-employees-motor-march-in-cmt/) - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्यावेळी पुकारलेल्या आंदोलनामुळे डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल लटकल्या. त्यामुळे मेन लाईनवर लोकल गाडय़ांच्या रांगा लागल्या. सवा तास एकही लोकल धावली नाही. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली आणि गोंधळ उडाला. त्यात मशिद स्थानकापुढील थांबलेल्या गाडय़ांमधील प्रवाशांना वाहतूक ठप्प होण्याचे कारण कळले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रुळावरुन चालत जाण्यास सुरुवात
- [Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...](https://lakshavedhi.com/womens-world-cup-world-cup-winner-from-indian-team-maharashtra-three-but-225-crores-each-to-amol-muzumdar/) - जेमिमा रॉड्रीग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रत्येकी २.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. भारतीय महिला संघाने नुकताच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासित जेतेपदात महाराष्ट्राच्या पोरींचा महत्त्वाचा वाटा होता. जेमिमाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी करून संघाला विश्वविक्रमी विजय मिळवून
- [महाराष्ट्र, गुजरातला 270 मेगावॅट विजेचा तुटवडा; तारापूर अणुऊर्जा प्रकल्प दुरुस्तीसाठी दोन महिने बंद](https://lakshavedhi.com/maharashtra-gujarats-270-mw-vijecha-tutvada-tarapur-nuclear-power-plant-closed-for-two-months-for-repairs/) - अतर्गत दुरुस्ती साठी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील क्रमांक तीन हे २७० मेगावॅट क्षमतेचे युनिट दोन महिने बंद राहणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या युनिटमधील वीजनिर्मिती पुढील ६० दिवस पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. प्रकल्प तीन बंदमुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांना वीजपुरवठ्यात २७० मेगावॅट विजेचा तुटवडा भासणार आहे.तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट
- [राज्यात पावसाचे कमबॅक! पिकांचे मोठे नुकसान, पुढील काही दिवस विजांसह पावसाची शक्यता](https://lakshavedhi.com/there-is-a-possibility-of-heavy-rain-in-the-next-few-days-due-to-the-comeback-of-rain-in-the-state-and-huge-loss/) - राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा कोलमडला आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. यातच आता पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे
- [मुंबईतून नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा](https://lakshavedhi.com/railway-minister-ashwini-vaishnav-announced-the-launch-of-new-superfast-train-in-mumbai/) - मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान नवीन सुपरफास्ट ट्रेनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पुष्टी केली की ही ट्रेन दावणगेरे, हुबळी आणि बेळगावी मार्गांवरून धावेल. रेल्वे मंत्र्यांनी स्वतः धारवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. ही ट्रेन बऱ्याच काळापासून मागणी होती.सध्या, उद्यान एक्सप्रेस ही फक्त
- [आता इस्लामपूरचे नाव 'ईश्वरपूर' करण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता](https://lakshavedhi.com/central-governments-recognition-to-islam-filled-boat-ishwarpur-comes/) - राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि नंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या नामकरणाला मान्यता दिली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. यासह, इस्लामपूरचे नाव
- [BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत](https://lakshavedhi.com/bmc-election-bjp-will-not-make-alliance-everywhere-signals-chief-minister-fadnavis/) - आज बुधवार (२२ ऑक्टोबर) दिवाळी मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी भेटले. या बैठकीत त्यांनी राज्याचे राजकारण, आगामी निवडणूक रणनीती आणि सरकारची स्थिरता यासंबंधी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या संभाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यात सध्या मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल होणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात स्थिर सरकार आहे, त्यामुळे पुढील चार वर्षे कोणीही
- [महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार, मंत्रिमंडळात फेरबदल होणार?](https://lakshavedhi.com/biggest-twist-in-maharashtra-politics-ministers-will-be-audited-cabinet-reshuffle-will-happen/) - महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीमधील सर्व मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. मंत्र्यांच्या कामांच्या ऑडिटमधून कोणत्या मंत्र्याने काय-काय कामे केली, याची माहिती घेतली जाणार आहे. असं असलं तरी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार नाही, अशी
- [भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुशखबर, महायुती सरकारचा मोठा निर्णय, 1500 चा हप्ता तर मिळणारच आणि...](https://lakshavedhi.com/good-news-for-bhaubijes-tondawar-boys-and-sisters-big-decision-of-mahayuti-government/) - भाऊबीजेच्या तोंडावर महाराष्ट्रातील लाडकी बहिणींची नाराजी दूर करणारा मोठा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाला होता. मात्र ई-केवायसी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी काहीशा खट्टू झाल्या होत्या. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलावर्गाची नाराजी
- [फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल](https://lakshavedhi.com/phalancha-raja-ala-market-bankrupt-devgad-hapus-first-box-entered-in-vashi-market/) - वेळेआधीच यंदाच्या आंबा हंगामाचा मुहूर्त झाला आहे. तालुक्यातील पडवणे येथील एका आंबा बागायतदार शेतकऱ्याची सुमारे पाच डझनाची आंबा पेटी सोमवारी वाशी फळबाजारात रवाना झाली. येथील खासगी आराम बसने ही पेटी फळबाजारात पाठवण्यात आली. आज लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर ही पेटी फळबाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.यंदा मेच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने झोड उठवल्याने तसेच अवकाळीला जोडूनच मॉन्सून सक्रिय झाल्याने आंबा
- [अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद](https://lakshavedhi.com/ayodhyat-29-lakh-disabled-persons-vikrami-aras-registered-in-guinness-book-of-world-records/) - दिवाळीनिमित्त प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेली अयोध्या नगरी २९ लाख दिव्यांनी झळाळून निघाली. ही विक्रमी आरास तसेच अन्य एक विक्रम 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदला गेला आहे. प्रारंभी 'राम की पैडी' येथील ५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच शरयू तीरावर अन्यत्रही दिव्यांची आरास करण्यात आली होती. अयोध्या नगरी एकूण २९ लाख
- [कार खरेदी सुसाट. मारुती सुझुकीने एका दिवसात 50 हजार गाड्या विकल्या](https://lakshavedhi.com/car-buying-giant-maruti-suzuki-sold-50-thousand-cars-in-a-day/) - धनत्रयोदशीच्या दिवशी कार मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली. जीएसटी कपातीनंतर दुसऱयांदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला. देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने तर एकाच दिवसात 50 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री करण्याचा टप्पा ओलांडला.मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि विक्री) पार्थो
- ["अजितदादा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाहीत-नरहरी झिरवाळ यांची ग्वाही" डहाणूमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश](https://lakshavedhi.com/testimony-of-narhari-jhirwal-ajitdada-ladki-bahin-scheme-will-not-be-closed/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः विरोधक लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचे कितीही घसा खरवडून सांगत असले, तरी अजित पवार जोपर्यंत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजाना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच पालघरचे संपर्कमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार आनंदभाई ठकूर
- [कर्जतचा विकास बेंद्रे ठरला खऱ्या आयुष्यातील 'रँचो'! रेल्वे स्थानकावर केली महिलेची प्रसुती, रोहित पवारांकडून तरुणाचे कौतुक](https://lakshavedhi.com/borrowed-vikas-bendre-became-the-true-love-of-his-life-rancho-railway-station-kavar-keli-womans-prodigy-rohit-pawars-young-prodigy/) - चित्रपटातील अमीर खानच्या 'रँचो'चे पात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे. डॉक्टरची भूमिका केलेली अभिनेत्री करिना कपूर हिच्या सांगण्यावरून रँचो महिलेची प्रसुती करतो, असा एक सीन या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. असाच प्रकार मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये घडला आहे.राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेंद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला.
- [Bihar Elections 2025: भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दिली मोठी जबाबदारी](https://lakshavedhi.com/bihar-elections-2025-bjp-gave-huge-responsibility-to-chief-minister-devendra-fadnavis/) - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ४० दिग्गज नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अशा एकूण 40 नावांचा समावेश आहे. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ही यादी प्रसिद्ध झाली आहे.फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्याच्या सहभागाने पक्षाची रणनीती
- [एकनाथ शिंदे नाराज? घेतला मोठा निर्णय, पक्षाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?](https://lakshavedhi.com/eknath-shinde-got-angry-and-took-a-big-decision-in-the-party-meeting/) - राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षस्तरावर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढवल्या
- [देशात महाराष्ट्राला 'स्वच्छ भारत मिशन' मध्ये अग्रक्रमावर आणावे - पाणीपुरवठा मंत्री](https://lakshavedhi.com/maharashtra-state-water-supply-minister-takes-the-lead-in-swachh-bharat-mission/) - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये प्रभावी काम करून देशांमध्ये राज्याला अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात स्वच्छ भारत मिशनच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव
- [Election 2025 : "विरोधी पक्षांच्या बैठका फसल्या" - मुख्यमंत्री फडणवीस](https://lakshavedhi.com/election-2025-opposition-parties-meet-chief-minister-fadnavis/) - निवडणुकीतील पराभव स्वीकारून लोकांकडे परत जाण्याऐवजी विरोधी पक्ष लोकशाही संस्था आणि संविधानावर टीका करत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या निवडणूक आयोगाच्या भेटीच्या मुद्द्यावर टीका केली. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने दिलेल्या मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले.जर पुरावे सादर केले
- [धनगर, बंजारांच्या विरोधात आदिवासी नेते एकवटले आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरीला तीव्र विरोध](https://lakshavedhi.com/tribal-leaders-strongly-protest-against-dhangar-banjarans-intrusion-into-reservation-of-ekvatle-tribals/) - पालघर-योगेश चांदेकर ‘उलगुलान‘च्या घोषणांनी दणाणला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर पालघर: धनगर आणि बंजारा या दोन्ही समाजांना भटक्या विमुक्तांचे आरक्षण असताना आता ते आदिवासींच्या आरक्षणात घुसू पाहत आहे. त्यांची ही घुसखोरी कदापिही सहन करणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जन आक्रोश विशाल मोर्चात देण्यात आला. सर्वपक्षीय आदिवासी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. बिरसा मुंडा
- [राज ठाकरेंचं विधान; "राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवणारच नसेल तर पहिला घोळ.."](https://lakshavedhi.com/raj-thackerays-legislation-state-party-election-commission-voter-yadya-aavnarach-nasel-tar-first-solution/) - महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यानंतर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली. निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला.काय म्हणाले राज ठाकरे?मला अत्यंत महत्त्वाची
- [बाबासाहेबांची शिक्षणसंस्था ते शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल, मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा चेहरामोहराच बदलणार!](https://lakshavedhi.com/babasahebani-educational-institution-moth-paul-for-farmers/) - राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे याच बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उद्योग विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, विधी व न्याय विभाग या तीन महत्त्वाच्या विभागांसाटी हे निर्णय घेण्यात आले आहेत.
- [राज्यातील जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची 'दिवाळी गोड'! वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय](https://lakshavedhi.com/decision-to-implement-diwali-god-salary-error-resolution-for-graduate-teachers-in-the-state-zilla-parishad/) - सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने, शासनाने ही त्रुटी दूर
- [मालमत्ता अन् कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना; आर्थिक स्थिरता आणण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/establishment-of-an-independent-company-for-asset-and-loan-management-is-a-big-decision-of-the-state-government-to-bring-economic-stability/) - राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Goverment) मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. 'MAHA ARC LIMITED' कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली. राज्य शासनाच्या मालमत्ता, गुंतवणूक, आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे काम करणार आहे. राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही
- [India-China Relation : ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधणाऱ्या चीनला भारताचं जशास तसं उत्तर, काय आहे प्लान?](https://lakshavedhi.com/india-china-relation-what-is-the-plan-of-china-and-indias-government-to-build-brahmaputra-river-which-is-the-largest-bridge-in-the-world/) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणामुळे भारत आणि चीन हे देश परस्पराच्या जवळ आले आहेत. पण असं असलं तरी चीनवरी कधी डोळेझाकून विश्वास ठेवता येणार नाही. चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधत आहे. भारतही आता तसचं करणार आहे. ब्रह्मपुत्र बेसिनमधून 2047 पर्यंत 76 गीगावॉटपेक्षा अधिक वीज ट्रान्समिट करण्याची एक योजना बनवली आहे.
- [अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक](https://lakshavedhi.com/the-date-of-examination-of-class-10th-and-12th-has-been-announced-by-vidyalaya-the-schedule-has-been-announced/) - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावाची परीक्षांच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे आधीच सुरू होणार आहेत. त्यानुसार बारावीरीच परीक्षा ही १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल. तर दहावीची परीक्षा हा २० फेब्रुवारीपासून सुरू होईल.आतापर्यंत बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी
- [मे महिन्याची कसर ऑक्टोबरमध्ये भरून निघणार? राज्यात उकाडा आणखी वाढणार, हवामान विभागाचा इशारा](https://lakshavedhi.com/the-months-crisis-is-going-to-be-filled-in-october-the-weather-departments-indication-of-further-increase-in-the-state-will-increase/) - राज्यात पाच महिन्यांहून अधिक काळ पावसानं थैमान घातल्यानंतर आता हाच पाऊस परतीच्या प्रवासाला अतिप्रचंड वेगानं निघाला आणि जाता जाता मोठं नुकसानही करून गेला. या नुकसानातून सावरत असतानाच आता निसर्गाचा आणखी एक मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. तो म्हणजे प्रचंड उकाड्याचा. पावसाचं प्रमाण कमी होऊन एकाएकी राज्यात तापमानवाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. ज्यामुळं 'ऑक्टोबर हिट'चा
- [‘वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त मुख्यकार्यकारी रवींद्र शिंदेंची अजब शक्कल वाहनावर लावला अंबर दिवा](https://lakshavedhi.com/vahtook-konditoon-bahar-pada-liye-additional-chief-executive-ravindra-shindenchi-ajab-shakkal-vahanavar-lavala-amber-diva/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून अंबर दिव्याचा गैरवापर पालघरः सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठ वर्षांपूर्वी अंबर दिव्यांच्या वापराबाबत नियमावली तयार केली आहे. असे असताना या नियमावलीला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे मात्र अंबर दिव्याचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे, या
- [अनेक पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल](https://lakshavedhi.com/many-party-workers-join-shiv-sena/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिवसेनेचाच वरचष्मा उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी यांचा दावा पालघरः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू येथील शासकीय विश्रामगृह डहाणू येथे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुफिज मिरझा, रईस मिरझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांचे नियुक्ती पत्र देण्यात आले. शिवसेनेचे उपनेते
- [पालघर जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार](https://lakshavedhi.com/palghar-zilla-parishad-determined-to-fight-municipal-elections-on-its-own/) - पालघर-योगेश चांदेकर मित्र पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढती करण्याचे भरत राजपूत यांचे सूतोवाच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि चार नगरपालिका, पंचायत समित्याही ही ताब्यात घेणार पालघरः पालघर जिल्हा हा एकेकाळी जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी आता तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला नसून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. आजच तीन हजार ते
- [लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, योजनेचे पैसे खात्यात; पण ई-केवायसी न केलेल्यांचे काय?](https://lakshavedhi.com/boy-will-your-sisters-diwali-be-happy-but-if-you-dont-do-e-kyc-in-your-money-account-under-the-scheme/) - गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्यातील हप्ता कधी येणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर अखेर पडदा टाकत सप्टेंबर महिनीच्या हप्ता हा शुक्रवारपासून (10 ऑक्टोबर) देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे. पण, तरीही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी करणे गरजेचे
- [राज्यात वीज कर्मचारी संपावर; कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी](https://lakshavedhi.com/the-chief-ministers-demand-for-visa-workers-and-power-workers-in-the-state/) - संप सुरू केला आहे. या संपाला निर्मिती, पारेषण आणि वितरण कंपन्यांतील 85 हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून, संपास राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान, संप १०० टक्के यशस्वी असून, तो पुढील दोन दिवसही सुरू राहील असा दावाही कृती समितीने केला आहे.महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात अदानी, टोरेंटो यांसारख्या खाजगी कंपन्यांना वितरण परवाने
- [Devendra Fadnavis : महाराष्ट्र देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य](https://lakshavedhi.com/devendra-fadnavis-maharashtra-is-the-most-industry-friendly-state-in-the-country/) - लंडन म्हटले की ब्रिटन आठवते, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत, अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळासमोर महाराष्ट्रातील विकासकामांची माहिती दिली. तसेच, ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी द़ृढ व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असल्याचे ते म्हणाले.हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश
- [महामुंबईची सफर आजपासून एकाच तिकिटावर; मेट्रो, बस ते लोकलसाठी एकच तिकिट](https://lakshavedhi.com/mahamumbai-journey-from-today-onwards-single-ticket-from-metro-bus-to-local/) - महामुंबईची सफर आजपासून एकाच तिकिटावर करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'मुंबई वन ' या ११ सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी भारतातल्या पहिल्या अॅपची सुरूवात होणार आहे. मुंबईसह ठाणे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या शहरांच्या बसने, तिथून लोकलने, मग मेट्रो किंवा मोनो व तिथून पुन्हा मुंबईत 'बेस्ट'च्या बसने प्रवास केला तरीही त्यासाठीचे तिकीट एकत्र
- [राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, अतिवृष्टी बाधितांसाठी पॅकेज जाहीर, फडणवीसांकडून 10 मोठ्या घोषणा](https://lakshavedhi.com/rajya-vati-shetakyanana-sarvat-motha-dilasa-ati-vrishthi-hostile-package-jaheer-fadnavisankadun-10-moth-announcement/) - महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे, शेतकरी हातबल झाले आहेत, घरादारात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचा सगळा संसारच वाहून गेला आहे. अनेकांचे घरं देखील पडले. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील
- [महाराष्ट्र पोलिसांच्या युनिफॉर्ममधली ही गोष्ट बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी अक्षय कुमारला दिली जबाबदारी](https://lakshavedhi.com/maharashtra-polisanchaya-uniformsadhali-is-gosh-badanar-devendra-fadnavisani-akshay-kumarla-dili-dili-aurgens/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) साठी अभिनेता अक्षय कुमारने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही, तर पोलिस दलाशी संबंधित एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधले. या मुलाखतीत अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलीस वापरत असलेले बूट बदलावे, अशी मागणी देवेंद्र
- [पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन](https://lakshavedhi.com/found-the-state/) - राज्यात पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून नवीन उद्योग सहज व कमी कालावधीत सुरू करण्यासाठी केलेल्या धोरणात्मक सुधारणांची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून गुंतवणूकदारांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे २०-२० गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत केले. धोरणात्मक सुधारणा व
- [खरसई आगरी समाजाचा विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न !](https://lakshavedhi.com/kharsai-agri-samajacha-vidyarthi-gauravasoh/) - शिक्षण, संस्कार आणि ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव! प्रतिनिधी |रायगड समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात, आणि शिक्षणाला प्रेरणादायी स्वरूप देण्याची परंपरा खरसई आगरी समाजाने कायम जपली आहे. या सातत्याला उजाळा देणारा विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच मुंबईत रंगला… आणि उजळलेल्या चेहऱ्यांवर यशाचा तेजोमय झळाळ, डोळ्यांत स्वप्नांची नवी किनार आणि मनात समाजाप्रती कृतज्ञतेचा झरा — अशी प्रेरणादायी झलक दिसली ती
- [मोठी बातमी :आधार कार्ड नियमांमध्ये महत्त्वाचे बदल: ऑक्टोबरपासून नवीन नियम](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-aadhar-card-rules/) - आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, 1 ऑक्टोबर 2025 पासून आधार कार्डशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे आधार कार्ड अपडेट करणे, त्यावरील माहिती आणि शुल्क यासंदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत. या बदलांमुळे नागरिकांना
- [राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, शरद पवारांची मागणी...](https://lakshavedhi.com/state-government-tatdine-decision-ghaun-shetkyanna-madat-karavi-sharad-pavranchi-magani/) - राज्यात अतिवृष्टी जी झाली त्यातील शेतकरी, पिकं यांचे अतोनात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचे पीक आहे आणि आमच्याकडे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी ऊस वाहून गेला, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या त्यात किती नुकसान झालं आहे, याचा आढावा घेण्याची गरज होती. उद्याच्या १२ तारखेला
- ["आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी पालघरमध्ये आंदोलन" समाजात भांडणे लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आ. निकोले यांचा आरोप](https://lakshavedhi.com/tribal-reservation-vachvanyasathi-palgaramadhye-movement-samajat-bhandane-s/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः राज्यात धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे याला विरोध करण्यासाठी व आदिवासी आरक्षण बचावण्यासाठी आता वेगवेगळ्या कृती समित्या स्थापन करण्यात आल्या असून पालघर येथे आदिवासी आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात बंजारा व
- [अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती लग्नाचा प्रकार – ५० हजार ते १.२५ लाख रुपये देवाणघेवाण; पतीसह सहा आरोपींवर गुन्हा](https://lakshavedhi.com/alpavin-mulinchya-forcibly-lagnacha-type-50-thousand-te-1-25-lakh-rupees-devanaghevana-pathisah-saha-accused/) - समंधीत दलालांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा अन्यथा श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करेल - जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड पालघर - पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती विवाह लावणे, ५० हजार ते १.२५ लाख रुपयांत मुलींची विक्री आणि लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर घटनेत
- [मराठी भाषा कायम अभिजातच - मुख्यमंत्री](https://lakshavedhi.com/marathi-language-persisted-chief-minister/) - ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस
- [Maharashtra : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी मदत; कराचे आगाऊ 6 हजार 418 कोटी हस्तांतरित](https://lakshavedhi.com/maharashtra-kendrakadoon-maharashtrala-mothi-madat-karache-agaau-transferred-6-thousand-418-koti/) - सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना कराचा आगाऊ हप्ता हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त असून, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आले
- [डहाणूतील सरावली सावटा येथील पुरग्रस्तांना मदत](https://lakshavedhi.com/dahanuti-saravali-savata-yethil-purashana-madat/) - पालघर-योगेश चांदेकर पूरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा मदतीत मोठा वाटा पालघरः अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त व अन्य नागरिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली आहे. डहाणू तालुक्यातील सरावली सावटा येथे पुराचे पाणी शिरून तेथे मोठ्या प्रमाणात
- [Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रीय; 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज](https://lakshavedhi.com/maharashtra-rain-alert-maharashtra-pune-mansoon-active-5-octobe/) - महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील
- [तीर्थक्षेत्र वज्रेश्वरीत नवरात्रीचा जागर](https://lakshavedhi.com/tirthakshetra-vajrashvrit-navratricha-jod-2/) - वज्रेश्वरी- दिपक देशमुख आगरी कोळी बांधवांची कुलदेवता वज्रेश्वरीची वज्राई माता…! वज्रेश्वरी- संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले आणि तमाम आगरी कोळी बांधवांची कुलदेवी असलेली ठाणे जिल्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी हे वज्रेश्वरी,कालिका,रेणुका ह्या तीन देवींच्या पेशवेकालीन मंदिराने आणि औषधी गुणधर्म असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाने प्रसिद्ध आहे.वज्रेश्वरी देवी हि सर्व महाराष्ट्रातील आगरी,कोळी,कुणबी आणि गुजरात राज्यातील सुरत,वापी येथील पारशर गोत्र असल्याची
- [Asia Cup 2025: तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती नाही तर 'हा' खेळाडू ठरला 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'](https://lakshavedhi.com/asia-cup-2025-tilak-verma-varun-chakravarti-naahi-tar-ha-khedu-tharala-play-of-the-tournament/) - सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या विजयात दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम, कुलदीप यादवने चार विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजांना त्याच्या फिरकी गोलंदाजांवर नाचायला लावले त्यांना 146 धावांत गुंडाळले. त्यानंतर तिलक वर्माने 69 धावांची नाबाद खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. एकेकाळी, भारताने 20 धावांवर तीन विकेट्स गमावल्या
- [‘रेड ॲलर्ट’च्या इशाऱ्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन सतर्क ; शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर](https://lakshavedhi.com/red-ॲlart/) - पालघर-योगेश चांदेकर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन पालघरः भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व संबंधित यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे. पालघर जिल्ह्यात आज व उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, भारतीय
- ["नवदुर्गांच्या देवी दर्शनाचा आदर्श उपक्रम ‘सन साई फाउंडेशन’च्या उपक्रमावर महिला खुश" दोनशे महिलांनी लुटला धार्मिक पर्यटनाचा आनंद](https://lakshavedhi.com/navdurgachanya-devi-darshanacha-adarsh-u200bu200bundertaking-sansi-sai-foundation/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः ‘सन साई फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सवात नंडोरे देवखोप येथील महिलांचे देवी दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम संदीप पाटील राबवत असतात. या वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवला. या उपक्रमात दोनशे महिलांनी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. धार्मिक पर्यटनाच्या या उपक्रमाचे महिलांतून कौतुक होत आहे. ‘सन साई फाउंडेशन’च्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आपल्या
- [Maharashtra Schools : खासगी अनुदानित शाळांमधील समित्यांचे एकत्रीकरण; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय](https://lakshavedhi.com/maharashtra-stools-specialized-granic-granic-ganyalization-school-education-department-decision/) - राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयानंतर आता शालेय शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांमधील समित्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील समित्याही पाच समित्यांमध्ये एकत्रित केल्या आहेत.राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा विविध समित्यांमधील प्रशासकीय कामकाजात जाणारा वेळ आता वाचणार असून हा वेळ अध्यापनासाठी वापरता येणार आहे.
- [महिलांना वर्षाच्या शेवटी मिळणार ८४००० रुपये, योजनेची माहिती घेऊन फॉर्म घ्या भरून](https://lakshavedhi.com/mahilana-varshachachaya-shewati-minar-4000-rupees-yojnechi-mahiti-gheon-form-ghaya-bharu/) - लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील सरकार दर महिन्याला १५०० रुपये मदत करत असते. आता त्यांना घरबसल्या ७००० रुपये मिळणार आहेत. ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुखाची बातमी घेऊन आली आहे. विमा सखी योजेनच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात .विमा सखी योजनेची माहिती जाणून घेऊयातविमा सखी योजनेची आपण आता माहिती जाणून
- [डॉ. समता कल्पेश पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान कायदेविषयक संशोधन क्षेत्रात मानाचा टप्पा](https://lakshavedhi.com/dr-samta-kalpesh-patil-yana-ph-d-test-provided-by-the-amendment-amendment-area-mancha-tappa/) - बोईसर- मिलिंद चुरी पालघर- सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. समता कल्पेश पाटील यांनी “Citation Analysis of Indian Bar Review: Mapping the Landscape of Legal Research and Influence” या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या संशोधनातून भारतीय बार रिव्ह्यू या प्रख्यात कायदेविषयक नियतकालिकाच्या माध्यमातून कायदेशीर संशोधनातील प्रवाह व
- [डहाणूतील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची चौकशी तहसीलदारांचे आदेश](https://lakshavedhi.com/dahnuti-swast-dhanya-shopkeeper-sangatnechi-chowkashi-tehsilchare-order/) - पालघर-योगेश चांदेकर एकाच दुकानदाराकडून चार ठिकाणी दुकाने चालवण्याबाबतही चौकशी होणार ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल पालघरः डहाणू तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याला फुटत असलेले पाय आणि स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून पुरवठा अधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी वसूल केले जात असलेले पैसे? या बाबीची तहसीलदार सुनील कोळी यांनी दखल घेतली असून, चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुरवठा विभागाचा स्वस्त धान्य
- [केळी दरात ९०० रूपयांनी घसरण. जळगावात शेतकरी हवालदिल](https://lakshavedhi.com/kee-darat-900-rupayanani-ghasaran-jagavat-shetkari-hawaladil/) - जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊन नवरात्रोत्सवाचे वेध लागल्यानंतर केळी दरात क्विंटलमागे ५०० ते ६०० रूपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते. मात्र, नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून केळीचे दर सुमारे ९०० रूपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. रक्षाबंधनापूर्वी दोन हजार रूपयांवर असलेले केळीचे दर व्यापाऱ्यांनी नंतरच्या काळात ११०० रूपयांपर्यंत खाली आणले. केळीचे दर घसरण्यास
- [सरकारला ओला दुष्काळ अमान्य! राज्यात ओला दुष्काळ घोषित केल्याची नोंद नाही](https://lakshavedhi.com/sarkarla-ola-russian-state-ola-declared-kaliyachi-nonda-nahi/) - सततची अतिवृष्टी आणि पूर यासारख्या अस्मानी संकटामुळे राज्याच्या निम्म्या भागातील खरीप पिके मातीमोल झाली असताना बळीराजाला उभारी देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी ओला दुष्काळ नावाची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेत (मॅन्युअल) ओला दुष्काळाचा कुठेही उल्लेख नाही, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या
- ["रास्त भाव धान्य दुकानदारांकडून वसुली होत असल्याची कबुली" संघटनेच्या नावाखाली ‘जिझिया करा’ची वसुली पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी खर्च?](https://lakshavedhi.com/rasta-bhava-dhanya-shopkekankadun-vasuli-hai-ashyyachi-kabuli-sangatnechaya-navakhali-jijiya-karai/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून दर महिन्याला तालुक्यात असणारे प्रति कार्ड प्रमाणे मोठी वसुली केली जात असून या वसुलीचा वापर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी केला जात आहे? या वृत्ताला आता स्वस्त धान्य दुकानदारांनी दुजोरा दिला आहे? प्रति शिधापत्रिका दोन रुपये दिले नाही, तर वेगवेगळ्या चौकशीच्या नावाखाली छळवणूक केली जात असल्याची तक्रार स्वस्त
- [सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!](https://lakshavedhi.com/sachin-tendulkarchaya-haste-dadarchaya-shivaji-park-jimkhanyache-locating/) - दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. तब्बल दीड वर्षांच्या नूतनीकरणानंतर, आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित
- [आता या समाजाला SC मधून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंच्या नव्या मागणीने राज्यात वातावरण तापलं](https://lakshavedhi.com/come-or-samajala-sc-madhun-reservation/) - राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे, मात्र या गॅझेटला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. हैदराबाद गॅझेटनंतर राज्यात ओबीस विरूद्ध मराठा समाज असं चित्र पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे आमचा समावेश हा
- [कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल - CM देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/qaeda-and-souvavasthachaya-anmbajavanine-desachi-mahasatekade-wattchal-cm-devendra-fadnavis/) - कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे. तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.इंडियन पोलीस फाउंडेशनच्या
- [उद्यापासून सगळ्यांचं तोंड गोड होणार, पंतप्रधान मोदींकडून देशाला गुड न्यूज](https://lakshavedhi.com/udypasoon-sagyaancha-tond-god-honar-pantpradhan-shikadun-deshla-good-news/) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रीच्या पूर्वसंध्येला महत्त्वाची माहिती दिली. देशभरात जीएसटीचे नवे दर उद्यापासून लागू होणार आहे. उद्यापासून केवळ 5 आणि 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून सर्वांचं तोंड गोड होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आपल्या देशाचं हे आत्मनिर्भर भारतासाठी आणखी एक महत्त्वाचं
- [लाडक्या बहिणींवर सरकारचा लेटरबॉम्ब! बदलले योजनेचे नियम; आता 'या' महिलांनाच मिळणार दीड हजार](https://lakshavedhi.com/ladkya-bahininwar-sarkarcha-latebomb-badal-yojne-rules-arrive-or-mahilnach-minar-did-thousandलाडक्या-बहिu200dण/) - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील शासन परिपत्रक शेअर करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र व्यक्ती मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर शासनाने आता, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य" असं म्हणत नव्या
- ["डहाणू पुरवठा विभागातील शासकीय गोदामाची चौकशी सुरू" पुरवठा विभागात अनेक नियमबाह्य नियुक्त्या?](https://lakshavedhi.com/dahnu-puravatha-departmental-government-godamachi-chowkashi-suru-purvatha-department/) - पालघर-योगेश चांदेकर रास्त भाव दुकानदारांकडून संघटनेच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली? प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे कानावर हात पालघरः डहाणू तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानासाठीच्या धान्याला पाय फुटल्याचे प्रकरण ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या तिघांच्या समितीने चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे डहाणू तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात नियमबाह्य नियुक्त्या आणि अनेक
- [डहाणूतील धान्य घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश ; ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल](https://lakshavedhi.com/dahanuti-dhanya-ghothayachaya-chowkashche-order-lakshvedi/) - पालघर-योगेश चांदेकर पुरवठा विभागाकडून तिघांची चौकशीसाठी नियुक्ती पालघरः केंद्र सरकारच्या अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील धान्य वितरणात मोठे घोटाळे होत असल्याचे वृत्त ‘लक्षवेधी’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी तिघांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, गेल्या सहा महिन्यांतील शासकीय धान्य दुकानातील गोदामांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयाला
- [कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बरसणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट](https://lakshavedhi.com/konkan-central-maharashtra-aani-marathwadayat-barsnar-or-jilahiyana-havaman-khatyacha-yellow-alert/) - राज्यात आजही पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागांमधील 21 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊसभारतीय हवामान
- [Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!](https://lakshavedhi.com/government-websites-are-all-government-signs-honar-marathi/) - सायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टळण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळे मराठीत असावीत, त्याचबरोबर या सर्वच संकेतस्थळांमध्ये समानता असावी, असे निर्देश सर्व विभागांना आणि मंत्री कार्यालयाला देण्यात आले आहेत. आगामी १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावे लागणार आहेत.ही संकेतस्थळे मराठी असावीत, जेणेकरून सर्व
- [डहाणू तालुक्यात धान्य वितरणात घोटाळा ‘लक्षवेधी’च्या हाती पुरावे पुरवठा विभागाचे दणाणले धाबे](https://lakshavedhi.com/dahanu-talukya-dhanya-distribution-scam/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यात केंद्र सरकारच्या अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील धान्य वितरणात मोठे घोटाळे होत असून गोरगरिबांना दर महिन्याला मिळणाऱ्या धान्यात हजारो क्विंटल घट दाखवून परस्पर धान्य विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी एक मोठी साखळी कार्यरत असल्याचे बोलले जात असून याबाबतचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती लागले असल्याने ही माहिती समजताच पुरवठा
- [धान्यातील घोटाळा – गोरगरिबांच्या ताटातच मारला जातोय हात?](https://lakshavedhi.com/dahanut-gorgarribana-minyya-dhanyat-dhanyat-ghota/) - धान्य चोरीचा महाघोटाळा – आकड्यांच्या जंगलात गोरगरिबांची भूक हरवली! पालघर-योगेश चांदेकर रास्त भाव दुकानातील धान्याला फुटले पायपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ? पालघरः गोरगरिबांना स्वस्त धान्य मिळावे, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत; परंतु या योजनातून मिळणाऱ्या धान्याला आता पाय फुटले आहेत. रास्त भाव दुकानदारांना धान्य देताना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात असल्याने तेही
- [एसटी बसमध्ये ५०% भाडे सवलतीवर ब्रेक? महाराष्ट्र सरकारने नियम बदलले](https://lakshavedhi.com/st-basamadhyay-50-bhade-savalatwar-break-maharashtra-government-changes-rules/) - महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आता महाराष्ट्र एसटी बसमध्ये फक्त एसटी ओळखपत्र दाखविण्यावरच सूट मिळेल. महायुती सरकारने महिलांसाठी ५०% भाडे सवलत योजना लागू केली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांमध्ये मिळणाऱ्या सवलतीबाबत महत्त्वाचे बदल केले आहे. आता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळविण्यासाठी एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले
- [राज्य सरकारचा मोठा निर्णय: २ ऑक्टोबरपासून नवीन धोरण लागू](https://lakshavedhi.com/state-governmentcha-motha-decision-2-octobar-passun-naveen-dhoran/) - मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, मुंबईमध्ये म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या नियमांनुसार बांधलेली परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate - OC) न मिळालेली तब्बल २५,००० हून अधिक इमारतींना
- [आता 20000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम दिल्यास आयकर विभाग कारवाई करणार! आयकर विभागाचा नवा नियम काय सांगतो](https://lakshavedhi.com/come-20000-rupees/) - गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली आहे. सगळीकडे यूपीआयने पेमेंट केले जात आहे. गुगल पे फोन पे पेटीएम सारख्या पेमेंट एप्लीकेशनच्या मदतीने आता केवळ एका क्लिकवर पैसे पाठवता येणे शक्य झाले आहे. किराणा दुकानापासून ते भाजीपाला खरेदी पर्यंत सगळीकडे यूपीआय पेमेंट होत आहे. मात्र असे असले तरी आजही अनेक जण कॅशने व्यवहार करतात.
- [उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य - मुख्यमंत्री](https://lakshavedhi.com/industry-aani-guntavanukisathi-maharashtra-best-state-chief-minister/) - महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. 'इज ऑफ ड्युईंग बिझनेस' अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.गुंतवणूकदार आणि
- [Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं वितरण सुरु](https://lakshavedhi.com/ladki-bahin-yojana-ladkya-bahinisathi-gudnuz-august-mahinyacha-haptyacham-distribution-suru/) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत १३ हप्त्यांचे पैसे लाभार्थींना मिळाले आहेत आणि आता १४व्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याने राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
- [...तर वाहन चालकांना कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल - डिझेल मिळणार नाही ! महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय काय ?](https://lakshavedhi.com/targ-driver-petrol-petrol-petrol-petrol-dizhel-minnar-nahi-maharashtra-sarkar-nawa-decision/) - राज्यातील वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही दुचाकी - चारचाकी वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर आता राज्यातील काही वाहन चालकांना पंपावर जाऊन सुद्धा पेट्रोल - डिझेल मिळणार नाही. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी मोठी माहिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
- [जीएसटी दर कपातीचा लाभ सामान्यांना मिळणार, सरकारचा आणखी मास्टरस्ट्रोक; जुन्या स्टॉकबाबत मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/gst-rate-kapaticha-benefits-angry-sarkar-s/) - जीएसटीमध्ये सुधारणा केल्यानंतर केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर सरकारने कंपन्यांना आता त्यांच्या जुन्या स्टॉकवरील MRP बदलण्याची परवानगी दिली आहे पण, हा निर्णय आधीच पॅक केलेल्या वस्तूंना लागू होईल. यामुळे GST मध्ये बदल झाल्यानंतर कंपन्यांसाठी गोष्टी सोप्या होतील. तसेच पॅकेजिंग कचरा कमी होईल. अशाप्रकारे, सरकारने कंपन्यांना एक नवीन दिलासा दिला
- [शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजना, शेतापर्यंतचा प्रवास होणार सुकर](https://lakshavedhi.com/shetkyanna-gudnuz-rajya/) - राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. शेतापर्यंत वाहतुकीची सोय व्हावी यासाठी सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' या नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात नेण्याची अडचण दूर होणार असून, शेतीशी संबंधित इतर कामांसाठीही मोठा फायदा होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक मतदारसंघात
- ['विकास आराखडा २०४७' नुसार धोरणांची आखणी करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश](https://lakshavedhi.com/vikas-aarakhada-204/) - गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे राज्याचा विकास आराखडा-२०४७( व्हिजन डॉक्युमेंट) हा भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. यापुढे नव्या आराखड्यानुसारच राज्याची धोरणे तयार करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले विकसित महाराष्ट्र आराखडा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान
- [हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात](https://lakshavedhi.com/hotail-aani-restaurantmadhil-javanavaracha-gst-darat-kat-1-lakhache-package-minnar-400000-thousand/) - महागाईपासून त्रस्त असलेल्या जनतेला सरकारने जीएसटीत कपात करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कोणाकोणाला फायदा होईल हे समोर येईलच. पण, सध्यातरी या निर्णयानंतर पर्यटनाची आवड असणारे खुश झाले असणार. कारण नवीन बदलानंतर फिरण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. हे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार असले, तरी ट्रॅव्हल कंपन्यांकडे आतापासूनच बुकिंगबाबत फोन येऊ लागले आहेत.
- [समुद्रकिनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळल्यानंतर पालघरमध्ये अलर्ट, तटरक्षक दल आणि पोलिसांनी तपास सुरू केला](https://lakshavedhi.com/samudrakinyaar-3-skeptic-container-aadhalyanantantar-palagharamadhye-alert-alert-teacher-team-aani-poisani-tapas-suru-banana/) - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील किनारी भागात रविवारी तीन संशयास्पद कंटेनर आढळले जे किनाऱ्यावर आले होते. अधिकारी ही परिस्थिती गंभीर सुरक्षा आणि पर्यावरणीय बाब मानत आहे, किनारी गावांना सतर्क करण्यात आले आहे आणि समुद्रकिनाऱ्यांवर गस्त वाढविण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर २ कंटेनर आणि शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर एक कंटेनर आढळले. त्यानंतर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी तातडीने कारवाई
- [दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था](https://lakshavedhi.com/divatu-central-railway-railway-77-express-gadya-dhawanar-pravashanchaya-facility-unreserved-arrangement/) - दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने ९४४ आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये सोडण्यात येणार आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरम नॉर्थ, हजरत निजामुद्दीन, सांगानेर, गोरखपूर, कलबुरगी, दानापूर या भागातील प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित
- [खुशखबर! आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/happy-news-comes-100-toll-talamafi-state-government-ghatla-motha-decision/) - केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे.कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार?राज्य सरकारचा हा निर्णय आता लागू झाला असून
- [२२ सप्टेंबरपासून या वस्तूंवर आकारला जाणार नाही जीएसटी..बघा यादी](https://lakshavedhi.com/22-supptriya-passon-or-vastunvar-shapla-janar-nahi-gst-bagha-yadi/) - देशातील सर्वसामान्यांना दिलासा देत जीएसटी कौन्सिलच्या ५६व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार असून यामुळे अन्नधान्य, औषधे, शिक्षण साहित्य, कृषी उपकरणे तसेच वाहनांपासून घरगुती वस्तूंपर्यंत हजारो उत्पादनांचे दर कमी होतील. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये पनीर, तूप, दूध, चपाती, सुकामेवा, बटर, चीज, चॉकलेट, बिस्किटे, लोणचे,
- [जीएसटी दररचनेत ऐतिहासिक बदल.जीवनावश्यक वस्त्या स्वस्त, ऐषारामी वस्तूंवर अबकारी बोजा!](https://lakshavedhi.com/gst-darshanat-historical-changed-bijoism-yashaki-vashami-vastunvar-abkari-boja/) - सुमारे साडेदहा तासांच्या विस्तारित चर्चेनंतर, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल घडवत, ५% आणि १८% अशी दोनच स्तरीय दररचना लागू करण्यास परिषदेने एकमुखाने मंजुरी दिली. त्यामुळे १२% आणि २८% या दरांचे टप्पे आता इतिहासजमा झाले आहेत.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत
- [राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 14 तगडे निर्णय, मुंबई-पुण्यासह ठाण्याला फायदाच फायदा!](https://lakshavedhi.com/state-minister-of-state/) - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झालेल्या सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगर विकास आणि विधि व न्याय विभागांशी संबंधित १४ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांमुळे सामाजिक समावेशकता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांपासून ते दिव्यांगांच्या कल्याणापर्यंत आणि उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलापर्यंत,
- [हरियाणाच्या 1233 गावांमध्ये पूर; 7 जणांचा मृत्यू...](https://lakshavedhi.com/haryanachaya-1233-gawamadhyaye-pur-7-jananka-died/) - हरियाणामध्ये ओसंडून वाहणाऱ्या नद्या आणि नाले आणि सततच्या पावसाने आता कहर माजवण्यास सुरुवात केली आहे. पावसाशी संबंधित अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण वाहून गेला आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू फक्त विजेच्या धक्क्याने झाला आहे. पाणी साचल्याने आणि रस्ता कोसळल्याने हिसार आणि यमुनानगरमधील दोन राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक थांबवावी लागली.हिसारमध्ये, चंदीगड महामार्गाचा एक
- [गोविंद पानसरे हत्या प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागविले उत्तर](https://lakshavedhi.com/govind-pansare-murder-case-supreme-court/) - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पुढील तपासावरील देखरेख थांबविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला.पानसरे यांची मुलगी आणि सून यांनी २ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या
- [डिजिटल पेमेंटमध्ये महाराष्ट्र अव्वल](https://lakshavedhi.com/digital-paymentmidhy-maharashtra-topped/) - देशभरात यूपीआयवरून डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात यूपीआय ट्रान्झॅक्शनची संख्या 20.01 अब्जवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात ही आकडेवारी 19.47 अब्ज होती. युपीआयवरून पेमेंट करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 9.8 टक्के डिजिटल पेमेंट करण्यात आले. कर्नाटकात 5.5 टक्के, उत्तर प्रदेशात 5.3 टक्के डिजिटल पेमेंट करण्यात आले.
- [उल्हासनगर महापालिका टीडीआर प्रकरणी बैठक, आयुक्ताची टिडीआर खरेदी विक्रीवर स्थगिती](https://lakshavedhi.com/ulhasnagar-mahapalika-tdr-case-meeting/) - महापालिकेतील टीडीआर गैरप्रकार प्रकरणी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यात बैठक झाली. बैठकीत टीडीआर प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश देऊन काही टीडीआर खरेदी व विक्रीवर स्थगिती देण्यात आल्याची माहिती आयुक्त आव्हाळे यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेतील टीडीआर गैरप्रकाराबाबत प्रहार पक्षाचे स्वप्नील पाटीलसह अन्य जणांनी आवाज उठविला होता.
- [Maharashtra Board: दहावी-बारावी सतरा नंबर अर्जासाठी मुदतवाढ](https://lakshavedhi.com/maharashtra-board-dahavi-baravi-satra-number-arjasathi-mudatwad/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगीरीत्या 17 नंबर अर्ज भरून दहावी आणि बारावी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना आता 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी देण्यात आलेली मुदत 31 ऑगस्ट रोजी संपुष्टात येण्यापूर्वीच शिक्षण मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.17 नंबरचा अर्ज भरून विद्यार्थ्यांना थेट
- [LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त! सणासुदीत सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी खूशखबर, नवीन भाव जाहीर](https://lakshavedhi.com/lpg-gass-cylinder-jhala-swast-sanasudit-supportener-pahilya-divashi-khushkhabar-naveen-bhav-jaheer/) - ऐन सणासुदीच्या काळात आणि महाराष्ट्रात महालक्ष्मी सण सुरु असतानाच एक मोठी खूशखबर मिळाली आहे, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कमी केल्या आहे, त्यामुळे ग्राहकांना व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार आहे तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात आणि सुधारीत दर जाहीर करतात. ताज्या मासिक सुधारणांनंतर
- ['सरसकट' कुणबीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण; पण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे निकाल काय सांगतात?](https://lakshavedhi.com/saraskat-kunbesathi-manoj-jargrench-avan-upliftment-pan-hyikart-supreme-cortaches/) - मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली असून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमात्रपत्र देण्याचीही मागणी त्यांची आहे. मात्र, मराठा बांधवांना 'सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा (Supreme court) सपशेल नकार आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच दिसून येतो. दोन्ही कोर्टाचे निकाल या
- [पुणे महानगरपालिका ई-गव्हर्नन्स सुधारणांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात अव्वल](https://lakshavedhi.com/pune-municipal-corporation-e-gavarnans-sunchanchaya-150-divashanchaya-program-state-top/) - महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम आढाव्यात पुणे महानगरपालिकेने (PMC) सर्व महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या आढावा बैठकीत, प्रत्येक विभागाच्या एका निवडक कार्यालयाने आपापल्या कामाची प्रगती सादर केली, ज्यामध्ये राज्यभरातील सर्व महानगरपालिकांमधून केवळ पुणे महानगरपालिकेची निवड झाली.पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी
- [Maratha Reservation : "डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडायची नाही" - मनोज जरांगे](https://lakshavedhi.com/maratha-reservation-dokyavar-gulal-padriyashivay-mumbai-sodiyachi-nahi-manoj-jarage/) - डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही. सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे. जेव्हा सरकार सहकार्य करणार नव्हते असे वातावरण होते, तेव्हा आपण मुंबईत येऊन मुंबई जाम करणार होतो. मात्र आपल्याला सरकारने परवानगी दिली आहे.सरकारने सहकार्य केले. आता आपल्यालाही सरकारला सहकार्य करायचे आहे. आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही सहकार्य करायचे आहे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक
- [आंदोलकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण फायदा लाटू पाहताहेत, मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका](https://lakshavedhi.com/andwalkachaya-khandyawar-gun-kahi-kahn-benefits-latu-pahthet-chief-minister-fadnavis-yanchi-tika/) - महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय त्यांनी दाखवावा. आता काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचे नुकसानच होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केली. फडणवीस म्हणाले की, लोकशाही मार्गान होत असलेल्या कोणत्याही आंदोलनाला आमची ना नाही. लोकशाही मार्गाने, न्यायालयाने आखून
- [मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली](https://lakshavedhi.com/manoj-jarange-patil-yanani-bemudat-upamhanachi-declaration-keli/) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात 1500 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जरांगे (43) यांनी यापूर्वी 29ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती.26 ऑगस्ट रोजी ते हजारो समर्थकांसह जालना जिल्ह्यातील
- [तर त्यांचं मोठं नुकसान होईल, फडणवीसांनी नेमका कोणाला दिला इशारा? मराठा आंदोलनावर मोठं विधान](https://lakshavedhi.com/tar-tyachan-moth-hand-hoil-fadnavisanni-nemka-konala-dila-dila-gesture/) - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव एकवटले आहेत, मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.नेमकं काय म्हणाले फडणवीस?आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन
- [मुंबईतील गणेश मंडळांवर राजकीय पक्षांची सावली, उत्सव राजकीय नसावा असे आवाहन](https://lakshavedhi.com/mumbai-layel-ganesh-mandanwar-government-covenant-savli-utsav-state-nasawa-awahan/) - मुंबईत लाल बाग राजा, गणेश गल्ली, जीएसबी सेवा मंडळ, चेंबूरमधील सह्याद्री मंडळ, फोर्ट के राजा, अंधेरीचा राजा यासह अनेक प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे झांकी आकर्षणाचे केंद्र असतील. मुंबईत सुमारे १४००० गणेश मंडळे आहे, त्यापैकी ८००० नोंदणीकृत आहे.आज, मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्येक घरात गणपती बाप्पा विराजमान होतील. बुधवारपासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र
- [अमित ठाकरेंनी मानले मंत्री आशिष शेलारांचे आभार, अवघ्या तीन दिवसात 'ती' मागणी मान्य!](https://lakshavedhi.com/amit-thakaranni-honor-minister-ashish-shelaranchare-avaghya-avaghya-for-three-days/) - तीन दिवसांपूर्वी (24 ऑगस्ट) मनसेचे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, गणेशोत्सवात काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शेलार यांच्याकडे केल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले होते.या मागणीला प्रतिसाद देत आशिष शेलार यांच्या उच्च व तंत्र शिक्षण
- [आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; आंदोलनापूर्वी मुंबई HC चा जरांगेंना दणका](https://lakshavedhi.com/azhad-maidanavar-agitation-yenar-naahi-andwanta-poor-mumbai-hc-cha-jarangenna-danka/) - मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय निदर्शने करू शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या मनाईनंतही मुंबईत दाखल होण्यावर जरांगे ठाम असल्याचे म्हटले आहे. कोर्टाचे निर्देश नेमके
- [कामगार कायदे ते सहकारी साखर कारखाने; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय!](https://lakshavedhi.com/workers/) - आज 26 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये 9 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सहकार विभागा, कामगार विभाग, आणि इतर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधितांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय!जलसंपदा विभाग – बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव , ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या
- [पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील; बाळासाहेब थोरातांचा विश्वास](https://lakshavedhi.com/partun-je-galle-tyana-jau-dya-punha-congress-day-yehti-baisaheb-thoratancha-vishwas/) - राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला असून अनेक नेते, पदाधिकारी महायुतीत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष सोडणाऱ्याविषयी एक विधान केल आहे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली
- [पालघरचे दांडेकर महाविद्यालय व्हायसीएमओयूचे उत्तम केंद्र](https://lakshavedhi.com/palghache-dandekar-college-waycmocu-best-center/) - सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) अभ्यासकेंद्र गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श प्रस्थापित करत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात केंद्रामध्ये ३५७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ही संख्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, मुंबई विभागीय केंद्राचे
- [मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी केले जाईल, देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली](https://lakshavedhi.com/chief-minister-ladki-bahin-yojneti-beneficiane-e-kyc-banana-jyl-devendra-fadnavis-yani-declaration-keli/) - लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावले उचलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांची चौकशी केली जाईल. सरकार लाभार्थ्यांचे ई-केवायसी करेल. जर चुकीचे आढळले तर खाते बंद केले जाईल. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचीही तयारी आहे.मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांना आळा घालण्याची तयारी महाराष्ट्र
- [मराठीचं शिक्षण देणाऱ्या ॲपची निर्मिती करणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती](https://lakshavedhi.com/marathich-shikshan-deenya-pachi-manuti-karanar-minister-uday-samant-yanchi-mahiti/) - पुढील दोन महिन्यात आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलता यायला हवे. महिनाभरात पहिल्या पाच हजार अमराठी लोकांसाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे. त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत मराठी शिकवणी दिली जाणार आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘इमर्जिंग बिझनेस
- [इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन धोरण, या महामार्गांवर टोल कर लागणार नाही; महाराष्ट्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल](https://lakshavedhi.com/electric-vehicles-naveen-dhoran-or-mahamarganwar-toll-and-laganar-nahi-maharashtra-government-mahtwche-paul/) - पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्र सरकारने अनेक प्रमुख महामार्ग टोल फ्री केले आहे. टोल फ्री करण्यात आलेल्या महामार्गांमध्ये अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गांवरून जाताना इलेक्ट्रिक वाहनांना टोल कर भरावा लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [अमित साटम यांची मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती; फडणवीस यांची घोषणा](https://lakshavedhi.com/amit-satam-yanchi-mumbai-bjp-nave-president-mhanoon-appointment-fadnavis-yanchi-announcement/) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, तीन वेळा आमदार राहिलेले अमित साटम यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी ही घटना घडली आहे. साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजप बीएमसीमध्ये पुन्हा सत्ता मिळवेल अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. ४९ वर्षीय
- [Maharashtra Smart Village: प्रत्येक तालुक्यात दहा गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार](https://lakshavedhi.com/maharashtra-smart-village-each-talukta-dha-gave-smart-intelligence-karanar/) - शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्त्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले आहे. लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.२४) येथे केले.केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेसने (व्हाइस) देशाअंतर्गत २४ कंपन्यांच्या
- [एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी; आढावा बैठकीत स्पष्ट म्हणाले...](https://lakshavedhi.com/eknath-shindenchya-nagar-vikas-khatyavar-devendra-fadnavisanchi-naraji-adhawa-sitakit-clear/) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात नगरविकास विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) ही नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी फडणवीस यांनी शुक्रवारी
- [महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार , मुख्यमंत्र्यांचे आश्वासन](https://lakshavedhi.com/mahilanchaya-sarvangin-vikasasathi-dhoratiya-decision-ghenar-chief-minister-assurance/) - विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून, यावर सकारात्मक विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी शासन
- [OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय](https://lakshavedhi.com/obc-t29-navya-jaticha-including-karanyachaya-halchalhali-state-magasavarg-motion-proposal-central-government-ghee/) - राज्याच्या इतर मागासवर्ग (ओबीसी) जातींच्या यादीत आता २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला यासंबंधीच्या शिफारशींचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांच्या यादीत सुमारे ३५१ मूळ जाती आणि त्यांच्या असंख्य उपजातींचा समावेश आहे. याशिवाय विमुक्त
- [गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी? पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती](https://lakshavedhi.com/ganeshotsavasathi-shahanna-kiti-dinchi-sutti-palak-aani-vidyarthyanasathi-mahtwachi-mahiti/) - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या?मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला
- [मालवाहतूक करण्यासाठी सहाय्यकची गरज नाही, मोटार वाहन कायदा लागू; परिवहन मंत्र्यांकडून अधिसूचना जारी](https://lakshavedhi.com/malwahtuk-karanyasathi-sahayakachi-thunder-naahi-motar-vehicle-applied-transport-ministerial-notification-issued/) - मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही
- [मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, मुंबईत मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?](https://lakshavedhi.com/chief-minister-tatdichi-meeting-bolavali-mumbai/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे मुंबईत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या गणेशोत्सवची लगबग आहे. अशा
- [जुन्या वाहनधारकांसाठी दिलासा ! आता १५ ऐवजी २० वर्षे चालवा गाडी, जाणून घ्या सरकारचा नवा नियम](https://lakshavedhi.com/junya-vehicle-holder-dilsa-comes-15-avji-20-year-chalwa-gadi-gaid-sarkar-sarkar-nawa-rule/) - जुन्या वाहन मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने १५ वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी २० वर्षांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे, यासाठी पुनर्नोंदणी शुल्क वाढवण्यात आले आहे. हा नवीन नियम "केंद्रीय मोटार वाहन नियम (तिसरी सुधारणा), २०२५" अंतर्गत लागू करण्यात आला आहे, जो २० ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला आहे. हा आदेश दिल्ली-एनसीआर वगळता देशभरात लागू
- [नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पाळणा योजना सुरू होणार](https://lakshavedhi.com/nokardar-mahilanchaya-mulansathi-state-governmentcha-motha-decision/) - राज्य सरकारने राज्यातील नोकरदार महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या महिलांसाठी एक खास योजना सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे नोकरी करून मुलाबाळांचा सांभाळ करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर राज्य सरकारने नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या (Aditi Tatkare) मार्गदर्शनात ही
- [जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत बैठक](https://lakshavedhi.com/genic-import-exports/) - अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावले टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरीफ आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.या आपत्तीला संधी मानून राज्याच्या ‘ इज
- [मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषीमंत्र्यांची माहिती](https://lakshavedhi.com/mussadhar-pavasacha-sheti-picana-motha-fatt-20-lakh-12-thousand-acker-kshetra-pikannam-krishanamantra-mantri-mantri-mahiti/) - राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
- [ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ. बेस्टच्या निवडणुकीत विजय मिळवताच भाजपने ठाकरेंना डिवचले, मुंबईत बॅनरबाजी](https://lakshavedhi.com/thackeray-brand-komat-dewabhau-bestchaya-nivadnukit-vijay-mimvatach-bjp/) - मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच समोर आला. यात ठाकरे गट-मनसे यांच्या 'उत्कर्ष पॅनेल'चा दारुण पराभव झाला. त्यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटाची गेल्या ९ वर्षांची बेस्ट पतपेढीवरील सत्ता संपुष्टात आली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर
- [महाराष्ट्र ठरणार 'डेटा सेंटर कॅपिटल'; एमकेसीएलच्या वाटचालीला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा](https://lakshavedhi.com/maharashtra-tarnar-data-center-capital-mkclchaya-watchalila-chief-minister/) - आज आपल्यासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान असताना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग असून, क्वांटम कम्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रांत उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल असून, राज्याकडे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. या सुविधांचा
- [मोठी बातमी: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-delhichaya-chief-minister-rekha-gupta-yanchayavar-halla/) - आज एका माणसाने अचानक दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. यानंतर तिथे गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्री
- [Mumbai BEST Election: एकाचवेळी बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना मात देणारे शशांक राव कोण? बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर](https://lakshavedhi.com/mumbai-best-election-ekachvei-baladhyya-mahayuti-aani-thackeray-bandhun-bandhun-mat-donare-shashank-rao-kon-best-patidhichya-nivadnuki-removed/) - मुंबईसहराज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (BEST Election 2025) निकाल अखेर समोर आला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू यांचे उत्कर्ष पॅनेल आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात कडवी लढत होईल, असा अंदाज होता. मात्र, सर्वांचा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय (Mumbai BEST Election Result)
- [मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु](https://lakshavedhi.com/mumbai-3/) - पावसामुळे मुंबईत एकीकडे लोकलसेवा ठप्प, दुसरीकडे रस्ते वाहतूक बंद आता चक्क मोनोरेल बंद पडल्याची घटना घडली आहे. चालती मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी अग्मिशमन दलाच्या विद्युत शिडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे बंद
- [महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान प्रवासात चार वर्षांमध्ये चौपटीने वाढ](https://lakshavedhi.com/aircraft-migration-under-maharashtunth-four-varshanamadhya-chaupatine-vadha/) - महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या गेल्या चार वर्षांत विक्रमी वाढली आहे. 2021 मध्ये 1 कोटी 33 लाख 96 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर 2024 मध्ये ही संख्या तब्बल चौपटीने वाढून 5 कोटी 24 लाख 70 हजार इतकी झाली आहे. याच कालावधीत मालवाहतुकीतही वाढ झाली असून, 2024 मध्ये 2 लाख 78 हजार टनांवर गेली
- [मुंबईत मुसळधार पाऊस, सरकारचा मोठा निर्णय, शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर](https://lakshavedhi.com/mumbaiat-musadhar-paus-sarkarcha-motha-decision-government-aani-khasi-office/) - मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात
- [नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन](https://lakshavedhi.com/naveen-pidhila-etihasashi-jodanyache-work-suru-chief-minister-devendra-fadnavis-yancha-rendering/) - नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली जाणार आहे. नागपूरसह राज्यभरात ही तलवार नेण्यात येईल आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण
- [School Closed Tomorrow : आदेश आला! पावसामुळे असणार शाळा बंद; कुठे-कुठे सुट्टी जाहीर? जाणून घ्या](https://lakshavedhi.com/school-closed-tomorrow-order/) - पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग चालू आहे. या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्याच्या इतरही भागात लाखो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. तर मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. या पावसामुळे मुंबईची लोकलही स्लो झाली आहे. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.
- [महाराष्ट्रात 21 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि दक्षिण विदर्भात मुसळधार पाऊस,पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी](https://lakshavedhi.com/maharashtra-21-august-mumbai-aani-south-vidarbha-musadhar-pauspavasacha-red-aani-orange-aleran/) - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. 17 ऑगस्ट रोजी पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात गुरुवार, 21 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 17
- [तिसरी मुंबई दुबईपेक्षाही मोठी आणि चांगली बनू शकते : मुख्यमंत्री फडणवीस](https://lakshavedhi.com/tisari-mumbai-dubeepekshahi-muthi-aani-changli-banu-shakte-chief-minister-fadnavis/) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई उभी राहत आहे. इनोव्हेशन हब, एज्यु सिटीसह नवतंत्रज्ञानावरील उद्योगांमुळे हा परिसर नवीन आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येईल. राज्य सरकारच्या यंत्रणा या भागाच्या विकासासाठी आपले प्रयत्न करत आहेत. मात्र, बांधकाम उद्योगाने पुढाकार घेतल्यास इथे दुबईपेक्षाही मोठे आणि चांगले शहर उभारणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बांधकाम उद्योगाने
- [मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस](https://lakshavedhi.com/mumbai-2/) - मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज आणि वांद्रे येथे आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा वेग सध्या मध्यम असल्याने सखल भागात पाणी साचल्याची नोंद नाही. मात्र मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या काही मिनिटे उशिराने धावत असून रस्ते वाहतुकीवर विशेष परिणाम झालेला नाही.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या
- [राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार!](https://lakshavedhi.com/state-thousands-of-kotinchi/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारने कॅपिटललँड इन्व्हेसमेंट लिमिटेड कंपनीशी यशस्वीपणे सामंजस्य करार केला आहे. जागतिक दर्जाच्या या रिअल असेट मॅनेजमेंट कंपनीने महाराष्ट्रात या कराराअंतर्गत 2030 पर्यंत 19200 कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याची घोषणा केली आहे. त्या कराराला अखेर मुर्तस्वरूप मिळाले. मुंबई पुणे या शहरात ही गुंतवणूक
- [मासेमारीची पहिल्या फेरीचे उत्पादन समाधानकारक, राज्य माशाची मर्यादित वाढीमुळे मच्छीमार चिंतेत](https://lakshavedhi.com/masemari-pahlya-ferich-production-resolution-state-mashachi-maryadit-vadhimue-machhimar-chintete/) - मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर परतल्या असून पहिल्या फेरीत राज्य माशाचा दर्जा असलेल्या पापलेटची आवक समाधानकारक राहिली आहे. मात्र मच्छीमारांना मिळालेल्या पापलेट पैकी अधिकतर मासे हे २०० ते ४०० ग्रॅम वजनाचे (मध्यम दर्जाचे) असल्याने सर्वाधिक उत्पन्न देणारा हा राज्य मासा आगामी हंगामात किती प्रमाणात व किती काळ उपलब्ध
- [माणसं महत्त्वाची की कबुतरं! जिथे राहता तिथेच.; मनसेचा खोचक सल्ला](https://lakshavedhi.com/manas-mahatvachis-komat-rain-rahata-datech-manscha-khuchak-salla/) - गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला होता. दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च
- [राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार](https://lakshavedhi.com/raje-raghuji-bhosle-yanchi-talwar-state-government/) - नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार राजे रघुजी भोसले यांची लिलावात ब्रिटनला गेलेली तलवार महाराष्ट्र सरकारने परत मिळविली आहे. लंडन येथे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ती आज ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल. तलवार लिलावात निघाल्यानंतर ती राज्य सरकारने घ्यावी, यासाठीच्या हालचाली सुरू
- [बदलापूरमध्ये बुधवारी पाणी बंद; तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद, नागरिक हतबल](https://lakshavedhi.com/badla-puramadhyay-budhwari-pani-closed-tatdichya-durushi-citizen/) - आधीच आठवड्यातून एक दिवस चक्राकार पद्धतीने पाणी कपात सहन करणाऱ्या बदलापूरकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. १३ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत बदलापूर पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीवरील तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आठवड्याच्या पाणी कपातीच्या वेळापत्रकावरही परिणाम
- [महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी हंगाम सुरू, किनारी जिल्ह्यांवर आणि विदर्भावर ढग दाटून आले, आयएमडीने इशारा दिला](https://lakshavedhi.com/maharashtra-pranha-pavsi-suru-kinari-jilahiyanwar-aani-vidha-dhag-datun-aale-imd/) - महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, वादळ आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पुणे यासह सुमारे १९ जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, १३ ऑगस्ट रोजी मुंबईसह किनारी भागात वादळी वारे होतील. १४ ऑगस्ट
- [अधिकृत स्कूल व्हॅनची संकल्पना आणणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य](https://lakshavedhi.com/authorized-school-wahnchi-concept-mole-maharashtra-nation/) - स्कूलबसचे भाडेदर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी नाईलाजाने अनधिकृत रिक्षांचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली
- [संसदेत नवीन आयकर विधेयक मंजूर; सर्वसामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?](https://lakshavedhi.com/the-new-income-tax-bill-approved-the-general-civilian-work/) - सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत नवीन उत्पन्न कर विधेयक 2025 सादर केले आहे. निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयकाची ( New Income Tax Bill ) सुधारित आवृत्ती सादर केली आहे. या विधेयकामध्ये बैजयंत पांडा (Baijayant Panda) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बहुतेक शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विधेयकात अनेक
- [उल्हासनगरमध्ये पोलिसांचा तिसरा डोळा सक्रिय, शहरात १५९३ सीसीटीव्ही कॅमेरे, महिला तक्रार निवारक केंद्राचे उद्घाटन](https://lakshavedhi.com/ulhasnagarmadhyaye-polisancha-tisra-doa-active-shams/) - शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आता पोलिसांचा तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. शहरात १ हजार ५९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शनिवारी उल्हासनगर पोलिस नियंत्रण कक्षासोबतच नूतनीकृत महिला तक्रार निवारण कक्ष, नवीन सीसीटीव्ही कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल यांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी घनिष्ठ कार्यासाठी त्यांनी उत्कृष्ट
- [Ganeshotsav 2025 : बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी दुमदुमली मुंबापुरी](https://lakshavedhi.com/ganeshotsav-2025-bappanchaya-arrival-sohryani-dumdumali-mumbapuri/) - 3 ऑगस्टच्या आगमनानंतर रविवारी (दि.10) देखील मुंबईतील 10 मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी अवघी मुंबापुरी दुमदुमली. यात मुंबईचा सम्राट (खेतवाडी), मुंबईचा महाराजा (खेतवाडी), अखिल चंदनवाडी, परळचा महाराजा, करीरोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, परळचा सम्राट, माझगावचा मोरया, खेतवाडीचा चिंतामणी, ताडदेवचा राजा या मोठ्या गणेश मंडळांसह इतर अनेक छोट्या-मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन झाले. अनेक मोठ्या मूर्तिकारांचे
- [कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे](https://lakshavedhi.com/karnatakpathopath-maharashtra-nivadnuk-commission-rahul-gandhi-rahul-gandhi-noteis-matchorichya-accusation/) - 'मतचोरी'च्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. 10 दिवसांच्या आत शपथपत्रासह आपल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.नेमके प्रकरण काय?राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर
- [सरपंच दर्शना पिंपळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार? जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला अहवाल](https://lakshavedhi.com/sarpanch-darshana-pimpay-yanchayavar-inverted/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात ग्रामसभा न घेतल्याच्या तक्रारीचा अहवाल जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला असून दर्शना पिंपळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सरपंच दर्शना पिंपळे यांच्या विरोधात उपसरपंच मनोज पिंपळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हापरिषदेकडून
- [लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं खास गिफ्ट; LPG सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी, मोदी सरकारकडून 12000 कोटींची मंजुरी](https://lakshavedhi.com/ladkya-bahini-rakhbandhanachan-khas-gift-lpg-cylinder-300-rupees-assigi-modi-sarkarcadun-12000-kotchi-manjuri/) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पीएम उज्वला योजनेच्यालाभार्थ्यांना 14.2 किलो सिलिंडर मागे दरवर्षी 9 रिफिलपर्यंत (आणि 5 किलो सिलेंडरसाठी उचित प्रमाणानुसार) 300 रुपये अनुदान सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या अनुदानाचा खर्च 12,000 कोटी रुपये आहे.प्रधानमंत्री
- ['मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान](https://lakshavedhi.com/matdar-yadyamadhyay-gho-amhalahi-mahan-mangani-magani-is-that-cm-fadnavisancha-moth-moth-vidhan/) - बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. तर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्हालाही ते मान्य आहे. आमची इतक्या वर्षापासून ते सांगत आहोत, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेक्टच्या मॉनिटरिंग वॉररुमबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांनी
- [गणेशोत्सवात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी बंधनकारक, युवा सेनेच्या मागणीला यश](https://lakshavedhi.com/ganeshotsavat-sarva-shanana-five-day-sutti-bandhankara-yuva-senechaya-maganila-yash/) - गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मूळ गावी जातात. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. युवासेना आणि शिवसेनेच्यावतीने यासंदर्भात करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे.राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात साजरा करण्यात
- [High Court Order on Dadar Kabutarkhana: हायकोर्टाचा दणका, कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम](https://lakshavedhi.com/high-court-order-on-dadar-kabutarkhana-hyikortacha-danka-kabutrana-khayla-ghalanyavar-bandi/) - मुंबईतील कबुतरखान्यांमुळे निर्माण होत असलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध असा दादरचा कबुतरखाना ताडपत्री लावून बंद केला होता. याविरोधात जैन समाजातील लोकांनी आंदोलन केले होते आणि ताडपत्री लावण्यासाठीचे बांबू उखडून टाकण्याचा आणि ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई उच्च न्यायालयात या सगळ्या राड्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचसंदर्भातील याचिकेवर
- [Narali Purnima 2025 Holiday: उद्या शाळा कॉलेजना सुट्टी? सरकारने दिली महत्त्वाची माहिती](https://lakshavedhi.com/narali-purnima-2025-holiday-udya-shala-college-sutti-sarkar/) - राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन 2025 च्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार, गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या दिवसांची सुट्टी रद्द करून त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य
- [मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा तीव्र, मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून नवीन आंदोलन सुरू करणार](https://lakshavedhi.com/maratha-reservation-magani-punha-intense-manoj-jarange-29-august-passun-naveen-movement-suru-karanar/) - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा तीव्र होऊ लागली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून नवीन आंदोलन सुरू करणार आहेत. सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात मान्यता मिळावी आणि सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी जरांगे यांनी अनेक वेळा उपोषण केले आहे. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे म्हणाले की, ते मराठा समाजाच्या
- ["ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश](https://lakshavedhi.com/the-only-person-who-stopped-the-unknown-practice/) - महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे
- [कोल्हापूरकरांसाठी अनंत अंबानींचे चार शब्द, म्हणाले..., धार्मिक व सांस्कृतिकेची जाणीव](https://lakshavedhi.com/kolhapuranasathi-anant-ambanicha-four-words-in-religious-and-cultural/) - वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करेल. नांदणी मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा वनतारा उपलब्ध करून देईल. लोकभावनेचा आदर करून अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनताराचे मुख्य कार्यकारी
- [ठाकरे बंधुंचा 'बेस्ट' निर्णय, मुंबईतील निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह](https://lakshavedhi.com/thackeray-bandhuncha-best-decision-mumbai/) - आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दोनवेळा ठाकरे बंधु एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, यंदा उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मातोश्रीवर जाऊन त्यांचा शुभेच्छा दिल्याने महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसेची युती होणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ठाकरे बंधुंच्या
- [गावांच्या समृद्धीसाठी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' - ग्रामविकास मंत्री](https://lakshavedhi.com/gavanchaya-samriddhisathi-chief-minister-prosperous-panchayat-raj-abhiyan-minister-of-village-development/) - महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" सुरू करत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या अभियानाची सविस्तर माहिती देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, हे अभियान केवळ स्पर्धात्मक नसून, ग्रामविकासाच्या लोकचळवळीला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात तयार झालेल्या
- [आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे](https://lakshavedhi.com/come-vidyartharyana-pahilipasoon-nccci-dhartivar-training-minister-dadaji-bhusa/) - राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री श्री.भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार,
- [तारीख ठरली! लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात](https://lakshavedhi.com/date-tal-ladkya-bahinina-rakshabandhanachi-bhet-thete-for-the-sake-of-madaticha-hapta-prokrayas-suruvatतारीख-ठरली-ल/) - राज्य सरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा
- [स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला; राज्य निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट](https://lakshavedhi.com/establish/) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे या माहितीनुसार स्थानिक स्वराज्या स्थंस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने होणार असून, डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत वाघमारे यांनी
- [Maharashtra Startup Policy: पन्नास हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट...](https://lakshavedhi.com/maharashtra-startup-policy-pannas-thousand-startupsache-report/) - शहरी आणि ग्रामीण भागातील महिला व युवकांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरण २०२५'ला मंगळवारी (ता. ५) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षांत १.२५ लाख उद्योजक घडतील आणि ५० हजार स्टार्टअप्स सुरू होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सुव्यवस्थित पायाभूत सुविधांसाठी राज्यभर आयटीआय, पॉलिटेक्निक व शैक्षणिक संस्थांमध्ये
- [कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे पाऊल, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश](https://lakshavedhi.com/kabhutre-vachavanyasathi-chief-minister-devendra-fadnavisanche-mothe-paul-sangha-sadha-hoi-parayant-khinapurwatha-suru-contract/) - मुंबईतील कबुतरखाना अचानक बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संवेदनशीलता व्यक्त करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही बाबींमध्ये योग्य तो समतोल साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नावर बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री
- [राज्यातील ३०० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नाहीत, उच्च न्यायालयाची शिक्षण विभागाला नोटीस](https://lakshavedhi.com/state-300-colleges/) - महाराष्ट्र राज्यातील ३०० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नाहीत, तरीही कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचे पगार मिळत आहे. या मुद्द्यावर जारी केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने आता राज्य शिक्षण विभागाला नोटीस पाठवली आहे मिळालेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, एका वकिलाने वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते, त्यानंतर उच्च न्यायालयाने या वृत्ताची स्वतः दखल घेतली आणि ती
- [पायाभूत सुविधांचे प्रकल्प 3 वर्षांत पुर्णत्वास न्यावेत; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश](https://lakshavedhi.com/found-convenience-project/) - पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य
- [रजिस्टर्ड पत्रे स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार; टपाल विभागाची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/registered-letter-speed-posts-merged-honar-tapal-department-muth-declaration/) - भारतीय टपाल विभागाने १ सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट सेवेचे स्पीड पोस्टमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रजिस्टर्ड पोस्ट सेवा १८५४ मध्ये सुरू झाली होती आणि त्यामध्ये डिलिव्हरीचा पुरावा आवश्यक होता. आता रजिस्टर्ड पोस्ट लेबल उपलब्ध राहणार नाही आणि सर्व सुविधा स्पीड पोस्टमध्ये उपलब्ध असतील. म्हणजेच आता ग्राहकांना पार्सल पाठवण्यासाठी फक्त स्पीड पोस्टची सुविधा मिळेल.या निर्णयानंतर पोस्ट
- [डिव्हिलियर्सच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला चारली धूळ, पहिल्यांदाच ट्रॉफीवर कोरलं नाव](https://lakshavedhi.com/divahilierschaya-shatkachaya-zoravar-south-africen-pakistanla-charli-dhuli-dhuliyandach-trophy-coral-boat/) - क्रिकेट चाहत्यांना आता त्यांचा नवीन विश्वविजेता मिळाला आहे, आणि तो आहे दक्षिण आफ्रिका! वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या संघाला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ज्यामुळे पाकिस्तानला सलग दुसऱ्या फायनल सामन्यात पराभव
- ["आता जर कोणी.", देवेंद्र फडणवीसांची कोकाटेंच्या खातेबदलावर रोखठोक प्रतिक्रिया](https://lakshavedhi.com/come-koni-devendra-fadnavisanchi-kokti-khan-khatabadalavar-rokhok-response/) - महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ समोर आला होता. यानंतर सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करण्यात आली, याबरोबरच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी लावून धरली. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढण्यात आलं असून दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात
- [एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्र्यांची माहिती](https://lakshavedhi.com/stch-lovecrach-retail-fuel-development-transport-transportation-principles-mahiti/) - उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारी तुन एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्य जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाची आर्थिक
- [एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त ! रक्षाबंधनापूर्वी सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा ; वाचा तुमच्या शहरातील नवीन दर](https://lakshavedhi.com/lpg-cylinder-jhala-swast-rakshabandhan-east-sarkarkadun-sarvashana-sarvashana-aupanasa-covenant/) - आजपासून देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, सध्या घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आजपासून देशातील १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.सलग दुसऱ्या महिन्यात कपातव्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याचा हा सलग दुसरा महिना
- [गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षा](https://lakshavedhi.com/ganthyanchi-kharedi-vihir-ghar-rastyasathich-parvani-parvai-minnar-gasanchaya-navya-niyamatyi/) - गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली गुंठे क्षेत्राची खरेदी विक्रीचे व्यवहार आता पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार एक, दोन, तीन किंवा चार ते पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडीरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे; पण केवळ विहीर, घरकुल बांधकाम व रस्त्यासाठी
- [मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया](https://lakshavedhi.com/malegaon-explosion/) - मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने जाहीर केला. या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 101 जण जखमी झाले होते. तब्बल 17 वर्षांनंतर विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या निकालावर
- [आयटीआय व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळांच्या प्रयोगशाळा अद्ययायवत होणार; सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार](https://lakshavedhi.com/iti-and-tantric-education/) - पालघर जिल्ह्यात वाढवण व मुरबे येथे होऊ पाहणारी बंदर व केळवे परिसरात उभारण्यात येणारे रिलायन्स टेक्सटाईल पार्क च्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तांत्रिक रोजगार निर्मिती होणार आहे. या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यातील आयटीआय केंद्र व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांच्या प्रयोगशाळा अध्यायवत करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रयोगशाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील १५ दिवसात अंदाजपत्रक
- [राज्यातील पहिली कातकरी आश्रमशाळा पालघर जिल्ह्यात विवेक पंडित यांच्या प्रयत्नांना यश](https://lakshavedhi.com/state-pahili-katkari-ashramasha-palghar-district-vivek-pandit-yanchaya-prayatna-yash/) - पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पाच आश्रमशाळा राज्य सरकारने बंद केल्या. या आश्रमशाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. खर्डी (ता.वसई) येथे कातकरी विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेल्या आश्रमशाळेला जागा नसल्यामुळे ती डहाणू तालुक्यातील
- [Zomato डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्ज तस्कर , ३ कोटी ९७ लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त](https://lakshavedhi.com/zomato-delivari-boy-nighala-drugs-smuggler-3-koti-99-lakh-rupee-md-drugs-seized/) - ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमेत केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर जप्त केला आहे. पकडलेल्या एमडी पावडरची किंमत सुमारे चार कोटी इतकी असून, पकडलेल्या दोघांमध्ये एका झोमॅटो फुड डिलेव्हरी बॉयचा समावेश आहे.ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एक
- [राजकारणात 'गोविंदा आला रे आला', ठाकरेंना सलामी, प्रो गोविंदामधून 'जय जवान'चा विषयच संपला!](https://lakshavedhi.com/rajakaranat-govinda-ala-re-ala-thakranna-salari-prof-govindamadun-jawancha-pashch-sampala/) - दहीहंडीला साहसी खेळांचा दर्जा मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रो गोविंदा स्पर्धेची घोषणा केली होती. ही स्पर्धा यंदा वादात सापडली आहे. याचं कारण म्हणजे मुंबईतील दिग्गज 'जय जवान' पथकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जय जवान पथकानं स्पर्धेसाठी वेळेत एन्ट्री न भरल्यानं जय जवानला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप होत
- ["घोडबंदर-तलासरी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था" खा. सवरा यांनी वेधले नितीन गडकरी यांचे लक्ष](https://lakshavedhi.com/ghodbandar-talasari-national-mahamargachi-durchak-kha-savra-yani-posted-nitin-gadkari-yancha-laksh/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालर लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, पृष्ठभागही उखडला आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती, नूतनीकरण करण्याबरोबरच अन्य मागण्यांही खा. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या आहेत.संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त खा.
- [रिक्षा-टॅक्सी, ई बाईक ॲप आता सरकार चालवणार, प्रताप सरनाईक यांची माहिती](https://lakshavedhi.com/s/) - तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी
- [राज्य मंत्रिमंडळाचे ऐतिहासिक निर्णय, गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; महिला न्यायासाठी विशेष पाऊल!](https://lakshavedhi.com/state-cabinet-historical-decision-gav-khedyankancha-chehramohra-badlanar-mahila-nyayasathi-special-paul/) - राज्य मंत्रिमंडळाची आज (मंगळवार, २९ जुलै, २०२५ रोजी) पार पडलेली महत्त्वपूर्ण बैठक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. या बैठकीत ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारे, शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारे, तसेच महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी जलद न्याय मिळवून देणारे असे आठ मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, विशेषतः
- [महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर.](https://lakshavedhi.com/maharashtra-state-secondary-and-higher-secondary-teaching-mandal-puravani-examinations-removed/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या इ. 10 वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व इ. 12 वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज, मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात
- [सांगलीच्या ठेकेदारा पाठोपाठ पालघरच्या ठेकेदाराचाही आता निर्वाणीचा इशारा बील न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा](https://lakshavedhi.com/sanglichya-contract-was-patopath-palgharchaya-contract/) - पालघर-योगेश चांदेकरपावणेपाच कोटींची बिले थकल्याने ठेकेदार विमनस्क पालघरः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठेकेदारांना लवकरच थकीत बिल देण्याचे जाहीर केले असले, तरी आता ठेकेदारांचा संयम सुटत चालला आहे. सांगलीचे ठेकेदार हर्षल पाटील यांनी थकीत बील न मिळाल्याने जगायचे कसे, या विवंचनेतून आत्महत्या केल्यानंतर आता पालघरच्या ठेकेदाराने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात
- [..नाहीतर थेट निलंबन! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना सोशल मीडियासाठी नियमाची 'चौकट'](https://lakshavedhi.com/nahatar-tate-suspension-state-governmentcha-motha-decision/) - राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरविणे, शासकीय नियमांचं उल्लंघन करुन समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणं यासह अनेक बाबी टाळण्यासाठी शासनाकडून नव्याने सूचना जाहीर करण्यात आली आहे शासकीय सूचनांचं पालन न केल्यास कर्मचाऱ्याला शिस्तभंगकारवाईला सामोरे जावं लागणार आहे.नव्या सूचनांचे परिपत्रक जाहीर करण्यात
- ['सावली बार'च्या आरोपाने शिंदे-फडणवीस आमने-सामने, महायुतीत रंगले वार-प्रतिवार?](https://lakshavedhi.com/savali-barachaya-clause-shinde-fadnavis-face-to-face/) - पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर अनिल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथ्य असल्यास चौकशी करू असं उत्तर दिल आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
- [राज्यातील बहुतांश भागांतील मुसळधार पावसाचा जोर आजपासून ओसरणार](https://lakshavedhi.com/the-state-run-a-lot/) - राज्यातील बहुतांश भागांतील मोठ्या पावसाचा जोर मंगळवार, दि. 29 जुलैपासून कमी होत आहे. मात्र पुणे, सातारा घाटमाथ्यावर 29 आणि 30 जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भात 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. उत्तर भारतात पावसाचे धुमशान सुरूच असून, आगामी चार ते पाच दिवस राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश,
- [दोन दिवसांच्या मुसळधारांमुळे पावसाच्या सरासरीत वाढ...](https://lakshavedhi.com/don-don-donchachaya-musadharanmule-pavasachaya-sarasrit-vadha/) - गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसाच्या सरासरीत काहीशी वाढ झाली आहे. विशेषत: पश्चिम आणि मध्य उपनगरांत पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ ते २५ जुलैपर्यंत ६६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.मागील दोन
- [मुनगंटीवारांना लाल दिवा मिळणार? राहुल नार्वेकरांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री : फडणवीस सरकारमध्ये मोठ्या बदलाच्या चर्चा](https://lakshavedhi.com/mungantivaranna-lal-diva-minnar-rahul-narvekranihi-cabinet-entry-fadnavis-sarkarmadhyaye-mothya-badlacha-discussion/) - महायुती सरकारमधील काही वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. या वादग्रस्त नेत्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे त्यांना फडणवीस लवकरच नारळ देणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये राज्यातील 8 मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची बातमी दिली आहे. या बातमीमुळे राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा सुरू
- [महत्वाची बातमी: 'लालपरी'च्या प्रवासाचा खर्च आता कमी, 'तो' निर्णय रद्द; उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!](https://lakshavedhi.com/if-the-importance-is-reduced-then-the-decision-can-be-reduced/) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मुंबई आणि परिसरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ रद्द करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत.गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण असून दरवर्षी लाखो प्रवासी आपल्या मूळ गावी कोकणात परततात. यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटीने
- [उच्च न्यायालयाच्या निकालास तांत्रिक स्थगिती; ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची आरोपींना नोटीस](https://lakshavedhi.com/higher-judication-tantric-tantric-statnant-411-bomb-splash-supreme-jurine/) - मुंबई उपनगरी लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट' प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तांत्रिक स्थगिती दिली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे. मात्र १२ जणांना पुन्हा तुरुंगात पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.उच्च
- [मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेत मोठा बदल होणार, राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक; या मुद्द्यांवर चर्चा](https://lakshavedhi.com/mumbai-mahapalika-nivadunuqi-manset-motha-badal-honar-raj-thakaranchi-important-meeting-or-leadership-discussion/) - गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार
- [अमेरिकतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम पुरवणार, आशिष शेलार यांचे आश्वासन](https://lakshavedhi.com/america/) - अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि
- [दहीहंडी उत्सव २०२५: १.५ लाख गोविंदांच्या विम्याचा खर्च सरकार उचलणार, मृत्यू झाल्यास १० लाख रुपये दिले जातील](https://lakshavedhi.com/dahihandi-utsav-2025-1-5-lakh-govindancha-vyamyacha-spending-sarkar-fruit-mercy/) - महाराष्ट्र सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १.५ लाख 'गोविंदांसाठी' विमा संरक्षण जाहीर केले आहे, मृत्यु झाल्यास जास्तीत जास्त १० लाख रुपये दिले जातील. लोकप्रिय उत्सवाच्या एक महिन्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवादरम्यान, गोविंदा (लहान मुले) मानवी पिरॅमिड तयार करतात आणि उंचीवर टांगलेल्या दूध, दही आणि लोणीने भरलेल्या घागऱ्या फोडतात, जे
- [श्रावणात पर्यटनासाठी एसटीची विशेष बस सेवा, २५ जुलै पासून नोंदणी सुरू](https://lakshavedhi.com/shravanat-khetnasathi-stchi-special-bus-service-25-julai-pasoon-nondani-suru/) - श्रावण महिन्यात पर्यटनासाठी व देव दर्शनासाठी नागरिकांना विशेष बस सेवा देण्याचा निर्णय पालघर एसटी महामंडळाने घेतला आहे. श्रावणादरम्यान दर शनिवारी वसई, नालासोपारा, अर्नाळा तसेच पालघर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांतून या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.यासाठी २५ जुलै पासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. श्रावण महिना सुरू होताच अनेक जण थंड हवेची ठिकाणं, विविध देवस्थाने अशा ठिकाणी
- [राज्यात 'विद्यार्थी सहाय्यता केंद्र' स्थापन करण्याचा निर्णय; संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल](https://lakshavedhi.com/state-student-assistant-center-establishment-karanyacha-decision-component-center-and-entrance-guide-important-paul/) - ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रे' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा
- [कार्यकर्त्यांना बळ देणारा अजातशत्रू नेता.…](https://lakshavedhi.com/karyakartyana-b-danara-ajatashatru-leader/) - पालघर-योगेश चांदेकर पदं मिळाली, मोठेपण मिळालं, की ज्या समाजातून आपण आलो, त्याचा विसर पडण्याची वृत्ती असते. आ. राजेंद्र गावित त्याला अपवाद आहेत. मिळालेल्या सत्तेचा फायदा सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा, अडल्या नडलेल्यांना मदत करायची, मतदारसंघाचे प्रश्न मांडताना व्यापक दृष्टी ठेवायची, हे आ. गावित यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. समता,बंधुता मनी नांदावीअसा असावा अमुचा नेता!अभिमान
- [मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...](https://lakshavedhi.com/marathi-hindi-vadavar-governor-vidhan-cm-devendra-fadnavisanchi-first-response/) - पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. तसेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यावर महायुती सरकार ठाम आहे. यातच मराठी भाषा बोलण्यावरून अनेक भागांमध्ये वाद होताना दिसत आहेत. अमराठी आणि मराठी यावरूनही राजकारण होताना पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोठी सभाही घेतली. मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदर येथेही वाद झाला.
- [आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक, शत्रू नाहीत! शरद पवार-ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया](https://lakshavedhi.com/amhi-ekmekancha-conceptual-protest-enemy-sharad-pawar-thakranni-dileli-shubhechavar-chief-minister/) - आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने
- [माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यासाठी हालचाली सुरू. हे होणार नवीन कृषीमंत्री](https://lakshavedhi.com/manikrao-kokate-yanchayakdil-krishikha-badal-nalanyasathi-halchali-suru-o-honar-naveen-agriculture-minister/) - विधानसभेचे कामकाज सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यावरुन महायुती सरकारवर टीकेची झोड उडाली. विरोधकांकडून टीकेची झोड उडाल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या एक दोन दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यांच्याकडे असलेले कृषी खाते
- [महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुटला; भाजप 44, शिंदे गट 33 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं](https://lakshavedhi.com/mahayuticha-mahamand-watpacha-pic-sutla-bjp/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला(Mahayuti Government) महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 असे महामंडळांच्या वाटपावर महायुतीत एकमत झाल्याचे हि समोर आले आहे.दरम्यान, नुकत्याच झालेल्या
- [कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे 'शासनच भिकारी'](https://lakshavedhi.com/agriculture-minister-manikrao-kokate-punha-vadat-mhane-governance-bhikari/) - विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. 'पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही' असे विधान त्यांनी केले. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधक पुन्हा एकदा तुटून पडले.शेतकऱ्यांना मी यापूर्वी कधीही भिकारी म्हणालो नव्हतो. तेव्हाही माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला.
- [मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा!](https://lakshavedhi.com/marathi-patya-na-lavanya-shop/) - शहरातील दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सुमारे ३,०४० दुकानदारांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते.मुंबईत सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. प्रत्येक दुकानाच्या प्रवेशद्वारावर
- [मान्सून सक्रिय, पावसाचा येलो व ऑरेंज अलर्ट](https://lakshavedhi.com/mansoon-active-pavasacha-yellow-and-orange-alert/) - एक ते दोन आठवडे विश्रांती घेणारा मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. सोमवारी राजधानी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. तर आताही राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून याठिकाणी पावसाचा ” ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील
- [मराठी शाळांकडे विद्यार्थी, पालकांची पाठ; मुंबई महापालिकेत हिंदी, इंग्रजी माध्यमाला अधिक पसंती](https://lakshavedhi.com/marathi-shaankade-vidyarthi-palakankchi-lesson-mumbai-mahapalikat-hindi-ingraji-medium-more-pasanti/) - मुंबईसह राज्यात शैक्षणिक अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात रान पेटलेले असताना मराठी शाळांची अवस्था मात्र दयनीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे केवळ ३३ हजार ७२९ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. याउलट हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ६७ हजार ४१७ इतकी असून ती मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबई महापालिका शाळांमध्ये
- [Monsoon Session of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे : पंतप्रधान मोदी](https://lakshavedhi.com/monsoon-session-of-parliament-sansadche-pavsa-session-vijayotsavache-pantpradhan-modi-2/) - संसदेचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचे अधिवेशन आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान देशाने ऐक्याची ताकद आणि एक स्वराचे सामर्थ्य अनुभवले आहे. विजयोत्सवाचे हे पर्व पावसाळी अधिवेशनात त्याच भावनेतून प्रकट होऊन देशाच्या सैन्यशक्तीची प्रशंसा आणि देशाच्या सामर्थ्याचे गौरवगान करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.२१) व्यक्त केला. राजकीय पक्ष वेगवेगळे असले, त्यांचा अजेंडा आणि भूमिका
- [ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, शहर परिसरात 30.26 कोटीचे अमली पदार्थ जप्त](https://lakshavedhi.com/thane-polisanchi-muthi-action-city-complex-30-26-koteche-mathe/) - ठाणे शहर परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ प्रमाणे वेळोवेळी प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये २०२४-२०२५ मध्ये जूनपर्यंत ३० कोटी २६ लाख १७ हजार ७४३ रुपयांचा मुद्देमाल आणि ४४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली आहे. सन २०२४-२५ मध्ये जूनपर्यंत
- [राजकारणातला अभिमन्यू](https://lakshavedhi.com/rajakaranatla-dehimanu/) - पालघर- योगेश चांदेकर ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिध्द लेखक विल्यम शेक्सपियर यांनी असे म्हटले आहे, की हजार शब्दापेक्षा एक हसरा चेहरा जास्त शक्तीशाली असतो. तद्वत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहराही नेहमीच स्मित हास्यदायी आहे. त्यांचे हे हास्य आम्हा सर्व तरुणांना नेहमीच कार्यचेतना देते. राज्यापुढे कितीही संकटे असली, कितीही संघर्षाची परिस्थिती आली तरी ते स्वतः त्याचा
- [209 जणांचा मृत्यू पण आरोपी निर्दोष; साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा निकाल](https://lakshavedhi.com/209-jananka-mrityu-pan-accused-innocent-bombs-explosion/) - मुंबईमध्ये 11 जुलैला 2006 मध्ये लोकलमध्ये तसेच रेल्वे स्टेशन परिसरात स्फोट झाले होते. या साखळी बाॅम्बस्फोटमुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला होता. या बाॅम्बस्फोट तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल 12 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.सत्र न्यायालयाने सुनावलेल्या
- [मुंबईत नागरी सुविधांची बोंब, 46 पुरुषांसाठी एक शौचालय; महिलांचीही प्रचंड गैरसोय; तक्रारीत 70 टक्के वाढ](https://lakshavedhi.com/mumbai-nagari-savancha-bomb/) - मुंबईत एकूण 1 लाख 59 हजार 36 शौचकुपे आहेत. मुंबईत 46 पुरुषांच्या मागे एक तर 38 महिलांच्या मागे फक्त एक शौचकूप असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. तर मागील नऊ वर्षांत मुंबईतल्या नागरी सुविधांच्या तक्रारीत तब्बल 70 टक्के वाढ झाल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेत नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याच्या संदर्भात विधानसभा सदस्य
- [ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत उग्र आंदोलन; मनोज जरांगे यांचा इशारा, समाजबांधवांची तयारी पूर्ण](https://lakshavedhi.com/agastparanta-decision-is-not-a-glimpse-of-mumbai/) - मराठा समाजाला ओबीसीसून आरक्षण द्यावे, ही मागणी २९ ऑगस्टपूर्वी मान्य केली नाही तर मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा 'चलो मुंबई'चा नारा दिला. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची येथील शिवछत्रपती महाविद्यालयात रविवारी (ता. २०) नियोजन बैठक झाली. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली. शहरातून किती वाहने जाणार, सोयी-सुविधा काय
- [राज्यात २५ जुलैपर्यंत पावसाचा जोर;कोकण-विदर्भात मुसळधार](https://lakshavedhi.com/rajyaat-25-julaparayant-pavasacha-jorkokan-vidarbha-musadhar/) - राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २० ते २५ जुलै दरम्यान कोकण, विदर्भ आणि काही मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आसपास पोहोचल्यामुळे उकाड्याचा त्रास
- [लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता राज्यातील 'या' लोकांना पण 100% मोफत प्रवास करता येणार](https://lakshavedhi.com/lalparne-migration-karanya-pravashansathi-anandachi-batami-comes-rajya-vatiya-or-lokana-pan-100-mofat-migration/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध
- [उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण](https://lakshavedhi.com/ujjwal-nikam-yanchi-union-cabinet-varni-laganar-government-varturat-churchna-udhan/) - दरम्यान उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची नुकतीच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झालीय.भाजप नेते गिरीश महाजन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते, यावेळी त्यांना उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असा प्रश्न विचारण्यात आला. काहीही अशक्य नाहीये असे म्हणत महाजन यांनी
- [Ola-Uber Strike: ओला-उबेरविरोधी संपात फूट; महाराष्ट्र रिक्षा पंचायतसह अनेक संघटनांची माघार](https://lakshavedhi.com/ola-uber-strike-ola-uber-uber/) - ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या मोबाईल अॅप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या संपात फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी संपातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर इतर अन्य टॅक्सी संघटनांनीही यामध्ये पाठिंबा दर्शविला आहे.आज सकाळपासून पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर यासह राज्यातील प्रमुख
- [ठाकरेंसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य, विधानसभेत थेट सांगितलं.](https://lakshavedhi.com/thakranshkabatchaya-sitting/) - दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, तिकडे स्कोप नाही पण इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता असं त्यांनी म्हटलं होतं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.दरम्यान त्यानंतर लगेच दुसऱ्या
- [विधानसभा लॉबीत राडा प्रकरण भोवलं, नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये, अध्यक्षांची मोठी कारवाई](https://lakshavedhi.com/assembly-lobby-rada-case-bhovalam-norwekar-action-modamadhye-chairmanविधानसभा-लॉबीत-र/) - राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे, याचदरम्यान गुरुवारी विधानसभा लॉबीमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गोपिचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले यामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून, आरोप-प्रत्यारोपानं राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे.नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकरज्यांनी राडा घातला त्यांच्यावर फौजदारी कारवाई
- ["राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी](https://lakshavedhi.com/state-five-mahinayat-1-lakh-60-thousand-gunhe-924-murder-ambadas-danve-yani-mandli-dhakkadayak-akadewari/) - राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले. स्पर्धक कंपनीपेक्षा ३ हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक
- [नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले 'सर्वांत स्वच्छ शहर'](https://lakshavedhi.com/navi-mumbai-mahapalika-state-pahil-meera-bhaiyar-desatle-sarvanta-clean-city/) - स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग मानांकन मिळविले आहे. १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हा बहुमान मिळविणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यमंत्री माधुरी मिसाळ व मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने स्वच्छ
- [मोठी बातमी! काल ऑफर, आज उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-kaal-offer-today-uddhav-thackeray-fadnavisanchaya-bhetila-padadyam/) - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खेळीमेळीचा संवाद पाहायला मिळाला होता, आणि त्याचवेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तुम्हाला सत्तेत येण्यासाठी स्कोप आहे, असं
- [राज्य शासनाकडे मोफत वाटायला पैसा पण कायदा-सुव्यवस्थेसाठी मात्र.उच्च न्यायालयाचे ताशेरे](https://lakshavedhi.com/state-arms/) - राज्य शासनाकडे मोफत वाटण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसे आहेत, मात्र शासनाची संवैधानिक जबाबदारी असलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर खर्च करण्यासाठी पैसे नाही, अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रखडलेल्या पोलीस भरतीबाबत राज्य शासनावर ताशेरे ओढले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने गृह विभागाला तीन महिन्यात नवे धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिले.नागपूरमधील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या प्रश्नाबाबत २०२० साली उच्च न्यायालयाने स्वत:हून
- [शाळा अन् महाविद्यालयांना दणका! मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/sharan-and-college-danaka-arbitrary-feewadhila-lagnar-brake-education/) - राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची
- [आता वीज बिलाची नो चिंता, फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, 100 युनिटच्या आतील ग्राहकांना काय दिलासा](https://lakshavedhi.com/come-vis-bilachi-no-axal-fadnavis-sarkarche-jantela-moth-gift-100-unitchaya-aail-khati-karyana-kya-dilsa/) - एकीकडे महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महायुती सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. पुढील कित्येक वर्षे आता वीज दरात वाढ
- [आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा](https://lakshavedhi.com/economic-ganda-alash-dandhel-and-vasulihi-hoil-chief-minister-fadnavis-yanchi-legislative-declaration/) - आर्थिक फसवणूक करणाऱ्यांच्या शिक्षेचा सध्या असलेला कालावधी आणि दंडाची रक्कम यात वाढ केली जाईल. त्याचबरोबर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकार उभारेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. शिंदेसेनेचे अमोल खताळ यांनी मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची २,५०० कोटींची केलेली फसवणूक आणि अद्यापही गुंतवणूकदारांना रक्कम परत
- ["कमी बोला, जास्त काम करा, कारवाई करण्याची वेळ.."; एकनाथ शिंदेंचा नेत्यांना कडक शब्दात इशारा](https://lakshavedhi.com/the-shortage-said-that-the-work-was-done-by-the-work-of-karanyachi/) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळी मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ समोर आलेला असताना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला केलेली मारहाण केल्याचाही व्हिडीओ समोर आला. यानंतर पैशाने भरलेलया बॅगेचा मंत्री संजय संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली. या
- [राज्यात मुसळधार पाऊस धडकणार; 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट वाचा सविस्तर](https://lakshavedhi.com/state-musadhar-paus-dhadakanar-or-district-red-alert-covenant/) - राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Maharashtra Rain Alert) भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसा, राज्यभर पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Rain Alert)कोकण, मध्य
- [ठाकरेंना दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान; पालिका निवडणुकीआधीच महत्वपूर्ण निकाल](https://lakshavedhi.com/thakranna-dilsa-shiv-sena-paksha-spirit-supreme-cortacham-moth-moth-moth-nivadnu-dhikadhi/) - मागील अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे.सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे
- [लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच गूड न्यूज आली](https://lakshavedhi.com/ladki-bahin-yojnechaya-eligible-beneficiary-mahilanasathi-philanthropist/) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून या योजनेच्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाऊ लागलेत.या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना
- [उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर धनुष-बाण' चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी](https://lakshavedhi.com/uddhav-thackeray-gatachaya-yatchikevar-dhanush-baan-chinhawar-today/) - शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 'शिवसेना' हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून 'धनुष्यबाण' आणि वाघासह पुन्हा भगवा ध्वज वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, ज्यासाठी उद्धव
- [उज्ज्वल निकम यांच्या नामांकनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले-](https://lakshavedhi.com/ujjwal-nikam-yanchaya-namankanavar-chief-minister-fadnavis-yani-expressed-banana-anand-mehanale/) - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी 4 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे सुचवली आहेत. यामध्ये वरिष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या सी. सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी हे 4 नामांकन करण्यात आले आहे.उज्ज्वल निकम यांच्या नामांकनावर आनंद व्यक्त
- [कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणारे उज्ज्वल निकम बनणार खासदार, राष्ट्रपतींकडून चार जणांचे नामांकन](https://lakshavedhi.com/kasabala-fashichya-shikshane-nanare-ujjwal-nikam-bannar-khasar-nation-pratinakdoon-four-janananche-nomination/) - दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम खासदार बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे राज्यसभेसाठी नामांकन केले आहे. निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचे नामांकन राज्यसभेसाठी केले आहे. ही अधिसूचना शनिवारी गृह
- ['युनेस्को' यादीतील प्रत्येक किल्ल्यासाठी समिती; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती](https://lakshavedhi.com/unesco-yaditil-each-kallyasathi-committee-cultural-affairs-minister-ashish-shelar-yanchi-mahiti/) - युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांच्या व्यवस्थापन व संवर्धनासाठी समिती स्थापन केलेली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचे 'युनेस्को'ने मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून नामांकन दिल्याने मराठी जनतेचे अभिनंदन. गड-किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून पुतळे उभारण्यापेक्षा किल्ल्यांचे संवर्धन व जतन
- [ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; आठवड्यातच घडणार दोन मोठ्या घडामोडी](https://lakshavedhi.com/thackeray-bandhunchaya-yutibabat-muth/) - हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येत राज व उद्धव ठाकरे यांनी वरळीत विजयी मेळावा घेतला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का? याची चर्चा रंगली आहे. दोन्ही बंधू एकत्र येऊन आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे येत्या
- [महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार? नवे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?; महापौरपदाबाबतही मोठं विधान](https://lakshavedhi.com/mahapalika-nivadnuka-mahayati-collected-ladhanar-nave-state-president/) - येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित या निवडणुका लढण्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे महायुतीतनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण महायुती एकत्र निवडणूक लढणार
- [शरद पवार गटात मोठ्या घडामोडी, जयंत पाटलांनी सोडलं प्रदेशाध्यक्षपद, या नेत्याकडे नवीन जबाबदारी](https://lakshavedhi.com/sharad-pawar-gatat-mothy-ghadamodi-jayant-patalanani-sodal-state-president-or-netayakade-naveen/) - अखेर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामागील कारण त्यांनी कधी समोर आणले नाही. पण नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यापूर्वी मांडले होते. राष्ट्रवादीतील या ताज्या घडामोडींमुळे पुन्हा नवीन भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली
- ["जनसुरक्षा विधेयकाला आ. निकोले यांचा विरोध" सभागृहात विरोध करणारे एकमेव आमदार जनसुरक्षा विधेयक असंविधानिक असल्याची टीका](https://lakshavedhi.com/public-safety-bill-and-nikola-or-protest/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक असंविधानिक आहे. या विधेयकामुळे कष्टकरी, कामगारांचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत, अशी भूमिका मांडून आ. विनोद निकोले यांनी या विधेयकाला विरोध केला. अशा प्रकारचा विरोध करणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत.विधानसभा आणि विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडले. दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाला बहुमत असल्याने ते मंजूर होणार होते;
- ["विरोधकांप्रमाणे घाम फुटलेला नाही"; CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली फिरकी, नेमके काय घडले?](https://lakshavedhi.com/protest/) - काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती वाचून दाखवली. यूपीए सरकारने यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते, तेही वाचून दाखवले. त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता, या महाराष्ट्राला भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्या संविधानानेच राज्य चालले पाहिजे. संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्यांच्यावर कारवाई करता यावी याकरता जनसुरक्षा
- [ठरलं! आता 5 जुलैनंतर 18 जुलै, राज ठाकरेंची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/thinglum-aaye-5-julanantar-18-julai-raj-thakaranchi-mothi-declaration/) - राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढण्यात आलेले दोन्ही जीआर मागे घेतले, त्यानंतर पाच जुलै रोजी मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्याला
- [हेल्थ इन्शुरन्स क्लेम होणार सोपं; 3 बड्या कंपन्यांनी बदलले नियम, 24 तासांची अट संपली, आता..](https://lakshavedhi.com/health-insurance-claim-honar-sopam-3-badya-company-change-rule-24-tasanchi-att-sampali-comes/) - आरोग्य विमा खरेदी करणार असाल किंवा आधीच घेतला असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. आरोग्य विम्याचा दावा करण्यासाठी आता 24 तास रुग्णालायत दाखल राहण्याची अट यापुढे राहणार नाही. अनेक विमा कंपन्या फक्त दोन तासांसाठी रुग्णालयात दाखल झाले असाल तर विम्याचा दावा मंजूर करत आहेत. होय, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि जलद उपचार प्रक्रिया लक्षात घेऊन हा
- [गणेशोत्सवासंदर्भात सर्वात मोठी बातमी, राज्य सरकारची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/ganeshotsavasandarbhat-sarvat-muthi-baatmi-state-government-mothi-declaration/) - राज्यातील सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव असेल, अशी घोषणा विधिमंडळात केली. भाजप आमदार हेमंत रासणे यांनी याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी गणेशभक्तांना ही आनंदाची बातमी दिली आहे.बाप्पांच्या आगमनासाठी
- [केंद्र सरकार विरोधात माकपचा मुंबई-अहमदाबाद रस्त्यावर आंदोलन
दोन तास रस्ता धरला रोखून](https://lakshavedhi.com/central-government-protest/) - पालघर-योगेश चांदेकरकामगारांना देशोधडी लावणारे कायदे होऊ न देण्याचा निर्धार पालघरः केंद्र सरकारने आणलेल्या चार कामगार संहिता कायद्यांमुळे देशातील कामगारांचे शोषण होणार असून, कामगार देशोधडीला लागणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवीन कामगार कायदे लागू होऊ देणार नाही, असा निर्धार करीत या कायद्याच्या विरोधात ‘सिटू’ कामगार संघटनेच्या वतीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात
- [आदिवासींच्या जमीन हस्तांतरणातील गैरव्यवहाराची चौकशी होणार...](https://lakshavedhi.com/adivashancha-land-transfer/) - पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांच्या लक्षवेधीवर महसूलमंत्र्यांचे आश्वासनआदिवासी जमीन संरक्षण कायदा करण्याची मागणी पालघरः राज्य सरकारचे विविध कायदे असतानाही आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी गिळंकृत केल्या असून त्यात मोठ्या राजकीय नेत्यांचा आणि धनंदांडग्यांचा समावेश आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांकडून त्या जमिनी काढून घेऊन आदिवासींना परत करण्याची आणि आदिवासींच्या जमीन संरक्षण कायदा करण्याची मागणी आमदार राजेंद्र
- [भविष्यातील संधी मिळवण्यासाठी पालघर मधील शिक्षण विभागाची पूर्वतयारी; निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानाचे आयोजन](https://lakshavedhi.com/future-sandhi-minavanyasathi-palghar-madhyal-teaching-department/) - पालघर जिल्ह्यात येणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या अनुषंगाने नव्या पिढीला भविष्यातील येऊ पाहणाऱ्या रोजगाराची संधी सहजगत उपलब्ध व्हावी यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान राबवण्याचे योजिले आहे. यामध्ये इयत्ता दुसरी ते आठवी इयत्ते मधील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता विकसन करणे तसेच अध्ययन
- [अजित पवारांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र! म्हणाले.](https://lakshavedhi.com/ajit-pavrancha-parti-officers/) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर म्हणजेच दिवाळीच्या आसपास होणार असल्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातने कंबर कसली असून, राज्यातील विविध भागात स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जाऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश
- [शिक्षणाचा स्तर घसरला, राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर](https://lakshavedhi.com/shikshancha-level-ghasrala-national-educational-survey-maharashtra-athaviya-servere/) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, राष्ट्रीय मूल्यांकन एजन्सी स्थापन करण्यात आली आहे. या एजन्सीद्वारे केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील विविध राज्यांनी भाग घेतला. जर आपण सर्व राज्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर, पंजाब आणि केरळ देशात पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. इयत्ता तिसरी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र अनुक्रमे सहाव्या आणि इयत्ता सहावी आणि दहाव्या
- [तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीकडूनही निर्णयाचे स्वागत](https://lakshavedhi.com/tukde-bandi-qaeda-canceled-karani-announcement/) - तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बावनकुळेंच्या घोषणेचं महाविकास आघाडीकडून स्वागत केलं आहे. या संदर्भात 15 दिवसात एसओपी केली जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्याने व्यवहार करता येत नाही.
- [अकरावी ऑनलाइन प्रवेशात चूक पडली महागात; ७७ हजार विद्यार्थी अपात्र](https://lakshavedhi.com/akraravi-online-entry-into-omission/) - यंदा राज्यभरात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सोमवारी पार पडली. आता दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर होत असताना पहिल्या फेरीत प्रथम प्राधान्यक्रम दिलेले महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे ७७ हजार ६६२ विद्यार्थी नियमानुसार पुढील दोन फेऱ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत. आता या विद्यार्थ्यांना चौथ्या म्हणजे खुल्या फेरीतच ज्या महाविद्यालांमध्ये
- [कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज](https://lakshavedhi.com/kamagrancha-today/) - वीज क्षेत्राचे खासगीकरण करू नये या मागणीसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील हजारो कायम तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.९) संप पुकारला आहे. त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता गृहीत धरून महावितरणने सर्व पर्यायी व्यवस्था, उपाययोजना केल्या आहेत. घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी महावितरणने घेतली आहे.
- [जायकवाडी, गंगापूर, उजनी, कोयना 'ही' धरणे किती टक्क्यांवर आली, वाचा राज्याचा पाणीसाठा](https://lakshavedhi.com/jaikwadi-gangapur-ujani-koyna-is-the-dharan-kiti-takkyavar-aali-covenant-governance-panisatha/) - छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्व विभागांमध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील जलसाठा चांगला झाला आहे. आठ जुलै पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांपैकी चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयातप्रमुख धरणांमध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ७०.९९ टक्के, निळवंडे धरण ८४.६४ टक्के, आढळा धरण १०० टक्के, भोजापुर
- [मीरा-भाईंदर मराठी मोर्चापूर्वी अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; पालघरमध्ये ठिय्या आंदोलन](https://lakshavedhi.com/morchapurvich-mns-karyanchi-dharakad-avinash-jadhav-yanchayasah-many-nayatna-ghetle/) - मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अनेक मनसे नेते आणि पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. कलम १६३ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मीरा-भाईंदर येथे मनसेकडून आंदोलन आणि मोर्चाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसैनिकांना
- [राज्यातील शासकीय परिचारिकांचे उद्या मुंबईत आंदोलन; रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता](https://lakshavedhi.com/state-government-urgency-udya-mumbai-movement-rugnseevela-fatka-basanyachi-shaktiya/) - राज्यातील शासकीय परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 'महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन'च्या वतीने हे आंदोलन येत्या 9 जुलैला केले जाणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने परिचारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी केले आहे.महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या ही राज्यव्यापी श्रमिक संघटना
- [वर्षा बंगल्यावर खलबतं! CM फडणवीसांच्या भाजप मंत्र्यांना सूचना, बैठकीत काय घडलं?](https://lakshavedhi.com/varsha-bangalayavar-khalabant-cm-fadnavisanchaya-bjp-minister-information-sitting/) - राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जात असतानाच असतानाच ठाकरे बंधुंनीही पालिका निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या.राज्याच्या राजकारणात आगामी
- [महाराष्ट्राला मिळणार 800 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग ; 'ह्या' तालुक्यांमध्ये सुरू झाली जमिनीची मोजणी](https://lakshavedhi.com/maharashtrala-minnar-800-km-lambicha-nava-marg-hya-talukyamadhye-suru-jhali-jaminichi-mojani/) - राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा धर्तीवर विकसित केला जाणारा प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते गोवा दरम्यान हा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे.या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे कारण
- [तरुणांनो तयारीला लागा! राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती', देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/tarunanno-tayarila-laga-state-vacant-vacanasathi-lovekarch-mega-bharati-devendra-fadnavisanchi-mothi-announcement/) - नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे, आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर
- [राज्यातील सर्व शाळा ८, ९ जुलै रोजी बंद राहणार...](https://lakshavedhi.com/state-sarva-shala-८-९-julai-rosi-bandha-rahanar/) - अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी ८ आणि ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. राज्यभरात दोन दिवसांच्या शाळा बंदची दखल घेण्याचे आवाहन पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.१० ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता
- [महाराष्ट्र सरकार त्या शेतकऱ्यांना 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकणार, महायुती सरकारने का घेतला निर्णय?](https://lakshavedhi.com/maharashtra-government-tya-shetkyanana-black-listmadhy-takanar-mahayuti-sarkar/) - महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती. परंतु आता पिक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सन
- [पालघरकरांना डेंग्यूचा 'डंख', जिल्ह्यात सहा महिन्यांत 153 रुग्ण](https://lakshavedhi.com/palgarakarana-dengun-danch-district-saha-mahinya-153-sick/) - गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने धुमशान घातले असतानाच आता पालघरकर साथीच्या आजाराने बेजार झाले आहेत. सहा महिन्यांत हे आजार बळावत चालल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत डेंग्यूचे 153 रुग्ण आढळून आले आहेत. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तापाने फणफणलेल्या
- [महाराष्ट्राचे राजकारण बदलवणाऱ्या विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/maharashtracha-rajakaran-badalvanaya-victorious-mevayanantar-raj-thakaranni-ghatla-motha-decision/) - महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ज्या नावाभोवती घोंगावतं ते नाव म्हणजे ठाकरे. तेच ठाकरे बंधू आता 2 दशकानंतर एकाच फ्रेममध्ये दिसले आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे पर्वाला सुरूवात झाली. राज ठाकरेंनी मनसेची स्थापन केल्यानंतर दोन्ही भाऊ वेगळेझाले होते. मात्र, 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ आता एक झाले असून भविष्यातही सोबतच प्रवास करणार आहेत. हिंदीचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरेंनी बंधूंनी
- [राज्यात 2 दिवस मुसळधार पाऊस होणार, पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर, इतर भागातील स्थिती वाचा](https://lakshavedhi.com/state-2-days-musadhar-paus-honar-palgharamadhye-ati-vrishtyamaye-sutti-jaheer/) - महाराष्ट्रात काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. ही स्थिती आगामी दोन दिवस अशीच राहणार असून पालघर जिल्ह्यात हवामान विभागान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.त्यामुळे येथे आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.कसा असेल आज महाराष्ट्रातील इतर
- [राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील 'हे' नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?](https://lakshavedhi.com/rashtriya-president-pardasathi-bjp-is-the-hallainna-veg-maharashtratiye-hey-boat-aghdivar-rss-chi-role-kay/) - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 6 नावे चर्चेत असल्याचे समजते आहे. सध्या जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपला आहे. सध्या नड्डा हेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील आहेत. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीला देखील वेग आला
- [शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा](https://lakshavedhi.com/shalarth-idi-ghoti-chowkashi-siyatimarfat-education-minister-dada-bhusi-yanchi-declaration/) - त्याची दखल घेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाण्याची घोषणा केली.नागपूर येथील बोगस शिक्षक भरतीची चौकशी चालू, असताना राज्यात इतर जिल्ह्यांमध्येदेखील २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला बंदी असताना संस्थाचालक, जि. प. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपसंचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच
- [भाईंदरमध्ये मारहाणी विरुद्ध गुन्हा दाखल, भाषेवरुन गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इषारा](https://lakshavedhi.com/bhaiyandaramadhye-mahani-against-gunha-prayer-language-gundagiri-khapavun-ghhetli-janar-nahi-fadnavisancha-ishra/) - मुंबईसह राज्यात मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी 2 मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोप करून मारहाण केली होती. या व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचं वातावरण तयार झाले होतं. मीरा भाईंदरमधील या व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
- [आता वाळू वाहतुकीस २४ तास परवानगी; महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा](https://lakshavedhi.com/come-valu-vahatukis-24-tas-repends-minister-bawankuay-yanchi-legislative-declaration/) - राज्यात सुरू असलेली विविध प्रकल्पांची कामे आणि त्यासाठी लागणाऱ्या वाळूची गरज लक्षात घेता राज्यात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता२४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली सध्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत वाळूचे उत्खनन करण्यास परवानगी आहे. पण दिवसभरात उत्खनन करून
- [देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आला, आता.](https://lakshavedhi.com/devendra-fadnavis-yanchaya-chief-minister-padababat-high-judgment-decision-ala-comes/) - देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि २०१९ पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पाठिंब्याने त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र बहुमत सिद्ध न झाल्यामुळे पाच दिवसातच, म्हणजे
- [मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 2 हजारांहून अधिक महिलांना वगळले; अपात्र ठरलेल्या महिला सरकारी कर्मचारी असल्याचे स्पष्ट](https://lakshavedhi.com/chief-minister-ladki-bachhna-yojnatun-2-thousand-mahilna-more-mahilana-wagle-ineligible-womens-government-employees-black-clear/) - महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत अपात्र ठरलेल्या २,२८९ महिलांना लाभातून वगळले आहे. या सर्व महिला सरकारी कर्मचारी असून, योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन केल्याचे अलिकडील छाननीत स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत, २१ ते ६५ वयोगटातील
- [कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक खेळी](https://lakshavedhi.com/captain-asava-tar-extra-shubman-gilchan-dhadakbaz-dwishta-england-historical-kheli-2/) - भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं. इंग्लंडच्या भूमीत सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत गिल यानं स्थान मिळवलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया जोशात मैदानात उतरली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रित केलं. भारतीय संघाला गुंडाळून आघाडी घेता
- [कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक खेळी](https://lakshavedhi.com/captain-asava-tar-extra-shubman-gilchan-dhadakbaz-dwishta-england-historical-kheli/) - भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं. इंग्लंडच्या भूमीत सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत गिल यानं स्थान मिळवलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया जोशात मैदानात उतरली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रित केलं. भारतीय संघाला गुंडाळून आघाडी घेता
- [मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट](https://lakshavedhi.com/mumbai-thane-palgharamadhye-musadhar-pavasacha-gesture/) - गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुढील काही दिवसांत पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी व रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, रविवारीपर्यंत 'मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा'
- ["राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रक्तदान शिबिर" पालघरमध्ये समाजोपयोगी उपक्रम ७९ जणांचे रक्तदान](https://lakshavedhi.com/gazetted-vidyone-black-donation/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः सरकारी सेवेत असताना डॉक्टर आपली सेवा बजावत असतात. त्याचबरोबर सामाजिकतेचे भान त्यांना असते. एरव्ही उठसूठ सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना त्यांच्या संघटनेच्या सामाजिक बांधिलकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालघर येथील महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्यात
- [Maharashtra Assembly Session 2025: विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका; फडणवीसांचा वाचाळवीर आमदारांना थेट इशारा](https://lakshavedhi.com/maharashtra-assembly-session-2025-protests/) - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (03 जुलै) तिसरा दिवस आहे. गेल्या दिवसांत हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला चांगलेच धारेवर धरलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील सर्व वाचाळवीर आमदारांना ताकीद दिली आहे.महायुतीत वाद होतील, असे कोणतेही वक्तव्य करू नका, एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात
- [कोंढव्यातील कत्तलखाना बंद करण्याचे आदेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती](https://lakshavedhi.com/kondavati-kattalkhana-closed-karanyache-order-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-mahiti/) - कोंढवा येथील कत्तलखान्यातील सांडपाण्याचे नमुने संमतीपत्रामध्ये घालून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त असल्याने हा कत्तलखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. कोंढवा येथील कत्तलखान्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे कत्तलखाना बंद करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजाविली आहे का, तसेच कत्तलखान्यामध्ये दररोज १५० जनावरांची कत्तल होत असल्याने
- [ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/drug-smuggling-karnayana-makoka-laganar-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-sarvat-mothi-declaration/) - राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत.आज विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या
- [Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच आरक्षण लागू](https://lakshavedhi.com/supreme-court-supreme-judgment-historical-decision-karchayanasathi-first-reservation-application/) - सर्वोच्च न्यायालयात कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच आरक्षण लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि पदोन्नती आरक्षण लागू करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना २४ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकात हा निर्णय कळवण्यात आला आहे. आरक्षण धोरण न्यायाधीशांना लागू होणार नाही.सर्वोच्च न्यायालयातील एससी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये १५ टक्के आणि एसटी कर्मचाऱ्यांना ७.५ टक्के
- [भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा](https://lakshavedhi.com/bjp-presidents-president-nivad-hai-ravindra-chavan-yani-kelly-announced/) - भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे
- [मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस, गडचिरोलीतील रस्ते बंद तर भंडारा बायपास कोसळला](https://lakshavedhi.com/mumbai-pune-musadhar-paus-gadchiroliti-road-closed-bhandara-bypass-kosla/) - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. पावसाची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक शहरांचे रस्ते पाण्याखाली गेले.तसेच मंगळवारी महाराष्ट्रासाठी मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी यासारख्या कोकण भागातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भातील गडचिरोली, भंडारा,
- [महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...](https://lakshavedhi.com/maharashtra-aaj-passun-vahanwariral-new-taxalizing-applied-cng-asos-petrol/) - महाराष्ट्रात वाहनांवरीलकरावर आजपासून मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार १ जुलै २०२५ पासून नवीन वाहन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे महागड्या वाहनांसोबतच सीएनजी, एलएनजीसह मालवाहू वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खासगी सीएनजी/एलपीजी वाहनांसाठी वन टाईम करात १% वाढ करण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन (एमव्ही) कराची कमाल मर्यादा २०
- [Maharashtra assembly monsoon session 2025 : विधानसभेत गदारोळ, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित; सभागृहात नेमकं काय घडलं?](https://lakshavedhi.com/maharashtra-assembly-monsoon-session-2025-legislature/) - राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज विधानसभेत खडाजंगी झाली. लोणीकर आणि कृषीमंत्री राज्यातील शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. यादरम्यान, पटोले यांनी कथित असंसदीय भाषा वापरल्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
- [एस.टी. प्रवाशांसाठी खुशखबर! 'या' तिकिटावर मिळणार 15% सूट, 1 जुलैपासून योजना लागू](https://lakshavedhi.com/st-pravashansathi-khuskhabar-or-tikitavar-minar-15-suit-1-zulpasoon-scheme-apply/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक उपयुक्त योजना जाहीर केली आहे. 1 जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या या नव्या योजनेनुसार, एसटीच्या लांब व मध्यम अंतराच्या बससेवेसाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण भाडे भरलेल्या प्रवाशांना तब्बल 15 टक्के सवलत मिळणार आहे. सवलतीची अट आणि कालमर्यादाही योजना 150 किमी किंवा त्याहून अधिक
- [ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा जीआर काढलेला नाही; काय म्हणाले फडणवीस?](https://lakshavedhi.com/thackeray-bandhuni-collected-yau-new-gr-kadhalela-nahi-kya-mehanale-fadnavis/) - त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 5 जुलै रोजी संयुक्तपणे मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र आणि हिंदी भाषा असे दोन्ही निर्णय रद्द केले. याचपार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांकडून विजयी मेळावा
- [काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना वेग, महाराष्ट्रातील पाच बडे नेते दिल्लीत; पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर!](https://lakshavedhi.com/kangresamadhya-mothy-ghadamodin-veg-maharashtril-pach-bada-bade-delhi/) - सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज ३० जून रोजी राजधानी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस
- [5 जुलैला याच! उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना नवं आवाहन, थेट मनसेचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?](https://lakshavedhi.com/5-julila-yadhav-uddhav-thakran-raj-thakranna-nawan/) - राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषेविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्रानुसार इयत्ता पाहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार होती. पण सरकारच्या या धोरणाला विरोधकांनी मोठा विरोध केला होता. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गट, मनसे, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी
- [विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून; सरकारला विरोधक घेरण्याच्या तयारीत, कोणते मुद्दे गाजणार?](https://lakshavedhi.com/vidhimandi-pavsi-session-session-aaj-paasun-s/) - पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाने आयोजित केलेला मोर्चा, शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाला दिलेली चालना, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने केलेले घुमजाव, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात सापडलेले कोट्यवधी रुपयांचे घबाड, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, पावसामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांची उडालेली दणादण आदी मुद्द्यांमुळे संख्येने अल्प असलेल्या विरोधी पक्षाशी सामना करताना महायुती
- [एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...](https://lakshavedhi.com/one-ekar-nangarisathi-kava-kava-rs-300-rupees-spent-in-the-country/) - ठाणे- गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी नुकतीच ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. यावेळी पर्यावरण पूरक आणि पैशाची बचत करणारा ई- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असं विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स
- [समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण हाॅटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल](https://lakshavedhi.com/the-prosperous-mahamargachi-pavsalayat-river-jhali-kone-hotl-ghetoy-jivant-hindutva-in-bhumarecha-drywhar-150-kotinchi-salarjangchi-sampat/) - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे तेच मंत्री आहेत जे त्यांच्या शाळेत हिंदी विषय लागण्यासाठी सक्ती केली होती. महाराष्ट्रात त्याच्या अमलबजावणी चा जीआर देखील त्यांनी काढला होता. हे तेच दादा भुसे आहेत जे आमच्या कडे असताना आम्हाला कृषी खातं नको, दुसरं काही तरी द्या म्हणून मागे लागले होते. आणि हेच ते दादा
- [हिंदी सक्तीवरून महायुतीत फूट? ठाकरे-मनसे मोर्चाला भाजपाचा विरोध, शिंदे गटाचा पाठींबा](https://lakshavedhi.com/hindi-saktivarun-mahayuratit-puut-thackeray-mansi-morchala-protest-shinde-gatacha-patheim/) - पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हे दोन्ही पक्ष संयुक्त मोर्चा काढणार आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीत सामील असलेल्या शिवसेनेची (एकनाथ शिंदे गट) कोंडी झाल्याचे बोलले जात होते. भाजपचा (BJP) त्यांच्यावर दबाव असल्याच्या चर्चांना विराम देत, प्रथमच शिंदे गटाच्या एका मंत्र्याने या
- [Ajit Pawar : "पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे.", हिंदी सक्तीच्या मुद्यावरून अजित पवारांची स्पष्ट भूमिका](https://lakshavedhi.com/ajit-pawar-pailepasoon-hindi-sakti-kelich-paheeje-hindi-saktichaya-mudyavarun-ajit-pavranchi-clear-role/) - महाराष्ट्रात भाषेच्या वादावरून राजकीय तापले आहे. भाषेच्या वादावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, परंतु हिंदी लादणे म्हणजे एका भाषेचे आणि एका पक्षाचे वर्चस्व आहे. आम्ही या मुद्द्यावर निषेध करू.. . तर दुसरीकडे हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
- [१ जुलैपासून १५ वर्षे जुनी पेट्रोल आणि १० वर्षे जुनी डिझेल वाहने धावणार नाहीत! जाणून घ्या नवीन नियम](https://lakshavedhi.com/1-juliparapasoon-15-year-old-petrol-mirror-10-years-old-juni-dejhel-wahan-dhawan/) - दिल्लीत १ जुलैपासून १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर (एंड-ऑफ-लाइफ व्हेइकल्स) कडक कारवाई केली जाणार आहे. जर अशी वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली आढळली किंवा पेट्रोल पंपांवर दिसली तर ती जप्त केली जातील आणि वाहन मालकांवर मोठा दंड आकारला जाईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चारचाकी वाहनांवर ₹१०,००० आणि दुचाकी वाहनांवर ₹५,००० दंड
- [शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; 'हा' नेता करणार भाजपमध्ये प्रवेश](https://lakshavedhi.com/sharad-pavarachanya-nationalist-push-ha-leader-karanar-bjp-entry/) - स्थायी समितीचे माजी सभापती व शरद पवार गटाचे नेते गणेश गिते यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. येत्या रविवारी नाशकातच जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गिते यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गणेश गिते यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असलेले गिते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शरद
- [पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त](https://lakshavedhi.com/pakne-dokan-lavayacha-prayan-banana-paan-bhalana-khod-modli-yaeyarge-india-yenare-39-containers-seized/) - महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी किमतीचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. डीआरआयने १११५ मेट्रिक टन वजनाचे आणि ९ कोटी किमतीचे पाकिस्तानचे ३९ कंटेनर ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी आयातदार कंपनीच्या एका भागीदाराला २६ जून रोजी अटकही करण्यात आली आहे.दहशतवादी
- [पालघर : चिल्हार बोईसर रस्त्याची पावसाने वाताहत; जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त](https://lakshavedhi.com/palghar-chillhar-boisar-rastyachi-pavasane-vatharat-jagojagi-khadde-padriyane-driver/) - पावसाळापूर्व देखभाल दुरुस्ती करण्यास दूर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात चिल्हार बोईसर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची वाताहत झाली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेने वाहनांचा वेग मंदावला असून अपघाती घटनांत देखील वाढ होत आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या चिल्हार बोईसर रस्त्याची पाऊस सुरु होताच अक्षरक्ष दुरवस्था झाली आहे. पंधरा किमी अंतराच्या रस्त्यावर पहिल्याच
- [उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याची चाहूल.; भाजप उचलणार मोठं पाऊल](https://lakshavedhi.com/uddhav-raj-thackeray-collected-yanyachi-mantha-bjp-uchalnar-moth-paul/) - राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान मोर्चा काढण्यात येणार
- [पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापणार, 30 जून 18 जुलैपर्यंत अधिवेशन](https://lakshavedhi.com/pavasali-sasheshnacha-muhurta-tharla-vidhansabhe-hindi-saktichaya-mudyavarun-environment-tapanar-30-june-18/) - यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात (Vidhansabha Adhiveshan 2025) शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती (Hindi Compulsion), शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून (Oppostion) महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 जूनला प्रथेप्रमाणे
- [मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल](https://lakshavedhi.com/cabinet-bhuspadadala-manjuri-dili-pan-shaktipeeth-mahamargamuye-state-debtant-honar-finance/) - अवघ्या दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला मंजुरी दिली होती. यामुळे या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येईल, असे वाटत असतानाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे. शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg) उभारण्यासाठी जो पैसा लागणार आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा प्रचंड वाढेल, वित्त विभागाच्या अहवालात म्हटले आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
- [आनंदाची बातमी! इतिहासात पहिल्यांदाच वीज दरात मोठी कपात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा](https://lakshavedhi.com/anandachi-batami-history-pahilyandach-viz-darat-muthi-kapat-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-declaration/) - राज्यातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पहिल्या वर्षी १० टक्के कपात केली जाईल आणि पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्के वीजदर कमी केले जातील. बुधवारी आपल्या एक्स पोस्टमध्ये ही माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीजदरांबाबत चांगली बातमी आहे. इतिहासात पहिल्यांदाच दर कमी
- [हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेची नवी मोहिम! गुगल फॉर्मद्वारे...](https://lakshavedhi.com/hindi-saktichaya-protest-manschi-navi-mohim-gugal-form/) - हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून आता पक्षाने पुन्हा एक नवीन मोहिम हाती घेतली आहे. या माध्यमातून राज्यभरातून गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला महाराष्ट्र
- [नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग , १ सप्टेंबरपासून टर्मिनल-१ सुरु होणार](https://lakshavedhi.com/navi-mumbai-aircraft-kamala-veg-1-supportmen-terminal-1-suru-honar/) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. 'इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी' असणारे भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे. वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल १ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होईल. येथून आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (२४ जून) प्रस्तावित नवी
- [कोकणासह रायगड, रत्नागिरीत पावसाचा अंदाज, 'या' विभागात पावसाचा येलो अलर्ट जारी](https://lakshavedhi.com/kokanasah-rayagad-ratnagirit-pavasacha-andaz-or-department-pavasacha-yellow-alert-issued/) - हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या (IMD) विभागाने प्रादेशिक भागांनुसार पावसाचा अंदाज जारी केला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. 25 जून रोजी पावसाचा अंदाज कसा असेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात.कोकणकोकणात 25 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरींची शक्यता
- [Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय](https://lakshavedhi.com/cabinet-decision-shaktipeeth-mahamaragala-state-cabinet-recognition-covenant-covenant/) - महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षीा शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आज (मंगळवार, 24 जून 2025) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ मार्ग आहे. हा प्रकल्प
- [महाराष्ट्रातल्या 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महानिर्मितीतर्फे उभारला जाणार मोठा प्रकल्प](https://lakshavedhi.com/maharashtarta-3-lakh-shetkyanana-minnar-benefits-excellent-ugalanar-motha-problem/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (24 जून) मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या ऊर्जानिर्मितीबाबतच्या भावी वाटचालीची तपशीलवार आणि विस्तृत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करुन कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी
- [पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, पेरणीच्या कामांना वेग..](https://lakshavedhi.com/palghar-district-musadhar-paus-river-nalayana-pur-peraniyachya-kamana-veg/) - पालघर जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील काही पूल पाण्याखाली गेले तसेच रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभराच्या पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतली. चांगल्या पावसाने पेरणीच्या कामांना देखील वेग आला आहे.पालघर जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु होता. मात्र सोमवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सफाळे, पालघर, बोईसर,
- [मोठी बातमी! क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द होणार; बारावीबाबत शिक्षण विभागाचे आदेश](https://lakshavedhi.com/muthi-batami-affs-excusement-more-entry-dilisa-mahavidyalayachi-recognition/) - अकरावीसाठीच्या ऑनलाइन पोर्टलवर निश्चित क्षमतेनुसारच इयत्ता बारावीचे प्रवेश द्यावेत असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. पोर्टलवर निश्चित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिला, कला व वाणिज्य शाखेतून विज्ञान शाखेत शाखा बदल करून प्रवेश दिल्यास संबंधित विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त प्रवेशाला मोठा आळा बसेल
- [मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, तलाव पूर्ण भरुन वाहू लागला, या आठवड्यातही मुसळधार पाऊस पाऊस , वाचा हवामान विभागाचा अंदाज](https://lakshavedhi.com/mumbaikarasathi-motha-dilasa-talav-purna-bhanun-valun-vahu-lagla-or-ethavidhi-musadhar-paus-paus-covenant-department-department/) - जून महिना संपण्यास अजून एक आठवडा शिल्लक आहे. परंतु मुंबईत या महिन्यातील सरासरीच्या सुमारे ८०% पाऊस आधीच पडला आहे. आयएमडी (भारतीय हवामान विभाग) च्या सांताक्रूझ वेधशाळेने आतापर्यंत ४२५.२ मिमी पाऊस नोंदवला आ जून महिन्यातील सरासरी ५३७.१ मिमी पावसाच्या हा ७९.१% आहे. कुलाबा वेधशाळेने ४७७.८ मिमी पावसाची नोंद केली आहे. जून महिन्यातील सरासरी ५४२.३ मिमी पावसाच्या
- [BCCI अॅक्शन मोडमध्ये ! बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर आयपीएल विजयोत्सवासाठी बनवले 'हे' 10 नवे नियम](https://lakshavedhi.com/bcci-action-modamadhye-bangaluru-chengrachainantar-ipl-vijayotswasathbcci-अu200dॅक्शन-मोडमध्य/) - आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर चेन्नईच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आले. मात्र यादरम्यान मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला तर 50 हुन अधिक लोकं जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर या कार्यक्रमाचे आयोजक, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था इत्यादी सगळ्यावर अनेक प्रश्न
- [तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आता राज्यभर आंदोलन, समन्वय समिती स्थापन, समितीत कोणाचा समावेश?](https://lakshavedhi.com/thin-linguistic-resistance-comes-to-the-resistance-of-the-state-movement-coordination-committee/) - मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने आणि समविचारी व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्याने तिसरी भाषेच्या सक्ती विरोधात आंदोलन उभारलं जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन राज्यभर केले जाणार आहे. तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात चालू असलेल्या मोहिमेत आता वातावरणनिर्मिती पूर्ण झाली आहे. त्यामुळं यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आता प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होईल. त्याचे टप्पे दिवसभरात
- [लालपरी अडचणीत! एसटी महामंडळाला १०,३२२ कोटींचा तोटा, श्वेतपत्रिकेत जाहीर](https://lakshavedhi.com/lalpari-adchanit-st-mahamandala-10322-kotinch-tota-shwetpatikat-jaheer/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामार्ग महामंडळाची (Maharashtra State Road Transport Corporation) सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका (Paper Report) आज जाहीर झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटीच्या एकूण महसूल उत्पन्न, खर्च, कर्ज आणि देयकांचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका सादर केली. या श्वेतपत्रिकामध्ये ४५ वर्षांचे अवलोकन करण्यात आले. या ४५ वर्षांपैकी फक्त आठ वर्षांत महामंडळाला
- [मुंबई-गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द...](https://lakshavedhi.com/mumbai-goa-vande-bharatchaya-shekado-fia-canceled/) - मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत
- [मुंबईकरांचा प्रवास गर्दीमुक्त होणार, लोकलच्या तब्बल १००० फेऱ्या वाढणार; कसा आहे रेल्वेचा प्लान?](https://lakshavedhi.com/mumbaikrancha-stay-gardim-free-honar-localchaya-tabal-1000-fyya-vadhanar-kasa-railway-plan/) - मध्य रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झाालेल्या भीषण लोकल अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर भारतीय रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या क्षमता विस्ताराचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचा विचार करत आहे. विस्ताराचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर दररोज लोकलची संख्या ४,५०० पर्यंत वाढवता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
- [शालेय शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे, शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि बुटांसाठी निधी](https://lakshavedhi.com/shaleya-teaching-department/) - राज्यात शाळा सुरू झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी शालेय शिक्षण विभागाने 53 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे यंदाचे शालेय शिक्षणाचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच
- [हिंदी सक्तीवरून चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत.](https://lakshavedhi.com/hindi-saktivarun-chandrakant-patallancha-raj-thakranna-salla-mhanale-chief-minister/) - इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी विषय लागू करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा महाराष्ट्रात अनेक पातळ्यांवर विरोध केला जात आहे. विरोधकांनीदेखील हिंदी सक्ती नसायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी तर या धोरणाला कठोर विरोध केल आहे. यावरच आता भाजपाचे नेते तथा उच्चं व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.
- [अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का; नांदेडमध्ये मोठी खेळी](https://lakshavedhi.com/ajitdadancha-sharad-pawarrana-motha-dhhh-dhush-nandedamadhye-mothi-kheli/) - लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास
- [कर्जमाफी करण्याचा निर्णय योग्यवेळी घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/debt-waiver-karanyacha-decision-worthy-chief-minister-devendra-fadnavis/) - 'कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत, काही एक पद्धती आहे. हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही,' अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय
- [आदिवासींच्या समस्या राज्यपालांसमोर, मंत्र्यांसह आमदारांनी घेतली भेट](https://lakshavedhi.com/tribal-problem-governor-governor-mantrasah-aamdarrani-ghetali-bhet/) - पालघर-योगेश चांदेकर आदिवासींचा निधी आदिवासींसाठी वापरण्याचा आग्रह पालघरः आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार राजेंद्र गावित, भीमराव केराम, राजू तोडसाम, आमश्या पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आदिवासींच्या विविध समस्या संदर्भात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यांच्यांशी चर्चा करताना आदिवासींसाठी
- [पालघरसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर कराआ. राजेंद्र गावित यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी](https://lakshavedhi.com/palgharsathi-panipurwatha-yojana-approved-karaa-rajendra-gavit-yanchi-chief-minister-fadnavis-yanchade-magani/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरसह १८ गावांसाठी दोन कोटी दहा लाख लिटर क्षमतेची योजना पालघरः पालघर नगरपालिका तसेच लगतच्या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता पालघरजवळ चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. वेगवेगळे पायाभूत प्रकल्प, वाढवण बंदर, नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळ आदी बाबी लक्षात घेता सध्याची पाणी योजना पालघरसाठी पुरेशी नाही. दोन कोटी दहा लाख लिटर प्रतिदिन क्षमतेच्या
- [दोन आदिवासी आश्रमशाळा पुन्हा सुरू करण्यास मान्यता विवेक पंडित यांच्या पाठपुराव्याला यश](https://lakshavedhi.com/both-tribal-ashramashaa-pune-suru-karanyas-vivek-pandit-yanchaya-pathapravyala-yash/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन आश्रमशाळा सुरू होणार पालघरः राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तसेच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखरे यश आले आहे. बंद पडलेल्या पाच आदिवासी आश्रमशाळांपैकी दोन आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुरेसे विद्यार्थी नसल्याने आदिवासी भागातील पाच शाळा बंद करण्याचा निर्णय
- [तेंडुलकरने दिला शुबमन गिलला गुरु मंत्र! म्हणाला, टीकेला उत्तर न देता...](https://lakshavedhi.com/tendulkar-dila-shubman-gilla-guru-mantra-mhanala-non-rigela-does-not-answer/) - आज म्हणजेच 20 जून रोजी शुबमन गिल पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारेल. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, ज्या ठिकाणी त्यांना लीड्स येथे मालिकेचा पहिला सामना खेळायचा आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, निवडकर्त्यांनी शुबमन गिलला या फॉरमॅटमध्ये पुढचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता.आता सर्वांच्या नजरा शुबमन गिलच्या कामगिरीवर आहेत की तो
- [नवी मुंबईचा विकास आराखडा आणि विकास शुल्काबाबत तातडीने निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश](https://lakshavedhi.com/navi-mumbaicha-vikas-arakhada-aani-development-feebabat-tatdine-decision/) - नवी मुंबईचा विकास आराखडा, विकास शुल्क, प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे आणि गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे आदी मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या विनंतीवरुन नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत फडणवीस यांनी ' वर्षा ' निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले होते. त्यास नाईक, माजी खासदार संजीव नाईक,
- [मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा...](https://lakshavedhi.com/marathicha-sanman-rakhnar-nasal-tar-sanghars/) - उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा असल्याने आयएएस अधिकाऱ्यांची लॉबी हिंदी सक्तीचा दबाव आणत आहे. पण राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आमच्याच राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. शाळांमध्ये हिंदी कसे शिकवले जाते ते आम्ही बघू. सरकार याला आव्हान समजत असेल तर
- [महाराष्ट्रात पावसाची तुफान बॅटिंग ! कुठे नद्यांना पूर, तर कुठे अजूनही पाण्यासाठी मारामार, जाणून घ्या सविस्तर...](https://lakshavedhi.com/maharashtra-pavasachi-tufan-batting/) - महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, कोकण ते मराठवाड्यापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर विदर्भात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नद्यांना पूर, रस्त्यांवर पाणी आणि काही ठिकाणी पाणीटंचाईतून दिलासा मिळाला असला, तरी रायगडसह अनेक जिल्ह्यांत प्रशासन सतर्क आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टनंतर रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे.पावसाचा जोर आणि परिस्थितीहवामान विभागाच्या
- [ठाकरे बंधूंच्या एकजुटीला साद: 'सामना'तून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना पुन्हा हात, फडणवीसांवर हल्लाबोल](https://lakshavedhi.com/thackeray-bandhunchaya-ekjutila-saad-samanatun-uddhav-thakarancha-raj-thakranna-punha-hat-fadnavisanwar-hallabol/) - शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची भावनिक साद घातली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी मतभेद विसरून एकजूट होण्याची गरज असल्याचे अग्रलेखात ठामपणे नमूद करण्यात आले. याचवेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या गुप्त भेटीवरही तीव्र टीका करत, मराठी एकजुटीला
- [राज ठाकरेंची तातडीची पत्रकार परिषद; हिंदी भाषा, फडणवीस भेटीवर काय बोलणार?](https://lakshavedhi.com/raj-thakaranchi-tatdichi-journalist-council-hindi-language-fadnavis-bhetivar-kya-bolnar/) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी आज एका तातडीच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं आणि सर्वसामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे. हिंदी भाषेबाबत ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष राज्य सरकारने पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे, ही एक महत्त्वाची घडामोड आहे. मात्र,
- [एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर, एक हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड, अडीच लाख रुपये दंड वसूल](https://lakshavedhi.com/ek-diva-ek-railway-sthankawar-one-thousand-vinatakitrait-pravashanchi-darakad-etc/) - मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात तिकीटधारक प्रवासी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून, सुमारे एक हजार विनातिकीट
- [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात आली](https://lakshavedhi.com/chief-minister-devendra-fadnavisancha-president/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योगांशी संबंधित १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योगांशी संबंधित १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात
- [तुम्ही कोणते धान्य खातात, घरात किती फोन आहेत? जनगणनेत प्रथमच विचारणार हे ६ नवीन प्रश्न](https://lakshavedhi.com/your-angle-is-the-first-day-phone-call/) - भारतात 2027 मध्ये जनगणना होणार आहे. देशात होणाऱ्या या जनगणेनेतून देशाची सामाजिक, आर्थिक आणि जनसांख्यिकीय माहिती समोर येणार आहे. ही जनगणना अनेक अर्थांनी महत्वाची असणार आहे. कारण ही प्रथमच पूर्ण डिजिटल माध्यमातून होणार आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीय जनगणनाही होणार आहे. 1931 नंतर प्रथमच जातीय जनगणनाचा डेटा जमा करण्यात येणार आहे. या जनगणनेमध्ये काही नवीन
- [लाडकी बहीण योजनेवर शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान, विधानसभेत विषय मांडणार; काय घडतंय ?](https://lakshavedhi.com/ladki-bahin-yojnevar-shinde-gatachaya-amadarachan-mothm-legislative-subject/) - महायुती सरकारची बहुचर्चित, महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही पहिल्या महिन्यापासूनच चर्चेत आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली, त्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील निकषात बसणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा सरकारला बराच फायदा झाला, विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळण्यातही या योजनेचा वाटा होता. मात्र विरोधकांनी या योजनेवरी
- [Monsoon Update: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन, "पेरणी आणि लागवड."](https://lakshavedhi.com/monsoon-update-mansunchaya-parshvabhumivar-krishi-departmentache/) - अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.1 ते
- [वसई-विरार परिसराचा विकासाचा अनुशेष पाच वर्षात भरून काढू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही](https://lakshavedhi.com/vasai-virar-campracha-vikasacha-reypes-five-year-bharun-kadhu-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-guhi/) - पालघर-योगेश चांदेकर आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि राजन नाईक यांना पूर्ण ताकद देणार पालघरः वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरातील विकासाची गती अतिशय मंदावलेली आहे. ज्यांच्या ताब्यात महानगरपालिका होती, त्यांना या भागाचा विकास करता आला नाही, अशी टीका करून वसई विरार परिसराच्या विकासाचा अनुशेष पाच वर्षात भरून काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर या भागातील आमदार
- [Maharashtra Rain Update : मुंबई-पुणे, कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भाला यलो अलर्ट](https://lakshavedhi.com/maharashtra-rain-update-mumbai-pune-kokanasah-ghatmathyavar-musadhar-vidarbha-yellow-alert/) - राज्यात गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी
- [महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्धार, नदीजोड प्रकल्पावर भर](https://lakshavedhi.com/maharashtra-dussam-free-karanyac-water-sampada-minister-radhakrishna-vikhe-patil-yancha-sixth-river/) - शिर्डी- महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदीजोड प्रकल्प आणि जलसंपदा योजनांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिर्डी येथे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत त्यांनी 'मोठा विचार करा' हा मंत्र अंगीकारून राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नदीजोड प्रकल्पाच्या
- [Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!](https://lakshavedhi.com/maharashtra-govt-mahavitarnachi-sauraurjet-30-thousand-kotinchi/) - महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत
- [राज्यात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा; नव्या शैक्षणिक वर्षाला होणार सुरुवात](https://lakshavedhi.com/state-udyapasoon-vajanar-shachi-ghanta-navya-educational-year-honar-honar-suruvat/) - उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार 16 जूनला तर विदर्भात सोमवार 23 जूनपासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय
- [वादळी वाऱ्यामुळे शाळेचे छत कोसळले चार वर्गखोल्यांचे नुकसान](https://lakshavedhi.com/vadhi-vyyamule-shache-ceiling/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या स. तु. कदम विद्यालय कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे छत पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उडाल्याने शाळेचे चार वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पालघर परिसरात 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह तुफान वादळ, वाऱ्यांसह पाऊस पडला. यात पालघर येथील मराठी माध्यमाच्या स. तु. कदम विद्यालय पालघर या
- ["पालघरमध्ये १७ लाखाचे विदेशी मद्य जप्त" राजस्थानमधील तरुणाला अटक डहाणू उत्पादन शुल्क विभागाची कारवाई](https://lakshavedhi.com/palagharamadhye-14-lakhache-foreign-alcohol-tarmadhil-tarunala-autkadhanu-products-department-action/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर व डहाणू येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सापळा रचून विदेशी मद्याचे बॉक्स व एक वाहन जप्त केले. सात लाखांचे वाहन आणि 11 लाख 75 हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. प्रताप उदयसिंह (वय 26 रा. डांग समिसा, राजसंबंध, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात शेजारच्या दीव, दमण
- [शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा - हर्षवर्धन सपकाळ](https://lakshavedhi.com/shetkari-debt-waiver-aani-ladkya-bahinila-rs-2100/) - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्दल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी
- [बाउंड्री नियमात मोठा बदल! आता 'अशा' झेलाला मिळणार नाही मान्यता](https://lakshavedhi.com/boundary-nirat-motha-changes-asha-jhelala-minar-nahi-recognition/) - क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू सीमारेषेवर अनेक उत्कृष्ट झेल घेताना दिसतात. टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेला झेल क्रिकेट चाहत्यांना अजूनही लक्षात असेल. टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात या झेलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच वेळी, एमसीसीने (MCC)असा झेल घेण्यात मोठा बदल केला आहे. याशिवाय, रिले कॅचमध्येही बदल दिसून आला आहे. आतापर्यंत, क्षेत्ररक्षक हवेत फेकून
- [सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक...](https://lakshavedhi.com/cbi-deshbharat-10-raid-raids-kalyanmadhun-ekala/) - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे
- [महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, अजित पवारांसोबत युती करण्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या...](https://lakshavedhi.com/maharashtra-nawan-state-equation-sharad-pavarachanya-nationalist-motha-decision-ajit-pawarnsokat-yuti-karanyabat-supriya-supriya-sura-mahanal/) - महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीच्या रूपात राज्यात सत्ता स्थापन झाली. या सत्तांतरामध्ये अनेक अनपेक्षित राजकीय समीकरणं तयार झाली आणि अनेक तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले. आता पुन्हा एकदा राज्यात स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाने
- ['Popeye' क्षेपणास्त्र बनले इस्रायलचे ब्रह्मास्त्र, इराणी रडार उद्ध्वस्त; भारत-इस्रायल कारवायांमध्ये धक्कादायक साम्य](https://lakshavedhi.com/popeye-kshepanastra-banle-israelche-brahmastra-iran-radar-quette-india-israel-karviyamadhyaye/) - इस्रायलने आज पहाटे इराणवर अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ला करत १०० हून अधिक लक्ष्यांवर मारा केला. "ऑपरेशन रायझिंग लायन" या विशेष मोहिमेअंतर्गत इस्रायलने F-35I 'अदिर' आणि F-16I 'सुफा' लढाऊ विमानांच्या साहाय्याने इराणच्या क्षेपणास्त्र विकास केंद्रांवर, नतान्झ अणुस्थळावर आणि हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. ही कारवाई भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या "ऑपरेशन सिंदूर" ची आठवण करून देणारी ठरली
- [मोठी बातमी! अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा](https://lakshavedhi.com/muthi-baatami-akhher-bachu-kadu-yanchaya-upashala-yash-chief-minister-debt-mafibabat-mothi-declaration/) - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान](https://lakshavedhi.com/state-statement/) - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह त्यांच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, शासन स्तरावर यावर निर्णय होणे अद्याप बाकी आहे. त्यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं ‘राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्यवेळी घेतला जाणार आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे’, असे त्यांनी म्हटले
- [मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे 'ते' वळण तसेच राहणार !](https://lakshavedhi.com/mumbra-stationjavil-ruchante-te-van-tasach-rahanar/) - मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण मुंब्रा स्टेशनजवळील 'त्या' वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे. तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो सादर होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर
- [महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन](https://lakshavedhi.com/maharashtra-sarkarcha-motha-decision-kanda-dhoranasathi-19-member-committee-establishment/) - महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आगामी सहा महिन्यांत कांदा
- [Women Reservation : 2029 च्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षणाची अंमलबजावणी होणार? केंद्र सरकारची तयारी](https://lakshavedhi.com/women-reservation-2029/) - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपासून संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांसाठीच्या या ऐतिहासिक आरक्षणाला "नारी शक्ती वंदन अधिनियम" असे नाव देण्यात आले आहे. या कायद्यानुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभांतील एकतृतीयांश (1/3) जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. जनगणना आणि
- [ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, 'आषाढी'साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक](https://lakshavedhi.com/group-booking-kelya-stene-state-padaraparal-yanar-aashadisati-5-thousand-special-base/) - आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट
- [मोठी बातमी: 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं, अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-242-pravashana-gheon-janaran-ai-ai-aari-kosalam-ahmedabad-aircraft/) - गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. दरम्यान, या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात
- [एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक होणार; बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करणार, येत्या दोन महिन्यांत कामाला सुरुवात](https://lakshavedhi.com/stichya-sarva-bus-electric-honar-bus-aani-depoche-modernization-karanar-yatya-don-mahinanta-kamala-suruwat/) - एसटीच्या ताफ्यात वर्षाला ५ हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी १ हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुढील काही वर्षांत सर्व एसटी बस इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून सर्व एसटी बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले. प्रताप
- [इकडे राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये राज-उद्धव एकत्र येण्याबाबत भरभरुन बोलत राहिले अन् तिकडे फडणवीसांनी काम आटोपलं](https://lakshavedhi.com/ikade-raut-press-conferencemadhye-raj-uddhav-collected-yanyababat-bhanta-bharat-rawa-and-tikde-fadnavisani-kama-autopalam/) - गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत (Shiv Sena-MNS alliance) अनेकदा सकारात्मक वक्तव्य केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत देखील संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत वक्तव्य केले. मात्र, आता
- [Cargo Ship Fire Kerala : ताइवानने चीनला दिले जोरदार प्रत्युत्तर, भारताचे मानले आभार](https://lakshavedhi.com/cargo-ship-fire-kerala-taiwanne-chinala-aarti-vardar-reported/) - ताइवानने चीनला स्पष्ट आणि जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतस्थित ताइवानच्या दूतावासाने X वर पोस्ट करत म्हटले आहे की ताइवान कधीही चीनच्या अधिपत्याखाली नव्हता. दूतावासाने लिहिले, "चिनी दूतावासाचा दावा खोटा आणि निराधार आहे. आम्ही पुन्हा सांगतो की आरओसी (ताइवान) आणि पीआरसी (चीन) एक दुसऱ्याच्या अधीन नाहीत. चीनने कधीही ताइवानवर राज्य केले नाही. फक्त ताइवानची लोकशाही मार्गाने
- [हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार](https://lakshavedhi.com/hul-dileli-mansunchi-punha-chahul-state-orange-alerante-wash-wash-wash/) - मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मुंबईला आगमनावेळीच पावसाने दणका दिला. मुंबईची दाणादाण उडवून पाऊस बेपत्ता झाला. परिणामी, वाढत्या उकाड्याने मुंबईकर
- [नियॉन फाउंडेशन मार्फत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहाशेहून अधिक बॅगा रक्त गोळा](https://lakshavedhi.com/neon-foundation-organized-kalelya-blood-donation/) - पालघर येथील निऑन फाउंडेशन व निऑन लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी ६१२ कामगार व कर्मचारी तसेच संचालकानी स्वतःच्या कंपनीसह आसपासच्या कंपनीमधील कर्मचारी व कामगारांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. निऑन फाउंडेशन तर्फे गेली पाच वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत २७०० हून
- [Mumbai Local Train : भाडेवाढ न करता मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन; मुंब्रा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय](https://lakshavedhi.com/mumbai-local-train-bhadewad-does-not-do-mumbaikaran-ac-local-train-mumbra-durgatnantanantar-chief-minister-important-decision/) - उपनगरीय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व सुसह्य करण्यासाठी मुंबईतील सर्व लोकल ट्रेन वातानुकूलित (एसी) करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी प्रवाशांवर कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता ही सुविधा देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना दारात उभे असलेल्या प्रवाशांच्या
- [महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य, महायुतीचं काय ठरलं?](https://lakshavedhi.com/mahapalika-nivdnukambabat-devendra-fadnavis-yancha-sarvat-moth-state/) - आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीमधील तीनही मोठे आणि महत्त्वाचे घटक पक्षदेखील कामाला लागले आहेत. राज्यात महायुतीचं सरकार आहे. पण स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र निवडणूक लढणार की स्वतंत्र? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह
- [ग्रामीण भागात एकही बेघर राहणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही](https://lakshavedhi.com/rural-bhagat-ekhi-homeless-rahanar-nahi-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-guhi/) - केंद्र शासनाने या वर्षी ३० लाख घरे राज्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती बेघर राहणार नाही. ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातींमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मंगळवारी यशवंतराव
- ['एकच प्याला' महागला; मद्यावरील राज्य उत्पादन शुल्कात वाढ, राज्याला १४ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार](https://lakshavedhi.com/united-cup-mahagala-madyavaril-state-products-duty-vadha-rajala-17-thousand-kotincha-additional-mahanar/) - राज्य सरकारने 'लाडक्या बहिणीं'ची मर्जी राखण्यासाठी मद्यपींच्या खिशात हात घालण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्याने तळीरामांना आता दारू पिण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 'लाडक्या बहिणीं'मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने दारुवरील राज्य उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने 'एकच प्याला' महागणार आहे. देशी, महाराष्ट्र मेड, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी मद्य यावरील करात वाढ करण्यात आली
- [पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश](https://lakshavedhi.com/western-maharashtra-eknath-shindenchi-takad-vadhali-mothyam-netayacha-shiv-seneet-entry/) - करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई इथल्या मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा - माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजा जि. बुलढाण्याचे
- [Maharashtra Politics: सुप्रिया सुळेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार](https://lakshavedhi.com/maharashtra-politics/) - ऑपरेशन सिंदूरनंतर दहशवादाच्याविरोधात भारताची भूमिका जगाला सांगण्यासाठी परदेशी शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील पुस्तके सुळे यांनी पंतप्रधान यांना भेट दिली. तसेच दौऱ्यासाठी त्यांची निवड केल्याने भारत सरकार, प्रधानमंत्री महोदय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि
- [Rain Update : आनंदवार्ता, पावसाचा सांगावा, मोठ्या विश्रांतीनंतर या दिवशी राज्यात धो धो बरसणार](https://lakshavedhi.com/rain-update-anandavarta-pavasacha-sangawa-mothya-vishrantanantantar-or-divashi-rajyaat-dh-dh-barsnar/) - राज्याला पावसाची प्रतिक्षा आहे. अवकाळी आणि रा मान्सूनपूर्व पावसाने राज्याला तडाखा दिला. पण त्यानंतर त्याने पाठ फिरवली. त्यामुळे सर्वच जीवांची लाही लाही सुरू आहे. उकाड्याने सर्वांचेच हाल हाल होत आहे. घामट्याने जनता बेजार झाली. आता पावसाने सांगावा धाडला आहे. पावसाचा निरोप येऊन धडकला आहे. या दिवशी पावसाने आबादानी होणार आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरणीला, शेतीच्या कामांना
- [मुंबई महापालिका निवडणूक, प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय...](https://lakshavedhi.com/mumbai-mahapalika-nivdanuk-division-rachnebat-motha-decision/) - राज्यात रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांना अखेर गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने पुढील पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर आठ महापालिकांमध्ये लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.मुंबईत जुन्या 227 प्रभागांनुसारच निवडणूकमुंबई महापालिकेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, या निवडणुका पूर्वीप्रमाणेच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसारच होणार असल्याचं स्पष्ट
- [मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू](https://lakshavedhi.com/mumbai-harli-local-ann-pushpak-express-ekmankana-grasshalya-12-jan-truvar-padle-death/) - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे. गर्दी असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडून मुंबईकर कामासाठी निघाले होते, पण या भयंकर घटनेनुळे ८-१० जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय.
- ["जमिनीच्या वादावरून झालेल्या खुनातील आरोपीला पाच महिन्यांनी अटक" अशोक धोडी खून प्रकरणी भाऊच मुख्य आरोपी](https://lakshavedhi.com/jaminichya-vadavarun-jhaleliya-khunathail-accusedla-pach-mahinyani-stuck-ashok-dhodi-blood-episode/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः जमिनीच्या वादाच्या कारणावरून अशोक धोडी यांचे कारसह अपहरण, मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. पालघरवरून थेट गुजरात राज्यातील उमरगांव येथील खाणीत त्याची कार आणि मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला पाच महिन्यांनी अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. अजून तीन आरोपी फरार
- ["समृद्धी महामार्गाला जव्हार इंटरचेंज काढण्याबाबत मंजुरी" कॅप्टन विनीत मुकणे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता](https://lakshavedhi.com/the-prosperous-mahamargala-jawhar-interchange-kadhanyababat-manjuri-capten-vineet-mukaneya-yanchaya-prasadalayalaya-chief-minister/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार पालघरः पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे देशातील पूर्व भागाशी जोडण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला इगतपुरी तालुक्यातील घोटीवरून जव्हार, मोखाडा मार्गे वाढवण बंदराशी जोडण्याचा मार्ग मंजूर झाला आहे. या मार्गाला जव्हार इंटरचेंज काढण्याबाबत कॅप्टन विनीत मुकणे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाचा
- [राज्यातील 903 योजना बंद, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/state-903-scheme-closed-fadnavis-sarkarcha-motha-decision/) - सत्तेत आल्यापासूनच धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपासून रखडलेल्या आणि अंमलबजावणीत प्रगती न झालेल्या योजनांचा यात समावेश आहे. निधीची अडचण, भूसंपादन समस्या, स्थानिक लोकांचा विरोध तसेच कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे सात वर्षांपासून रखडलेली
- [महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले? शिवसेना आणि मनसे यांची युती झाली? आदित्य ठाकरेंनी दिला मोठा पुरावा](https://lakshavedhi.com/maharashtrachaya-don-sarvat-moth-paksha-akhher-collected-aale-shiv-sena-aani-mansi-yanchi-yuti-jhali-aditya-thakranni-dila-motha-purava/) - गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूच्या युतीची जोरदार चर्चा आहे.. राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरु झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न सा-यांनाच पडला. ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या
- ["आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या आणि क्षमता वाढवा" खा. डॉ हेमंत सवरा यांची मागणी](https://lakshavedhi.com/tribal-vidyadhyanasathi-vasathagrihanchi-number-aani-capacity-vadhwa-kha-dr-hemant-savra-yanchi-magani/) - पालघर-योगेश चांदेकर विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष पालघरः पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; परंतु त्या तुलनेत वसतिगृहांची संख्या आणि क्षमता ही कमी आहे, याकडे खा. डॉ. हेमंत सवरा यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उइके यांचे लक्ष वेधून आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि त्यांची क्षमता वाढवण्याची मागणी केली आहे. याबाबत
- ["श्रमजीवीची बांबू लागवड मोहिमेतून एक्झिट" ९४११ दावेदार आदिवासींना वनाचा अधिकार मिळाल्याशिवाय मोहिमेत सहभाग नाही](https://lakshavedhi.com/shramjeevi-banu-lagwad-mohimetun-excit-4132-claimed-adivashana-vanacha-rights/) - पालघर-योगेश चांदेकर वन हक्क निपटाऱ्यात नऊ महिने प्रतिक्षा ; घोर अपेक्षा भंग, मुख्यमंत्री निवासस्थानी निदर्शने करण्याचा इशारा पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या धक्कादायक निर्णय पालघर - श्रमजीवी संघटनेने बांबू लागवड मोहिमेतून संतप्त होत तडकाफडकी माघार घेतली असून,ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रलंबित ९४११ आदिवासी दावेदारांना वनाचा अधिकार मिळेपर्यंत या मोहिमेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. वन
- [विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन...](https://lakshavedhi.com/miscellaneous-magyanasathi-marxist-communist-palsache-movement/) - पालघर-योगेश चांदेकररात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात ठिय्यादोन महिन्यांत प्रश्न निकाली काढण्याचे तहसीलदारांचे आश्वासन पालघरः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी डहाणू प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तिथे प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून तिथेच ठिय्या मांडला. रात्री अकरा वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. अखेर तहसीलदारांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन
- [मंत्रिमंडळ निर्णय; कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळणार](https://lakshavedhi.com/cabinet-decision/) - शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही राज्याच्या विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या शेतकऱयांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱयांनी कापणी करून ठेवलेल्या पिकांचेही पावसात नुकसान झाले असल्याचे अनेक मंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
- [पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार](https://lakshavedhi.com/palghar-district-local-swarajya-sansthan-nivdanuk-swabawar/) - पालघर-योगेश चांदेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचे सूचक विधान पालघरः भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा भरत राजपूत यांची निवड झाल्यानंतर त्यांचे पदग्रहण झाले. या वेळी पालघर निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हा प्रभारी राणी द्विवेदी, बाबजी काठोळे आदींच्या उपस्थितीत हे पदग्रहण झाले. या वेळी राज्यात महायुती सत्तेत असली, तरी पालघर जिल्ह्यात मात्र कोणत्याही
- [पालघरला बांबूसमृद्ध जिल्हा करणार...](https://lakshavedhi.com/palgharla-bambusam-dilaha-karanar/) - पालघर-योगेश चांदेकरपालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बांबूच्या रोपांचे वाटप‘सेवा विवेक’ च्या ग्रामविकास प्रकल्पात बांबू उत्पादक आणि कारागीरांचा सत्कार पालघरः विरार पूर्वेतील ‘सेवा विवेक’च्या ग्रामीण प्रकल्पावर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बांबूच्या रोपे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बांबू लागवड, उत्पादने व अन्य विविध कार्यक्रम झाले. पालघरला बांबूसमृद्ध जिल्हा करण्याचा निर्धार या
- [Cashless Service : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार 'कॅशलेस' सेवा; १५०० कोटींची होणार बचत](https://lakshavedhi.com/cashless-service/) - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंतचे 'कॅशलेस' उपचार हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यावर सरकार स्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असे झाल्यास दरवर्षी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी द्यावी लागणारी १५०० ते १७०० कोटी रुपयांच्या रक्कमेची बचत होणार आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिल परिपूर्ती योजना
- [Maharashtra Politics: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश!](https://lakshavedhi.com/maharashtra-politics-mahapalika-nivadnukancha-bugul-vajanar-nivdnuk-commission/) - सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. अशातच आता निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील रखडलेल्या महापालिका त्याचबरोबर नगरपालिका,
- ["विविध प्रकल्पांच्या स्थळ पाहणीचा अहवाल सादर करा" आमदार राजेंद्र गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
](https://lakshavedhi.com/miscellaneous-prakshchanya-statha-pahanicha-ahwal-regards/) - पालघर-योगेश चांदेकर भूसंपादनासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती घेऊन लोकांच्या समस्यांचे निरसन करा तसेच तात्काळ स्थळ पाहणी अहवाल सादर करा, अशा सूचना पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार गावित, जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, रवींद्र राजपूत, नरेंद्र पाटील,
- [भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा भरत राजपूत](https://lakshavedhi.com/bjp-palghar-palghar-district-president-pune-bharat-rajput/) - पालघर-योगेश चांदेकर वसई विरार जिल्हाध्यक्षपद प्रज्ञा पाटील यांच्याकडे भाजपला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा करण्याचा राजपूत यांचा निर्धार पालघरः भाजपच्या ५८ जिल्हाप्रमुख पदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने भाकरी फिरवल्यानंतर आता दुसऱ्या यादीतील २२ पदांपैकी पालघर जिल्ह्यात भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भरत राजपूत यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीची बक्षिस त्यांना पुन्हा मिळाली आहे, तर
- [एक बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप; केंद्रबिंदू दिल्लीत](https://lakshavedhi.com/a-big-leader-satetun-baher-padnar-maharashtra-motha-government-earthquake-center-delhi/) - महाराष्ट्राच्या राजकाराणात पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर गेलेले महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार आहेत. इंडिया आघाडीसोबत जानकर जाणार असल्याची माहिती आहे. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केले. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट आहे. राष्ट्रीय
- [नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा - प्रताप सरनाईक](https://lakshavedhi.com/according-to-the-new-vendor/) - प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा
- [मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडला थेट जोडणाऱ्या दोन नवीन रेल्वेची घोषणा.](https://lakshavedhi.com/madhya-pradesh-maharashtra-aani-chhattisgarh-theate-jodanya-both-new-railway-announcement/) - गोंदिया जिल्हा शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटच्या खासदार भारती पारधी यांच्या मागणीनुसार दोन गाड्या देण्यात आल्या आहेत .भविष्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये रेल्वे प्रवासासाठी येणारा काळ चांगला असणार आहे. दोन्ही राज्यात कोट्यवधी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला गती मिळेल. यापूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला मोठी भेट
- [पाऊस 5 जूनपर्यंत विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज](https://lakshavedhi.com/paus-5-june-paus-vishranti-ghenar-havaman-badhanar-havaman-department-department/) - यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी आजपासून हवामानाची दिशा बदलेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील आणि 5 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.राज्यात 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. परंतु, तो कोकणातील देवगड आणि गोवा भागात 10 दिवस आधीच म्हणजे
- [फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 1 जूनपासून मंत्रालयात स्वीकारली जाणार नाही कागदी फाईल](https://lakshavedhi.com/fadnavis-sarkarcha-motha-decision/) - शासकीय कामकाजात आता ई ऑफिसचा वापर बंधनकारक करण्यात आला असून, येत्या 1 जूनपासून मंत्रालयात कागदी फाईल स्वीकारल्या जाणार नसून कागदी फाईल स्वीकारण्यास शासनाने मनाई केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एका टेबलवरून दुसऱ्या ठेबलवर जाणाऱ्या फाईलचा वेग वाढण्यास आणि नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 1 जूनपासून कागदी फाईलऐवजी फक्त ई फाईल स्वरुपात सादर करण्याचे
- [Mumbai Aqua Metro Line : मेट्रोच्या भुयारी मार्गाला नव्हे, व्यवस्थेलाच तडे !](https://lakshavedhi.com/mumbai-aqua-metro-line-metrochya-bhuyari-margala-navhe-adhilacha-tade/) - मुंबई महापालिकेपासून राज्य सरकारपर्यंत प्रत्येक पातळीवर काम करणार्या शासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्यतेचे आणि बेजबाबदारीचे जिवंत चित्र म्हणजे मेट्रो-3 अर्थात 'अॅक्वालाईन' प्रकल्पाला गेलेले 718 तडे. आरे ते वरळी दरम्यानचा हा भुयारी मार्ग महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती घडवेल, अशी ग्वाही अनेक वेळा सत्ताधार्यांकडून देण्यात आली. मात्र, पावसाच्या केवळ पहिल्याच सरींमध्ये या क्रांतीच्या आराखड्याला पाण्याची झालर लागली. भुयारी
- [महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान व्यापार वृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करणार - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल](https://lakshavedhi.com/maharashtra-anani-malaysia-business-vriddhi-vidyasathi-collected-efforts/) - भारत नुकतीच जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असून भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्य निर्यात सक्षमतेबाबत देशात क्रमांक एकवर आहे. मलेशिया आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी
- [माजी खासदार लहानु कोम यांच्या निधनाने पालघर पोरके...](https://lakshavedhi.com/maji-khasar-lahanu-kom-yanchaya-death-palghar-porke/) - पालघर-योगेश चांदेकर उद्या तलासरीत अंत्यसंस्कारशिक्षण महर्षी आणि लढाऊ नेता हरपल्याची भावना पालघरः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार आणि लाखो लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या कॉम्रेड लहानु कोम यांचे आज पहाटे निधन झाले. गेली दहा दिवस मृत्यूची संघर्ष करत असताना आज त्यांचा संघर्ष संपला. त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध सून सुजाता, नातू तुषार,
- [विवेक पंडित यांचे समाज उभारणीचे काम सुरूच...](https://lakshavedhi.com/vivek-pandit-yanche-samaj-uvarranic-kama-suruch/) - पालघर-योगेश चांदेकरआदिवासी, वेठबिगार, पीडितांना न्यायसंघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे उत्थानसंविधानिक मार्गांनी गुंडगिरीवर प्रहार पालघरः महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असलेल्या विवेक पंडित यांनी सामाजिक कामातून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांना शिक्षणाची दारे खुली केली. त्याचबरोबर समाजवादी विचारांच्या व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कामाची नोंद जागतिक पातळीवर घेतली
- [Mumbai Rain : हवामान खात्याचा 24 तासांचा इशारा हवेतच; मुसळधार पाऊस पडलाच नाही](https://lakshavedhi.com/mumbai-rain-havaman-khatyach-24-tasancha-gesture/) - मुंबई: रविवारी (25 मे) रात्रीपासून ते सोमवारी (26 मे) दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे मुंबईकरांचे खूपच हाल झाले. या पावसाचा अंदाज घेण्यात अपयशी ठरलेल्या हवामान खात्याने काल (27 मे) 24 तासांत ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
- [कृषी सहाय्यक, पर्यवेक्षकांचे आंदोलन मागे...](https://lakshavedhi.com/krishi-sahayak-supervisor-movement-mage/) - ऐन खरीप हंगामात कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्यात खरिपाच्या तयारीवर परिणाम झाला होता. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यकांचे पदनाम 'सहाय्यक कृषी अधिकारी' आणि कृषी पर्यवेक्षकांचे पदनाम 'उप कृषी अधिकारी', असे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अन्य प्रमुख मागण्या मान्य झाल्यामुळे उभय संघटनांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. राज्यातील
- [अमित शाहांच्या हातात महाराष्ट्राच्या राजकारणाची किल्ली? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण](https://lakshavedhi.com/amit-shahranchaya-hatat-maharashtracharya-rajakarnachi-killi-dinhi-deputy-chief-ministerial-bhet-ghetalyane-churchna-udhan/) - भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी लक्ष्मीनारायण मंदिर माधवबागच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थिती लावली. राज्यामध्ये लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढील चार महिन्यामध्ये घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमुळे अमित शाह यांचा हा
- [Maharashtra Government : फडणवीस सरकारचे महत्त्वाचे १० निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय ठरलं?](https://lakshavedhi.com/maharashtra-government/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रायगडच्या पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला कार्यशाळा व पदांना मान्यता देण्यात आली. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पदे निर्माण होणार. इचलकरंजीला ६५७ कोटी व जालना महानगरपालिकेला ३९२ कोटींचे वस्तू-सेवा कर अनुदान मंजूर झाले. शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी
- [...तर बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती; जाहीर सभेत अमित शाहांचं विधान](https://lakshavedhi.com/tar-baisahebani-modiin-mithi-marli-asti-zaheer/) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर भाषणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शाहांनी ठाकरेंना डिवचताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना शाहांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख "पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्या परिवारासमोर मारण्याचे काम केले. गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल. 8 तारखेला
- [मुंबईत आजही पाऊस, राज्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट](https://lakshavedhi.com/mumbai/) - महाराष्ट्रात मान्सून १२ दिवस आधी दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईत पहाटेपासून पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे चार बळी गेले आहे.
- [सरकारवर टीका केल्यास थेट तुरुंगात रवानगी होणार! महायुतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सूचना जारी केल्या](https://lakshavedhi.com/sarkarwar-vaccine-kelyay-tut-turunungat-rawani-honar-mahyuti-government-karchayanasathi-information-issued-kalya/) - सोशल मीडियावर सरकारविरुद्ध पोस्ट करणे सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडू शकते. आता सरकारवर टीका केल्याने थेट तुरुंगवास होऊ शकतो. मिळालेल्या माहितनुसार राज्याच्या महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे, त्यानुसार, सरकारी कर्मचारी सरकारी धोरणांवर, वरिष्ठांवर टीका करू शकणार नाहीत किंवा सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त करू शकणार नाहीत. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९
- [सावधान! मुसळधार सरी कोसळणार, 'सतर्क'चा अलर्ट...](https://lakshavedhi.com/careful-musadhar/) - आठवड्याची सुरुवातच दमदार पावसाने झालेली आहे, मुंबईत मुसळधार पावसानं पहाटेपासून हजेरी लावली आहे. पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या धर्तीवर 'सतर्क'ने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई तसेच उपनगरे, रायगड, ठाणे, पालघर, पुणे याठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा
- [शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..!पेरणीसाठी घाई करू नये; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन](https://lakshavedhi.com/shetkayananasathi-mutie-batami-rajyatal-mansuncha-effect/) - राज्यातील विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून आज राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. मात्र, मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषी विभागानं
- [मुंबईमध्ये पावसाचा कहर, कोसळधारामुळे रेल्वेवर परिणाम, लोकलची वाहतूक विस्कळीत](https://lakshavedhi.com/mumbaiam/) - मान्सूनचं रविवारी महाराष्ट्रात आगमन झालं अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईसह उपनगरात रविवारी संध्याकाळपासूनच कोसळधारा पडत आहे. सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. अति मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण, पनवेलहून सुटणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २०
- [सेवा विवेकच्या ग्रामविकास कार्याचे राजस्थान राज्यपालांकडून कौतुक...](https://lakshavedhi.com/service-vivekchaya-gram-vikas-karyache-rajasthan-governorkadun-caut/) - पालघर-“सेवा विवेक” संस्थेचे प्रतिनिधी यांनी राजस्थानचे माननीय राज्यपाल श्री. हरीभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट घेतली. या विशेष प्रसंगी संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आणि प्रेरणादायी पुस्तक त्यांना सप्रेम भेट देण्यात आले. या भेटीदरम्यान सेवा विवेक चे मार्गदर्शक व पद्मश्री श्री रमेश पतंगे, सेवा विवेक संस्थेचे संस्थापक श्री. प्रदीप गुप्ता
- ["वसई-विरारच्या महिलांसाठी आनंदाची बातमी"](https://lakshavedhi.com/vasai-virarachaya-mahilansathi-anandachi-baatmi/) - पालघर-योगेश चांदेकर वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश : १ जूनपासून बस प्रवासावर महिलांना ५०% सवलत पालघर-महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एस.टी. प्रवासात महिलांना ५०% सवलत दिली जात असून, MMRDA क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महापालिकांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत मिळत नव्हती. या मुद्द्याची
- [हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी लाडक्या बहिणी एकवटणार! सुप्रिया सुळेंकडून राज्यव्यापी लढ्याची घोषणा](https://lakshavedhi.com/hyundamukta-maharashtrarasathi-ladkya-bahini-ekavatnar-supriya-sukadun-statewide-flame-declaration/) - "महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कस्पटे - हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे. त्यासाठी केवळ
- [Maharashtr Board : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा २४ जूनपासून होणार सुरू](https://lakshavedhi.com/maharashtr-board-dahavi-baravichi-puravani-examination-24-june-passun-honar-suru/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून रोजी सुरू होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै आणि दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे, अशी
- [एक हजार रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा : देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/one-thousand-railway-location-development-aircraft-devendra-fadnavis/) - श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांचाच प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी देशभरात अत्याधुनिक रेल्वेचे जाळे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याच 'नवभारता'च्या स्वप्नपूर्तीला नमो भारत, अमृत भारत सारख्या योजनांमुळे गती मिळत असून, येत्या काही वर्षांत अशाच योजनांतून महाराष्ट्रासह देशभरात एक हजार रेल्वे स्थानकांमध्ये विमानतळाप्रमाणे सुविधा उभारण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे २,८०० कोटी
- [बोईसरमध्ये १७६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात...](https://lakshavedhi.com/boisramadhye-14-jodpayancha-community-marriage-sohna-enthusia/) - पालघर-योगेश चांदेकर जगदीश धोडी यांच्यामुळे साडेचार हजार जोडप्यांच्या जीवनात आनंद, प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन पालघरः शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि बोईसर येथील आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १७६ जोडपी विवाहबद्ध झाली. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक करून विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. याच
- [राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी; मुख्यमंत्र्यांचे महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश](https://lakshavedhi.com/state-mansoon-poor-wasari-chief-minister-mahapatika-mahaphalikana-aarakhada-tayar-karanyache-order/) - मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास तिचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी करावी, सर्व महापालिकांनी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच पावसाळ्यात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास सज्ज रहावे, आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. आपत्ती
- [शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम प्रेरणादायी आमदार राजेंद्र गावित यांचे गौरवोद्गार](https://lakshavedhi.com/shiv-sena-vactive-class-classes-work-inspirational-aamdar-rajendra-gavit-yancha-gauravodgarशिवसेना-वैद्य/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर आगारात वैद्यकीय उपचार शिबीर पालघरः शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यभरात रुग्णसेवेचे मोठे काम करीत आहे. हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आमदार राजेंद्र गावित यांनी काढले. पालघर आगारात कर्मचारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पालघर जिल्हा रुग्णालय तसेच आयडिएल
- [जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी...!](https://lakshavedhi.com/district-magistrate-office-bombne-udwoon-danyachi-threatened/) - पालघर-योगेश चांदेकरश्वानपथक, धातूशोधक पथक घटनास्थळीपोलिस छावणीचे स्वरूप पालघरः पालघर जिल्हा मुख्यालयाच्या संकुलामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा ‘मॉक ड्रिल’चा प्रकार असावा असे वाटत होते; परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर या नावाने हा ई-मेल आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून
- [चांगले काम करणाऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी!मुख्यमंत्री फडणवीस यांची समित्यांना ग्वाही](https://lakshavedhi.com/changle-kama-karanyana-pardesh-dahyayi-dahya-radhimal-minister-fadnavis-yanchi-samityan-gawahi/) - राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना स्थिरस्थावर झाल्यानंतर आता परदेश दौऱ्याचे वेध लागले आहेत. त्यानुसार विधिमंडळाच्या विविध समित्यांचे परराज्यात, परदेशात दौरे आयोजित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर विविध समित्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या आमदारांची निवड करून त्यांचे परदेशामध्ये अभ्यास दौरे पाठविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यात गेली पाच वर्षे विधिमंडळ समित्यांचा ठप्प झालेला कारभार पुन्हा सुरू
- [पालघर : ५५ कोटींचे नुकसान; ५०० वीटभट्टी, ६० मिठागर व्यावसायिकांना पावसाचा फटका](https://lakshavedhi.com/palghar-55-kotin-damage-500-vetbhatti-60-mithaghar-vivashana-pavasacha-fatka/) - पालघर जिल्ह्यात ६ ते ८ मे दरम्यान वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे २७०० हेक्टरवरील कृषी लागवडीचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील किमान ५०० वीटभट्टी आणि ६० मिठागर व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला. तसेच डहाणू येथील १० बोटींचे नुकसान झाले असून सुक्या मासळीसह एकंदर जिल्हावासीयांचे किमान ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. पडलेल्या पावसात धाकटी डहाणू बंदरात नांगरलेल्या
- [भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल](https://lakshavedhi.com/bjp-pachaya-71-district-headman-texture-yadi-vahiral/) - भाजप जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये - रवींद्र चव्हाण सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावं असून, ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, बनावट माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर
- [माजी आमदार अमित घोडा यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश](https://lakshavedhi.com/maji-aamdar-amit-ghoda-yanchayah-other-government-partition-officer/) - पालघर-योगेश चांदेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर शिवसेनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी पालघरः पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाल्याने आता नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश घडवून आणले जात
- [अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करण्याची खा. सवरा यांची मागणी ; मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन](https://lakshavedhi.com/akravi-admission-procedure-offline-karani-kha-savara-yanchi-magani-chief-minister-and-teaching-minister-request-requests/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः राज्यात सर्वच विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश घेता यावा, यासाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; परंतु त्यामुळे पालघरसारख्या आदिवासी व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचणी येत आहेत, ही परिस्थिती लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन प्रणाली ही सुरू ठेवावी, अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी
- [भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची निवड?](https://lakshavedhi.com/bjp-palghar-palghar-district-president-bharat-rajput-yanchi-nivad-federal-bandhaniwar/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः राज्यातील भाजपच्या ५८ जिल्हाप्रमुख पदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने भाकरी फिरवून पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली असताना पालघर जिल्ह्यामध्ये मात्र पक्षाने पुन्हा एकदा भरत राजपूत यांची जिल्हाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजपूत यांचीच मागणी केल्याने आणि तसे मतदान केल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे असेही
- ["पालघरमधील भाजपच्या तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद" पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्वध्वस्त केल्याबद्दल सैनिकांचे अभिनंदन](https://lakshavedhi.com/palgharmadhil-bjp-pachya-tricolor-relila-unprecedented-response-pakistanm/) - पालघर-योगेश चांदेकरसंकटाच्या काळात देश एक संघपणे उभे राहत असल्याची भावना पालघरः पहलगामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून तेथील लष्करी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराच्या या कारवाईचे अभिनंदन करून जनतेत योग्य तो संदेश जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पालघर येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेला
- [डहाणू रोड जनता बँकेच्या अध्यक्षपदी मिहीर शाह तर उपाध्यक्षपदी भरत राजपूत यांची बिनविरोध निवड](https://lakshavedhi.com/dahanu-road-janata-bankechaya-president-chairmanpadi-mihir-shah-tar-vice-president-bharat-rajput-yanchi-binav-riva-nivad/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिहीर शाह यांची अध्यक्षपदी, तर भरत राजपूत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्या असून शाह यांना अडीच वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. ते यापूर्वी सात वर्षे बँकेचे अध्यक्ष होते.डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत पूर्वीचे
- ['व्हिजन २०४७'साठी नागरिकांच्या सूचनांची दखल; मुख्यमंत्र्यांचे आदेश, पहिला प्रारूप आराखडा १५ ऑगस्टपर्यंत](https://lakshavedhi.com/wahjan-204-sathi-jitancharya-suchananchi-intervention/) - नीती आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या 'विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट' तयार करतांना नागरिकांच्या सूचनाही मागवाव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. विकसित महाराष्ट्र दृष्टिकोन पत्रा'बाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत फडणवीस बोलत होते.नीती आयोगाने 'विकसित भारत २०४७' चा आराखडा तयार केला आहे. यानुसार महाराष्ट्रानेही 'दृष्टिकोन पत्र' तयार करावे अशा सूचना
- [जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतला गेला राज्य शासनाच्या परिपत्रकाच्या विरोधात ठराव?](https://lakshavedhi.com/jilaha-parishdechaya-sarvasadha-sanat-ghetla-gala-state-shasanchaya-circular-protests/) - पालघर-योगेश चांदेकर घरभाडे वसुलीच्या आदेशाने शिक्षकांचे धाबे दणाणले जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांवरही संक्रात पालघरः राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा आदेश दिलेला आहे; परंतु या आदेशाचे पालन केले जात नाही. ‘लक्षवेधी’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची कांती तलवार कायम आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांकडून घरभाडे वसूल करण्याच्या आदेशाने शिक्षकांचे
- ["बोर्डी आणि कासा ग्रामपंचायतीच्या सरपंचांची वीस तारखेला सुनावणी" गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणार का, याकडे लक्ष](https://lakshavedhi.com/bordi-aani-kasa-grampanchayatichaya-sarpanchana-weis-tarkhela-sunavani-non-craids-of-non-revolutionary-frameen/) - पालघर-योगेश चांदेकर बोर्डीच्या ग्रामपंचायत अधिकारी समिधा पाटील यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाची टाळाटाळ पालघरः डहाणू तालुक्यातील कासा आणि बोर्डी या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा परिषदेने आता चौकशीचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बोर्डीचे सरपंच शाम दुबळा आणि कासाच्या सरपंच सुनीता कामडी तसेच तक्रारदारांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असले, तरी ज्यांच्या
- [SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के, यंदा कोकण विभाग अव्वल, तर नागपूर विभाग तळाला; तर यंदाही पोरांपेक्षा पोरी सरस](https://lakshavedhi.com/ssc-result-2025-rajyacha-dahveicha-removed-94-10-tax-yanda-konkan-department-top-nagpur-department/) - Maharashtra Board 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे,
- ["मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी समीर मोरे यांची फेरनियुक्ती" राज ठाकरे यांनी सोपवली जबाबदारी](https://lakshavedhi.com/mansachaya-district-president/) - पालघर-योगेश चांदेकरसंघटनात्मक बांधणीवर भर देणार पालघरः समीर मोरे पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणी केली होती. आठ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला होता, तर नऊ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनसेचे सदस्य होते; परंतु मध्यंतरी मोरे हे पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेत गेले होते; मात्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना पुन्हा मनसेत आणून पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली
- [जिल्ह्यात कर्मचाऱ्यांकडून शासनाची फसवणूक, तिजोरीवर करोडो रुपयांचा डल्ला.](https://lakshavedhi.com/district-karmachayankadun-major-fasavanuk-tijorvar-kar/) - पालघर-योगेश चांदेकर मुख्यालयी राहण्याचा आदेश शिक्षकांकडून धाब्यावर पालघर तालुक्यात ६९४ शिक्षकांकडून घरभाडे वसुलीची गरज पालघरः जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहावे, असा शासनाचा नियम असतानाही हा नियम बहुतांश कर्मचारी धाब्यावर बसवत आहेत. त्यात केंद्रप्रमुखांनी चुकीची माहिती दिल्यामुळे शिक्षकांवर कारवाई होऊ शकली नसल्याचे समजते. एकट्या पालघर तालुक्यात ८७७ शिक्षकांपैकी ६९४ शिक्षक मुख्यालयी राहत
- [महाराष्ट्र सरकारचा वाहन चालकांना दणका ! 'हे' सर्टिफिकेट नसल्यास मिळणार नाही पेट्रोल](https://lakshavedhi.com/maharashtra-s-2/) - राज्यात ज्याप्रमाणे वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील वर्दळ देखील वाढत आहे. यामुळे वायू प्रदूषणतात भर पडत चालली आहे. अशावेळी वाहनचालकांकडे Pollution Under Control (PUC) सर्टिफिकेट असणे महत्वाचे आहे. तरी देखील काही वाहन चालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
- [Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार](https://lakshavedhi.com/maharashtra-ssc-board-result-2025-muthi-baatami-maharashtra-bordeauchaya-dahi-daavi-exam/) - Maharashtra SSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना
- [छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन](https://lakshavedhi.com/chhatrapati-shivarayanchaya-karinayan-sajesa-puta-rajkot-kishiwar-chief-minister-fadnavis-yanni-kelm-pujan/) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजन केले. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची जवळपास ९० फूट इतकी आहे. हा पुतळा पुढील १०० वर्षे कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल, अशी याची रचना करण्यात आली. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी
- [Monsoon Update : मान्सूनचा वेग वाढला!](https://lakshavedhi.com/monsoon-update-mansuncha-veg-vadhla/) - मान्सूनची प्रगती यंदा प्रचंड वेगाने होत आहे. तो 13 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर येत आहे. त्यापुढे पाच दिवसांतच अरबी समुद्रात आगमन होईल, असा नवा अंदाज रविवारी हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे केरळमध्ये तो 23 ते 25 मेदरम्यान दाखल होऊ शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे. नैर्ऋत्य मान्सून 13 मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या
- [नागरिकांचे आरोग्य धोक्यातबोईसर परिसरात घातक रसायने नाल्यात ;](https://lakshavedhi.com/citizen-arogya-dhokya-boilisar-complex-deadly-rasayane-nalayat/) - पालघर-योगेश चांदेकर जमिनीची गुणवत्ता आणि भूजलाचेही नुकसान पालघरः गेल्या काही दिवसांपासून बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी मोकळ्या नाल्याजवळील जागेत टाकले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून भूजल व जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली
- [मानवसेवाव्रती युवक](https://lakshavedhi.com/human-service/) - पालघर-योगेश चांदेकर ‘मला एक असा तरुण मिळवून द्या, की जो शरीरानं तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा, विकारावर त्याचा ताबा आहे. त्याचं मन आरशासारखं पारदर्शक व स्वच्छ आहे, तर मी जगात कोणताही चमत्कार करून दाखवीन.-थॉमस मॅक्सले एका पाशात्य विचारवंताचा हा विचार युवकांना कसा असला पाहिजे हे सांगणार आहे. आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणजे युवक.
- ["हल्ल्यात जखमी सरपंचांच्या कुटुंबीयांना सरपंच परिषदेची मदत" सरपंचांवरील हल्ले रोखण्यासाठी सरपंच परिषदेचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार](https://lakshavedhi.com/halotya-jakhmi-sarpancharanya-kutumbianna-sarpanch-parishdechi-madat-sarpanchanwari-halle-rokhanyasathi-sarpanch-sarpanch-parishdecha-officer/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत विवळवेढेचे सरपंच नितेश भोईर यांच्यावर महालक्ष्मी यात्रेच्या दिवशी भ्याड हल्ला करण्यात आला होता त्यात ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सरपंच परिषदेच्या पालघर जिल्ह्यातील सदस्यांनी भोईर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना ७५ हजार पाचशे रुपयांची मदत केली. सरपंचांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी कायदे
- ["मच्छीमारांचे प्रश्न सोडवणार" आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची ग्वाही](https://lakshavedhi.com/machhimanche-question-sodavanar-aamdar-sneha-dubey-pandit-yanchi-guhi/) - पालघर-योगेश चांदेकर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार पालघरः वसई तालुक्यातील मच्छीमारांच्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी एक बैठक घेऊन मच्छीमारांचे विविध प्रश्न जाणून घेतले. मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर या प्रश्नासंदर्भात मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याची चर्चाही या
- [विकसित महाराष्ट्र - २०४७' चे आराखडा तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा](https://lakshavedhi.com/developed-maharashtra-208-che-arakhada-tayar-karanar-chief-minister-devendra-fadnavis-yanchi-announcement/) - प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. त्यानंतर आता आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 'विकसित भारत'च्या धर्तीवर 'विकसित महाराष्ट्र -२०४७' चे दस्तऐवज तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, राज्यस्तरावरील
- ["बोर्डी ग्रामपंचायचीच्या गैरकारभारावर होईना कारवाई" जिल्हा परिषदेच्या संथ कारभारामुळे अधिकारी पदाधिकारी मोकाट](https://lakshavedhi.com/bordi-grampanchayachichya-garkarbaraar-hoina-action-jilaha-parishdechya-sant-karbharam/) - पालघर-योगेश चांदेकरगैरकारभाराला संरक्षण असल्याची शंका... पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश ‘लक्षवेधी’ने केला आहे. पंचायत समितीने याबाबत चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला; परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेने या अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतिमान प्रशासनाच्या सूचना देत असताना जिल्हा परिषदेचा कारभार मात्र अतिशय संथ गतीने चालू
- [Maharashtra Weather: राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, वाचा कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-state-vijachanya-kadkadatasah-pavsacha-anda-covenant/) - राज्यात ८ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात आजही पाऊस पडण्याची शक्यता असून सध्या राज्यात ढगाळ वातावरण आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोकणात रायगड, रत्नागिरी, विदर्भात
- [श्रमजीवीने रोखली अल्पवयीन मुलीची विक्री; ११ जणांवर गुन्हा दाखल](https://lakshavedhi.com/shramjeevi-rukhali-alpavin-mulichi-vacri-11-jananwar-gunha-prayer/) - अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेमुळे उजेडात १ लाख २० हजारांत झाला होता मुलीच्या विक्रीचा सौदा भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पिलंझे गावात केवळ एक लाख वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन कातकरी मुलीचा विवाह लावून देण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकाराने मानवी विक्रीसारखी गंभीर मानवताविरोधी कृती उजेडात आली आहे. श्रमजीवी
- [Monsoon Update : गूडन्यूज! वेळेआधीच केरळमध्ये धडकणार मान्सून, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?](https://lakshavedhi.com/monsoon-update-gudanus-vayadhich-kermadhyaye-dhadakanar-mansoon-maharashtra-kadhi-kadhi-pohochanar/) - उन्हाळ्याच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. यामुळे तापमानाचा पारा खाली आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आलीय. यंदा वेळे आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या
- [पालघर : जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ९२.१९ टक्के, मागील वर्षाच्या तुलनेत एका टक्क्याची घट, मुलांपेक्षा मुली दोन टक्क्यांनी पुढे](https://lakshavedhi.com/palghar-jilhayacha-12th-remove-92-1929-taq-magil-varsha-tulneat-ek-takkyachi-ghat-mulampaksha-muli-don-takkyani-pudhe/) - उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या ५० हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी ४६ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.१९ टक्के लागला असून मागील वर्षी ९३.५१ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक टक्क्याची घट झाली असून मुलांच्या तुलनेत मुली तीन टक्क्यांनी पुढे आहेत. राज्य
- [वेदांत जाधवर यांच्या पुस्तकाचे आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून कौतुक](https://lakshavedhi.com/vedanta-jadhavar-yanchaya-book/) - पालघर-योगेश चांदेकर ‘अनसंग मदर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ या पुस्तकात १५ महिलांच्या कार्याची दखल संविधान निर्मितीतील महिलांच्या दुर्लक्षित कर्तृत्वाला उजाळा पालघरः भारतीय संविधान घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १५ उल्लेखनीय महिलांची दखल वेदांत जाधवर यांनी त्यांच्या ‘अनसंग मदर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ या पुस्तकात घेतली आहे. त्यांच्या या पुस्तकातील संशोधन आणि आकर्षक कथाकथनातून भारतीय लोकशाहीच्या उत्क्रांतीच्या
- [HSC Result 2025 Date प्रतीक्षा संपली, सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?](https://lakshavedhi.com/hsc-result-2025-date-waiting-for-sampali-somwari-jaheer-honar-baravicha-remove-kuthalya-website/) - HSC Result Date 2025 Maharashtra Board उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फेत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता
- [आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून आमदार गावित यांनी सोडवले विविध प्रश्न](https://lakshavedhi.com/aamdar-aaplya-dari/) - पालघर-योगेश चांदेकर ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून आमदार गावित यांनी सोडवले विविध प्रश्नपालघर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील जनतेच्या ऐकल्या तक्रारीजागेवरच निर्णय घेऊन तक्रार निवारण पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न सरकार दरबारी तसेच वेगवेगळ्या यंत्रणांकडे प्रलंबित असून त्याबाबत नागरिकांना वेळोवेळी पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आता आमदार राजेंद्र गावित यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम
- [वनपट्ट्यात बहरणार बांबू शेती, आदिवासी शेतकऱ्यांच्या रोजगाराचा हरित संकल्प](https://lakshavedhi.com/vanapatatat-bahranar-berbu-sheti-adivasi-shetkayancha-rosagaracha-green-resolution/) - श्रमजीवीच्या पुढाकाराने एक कोटी बांबू लागवडीचा निर्धार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन पालघर: नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. वन हक्क पट्ट्यांतर्गत उपलब्ध तब्बल दोन लाख एकर क्षेत्रावर एक कोटी बांबू लागवडीचा भव्य कार्यक्रम लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित होणार आहे. कृषी मूल्य आयोगाचे
- ["यात्रेनंतर विवळवेढे गावाला कचरा डेपोचे स्वरूप" नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायतीने फिरवली स्वच्छतेकडे पाठ](https://lakshavedhi.com/yatrantantar-vivavadeh-gawala-garbage-dapoche-swar-swaroop-citizen-arogya-dhokya-grampanayati-firwali-cleancade-text/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीचे जागृती देवस्थान असून या देवीच्या यात्रेला महाराष्ट्र, गुजरात, दादरा, नगर हवेली आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक, व्यापारी येत असतात. ही यात्रा मोठ्या प्रमाणात पार पडली. ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु असे असूनही यात्रेकरूंना भाविकांना मूलभूत सुविधा देण्याकडे मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. यात्रा संपल्यानंतर यात्रेच्या ठिकाणी कचरा
- ["कासाचे माजी सरपंच रघुनाथ गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार" खातेनिहाय चौकशी होणार](https://lakshavedhi.com/kasache-maji-sarpanch-raghunath-gaikwad-yanchayavar-karachi-tangati-talwar-kharanihiya-chowkashi-honar/) - पालघर-योगेश चांदेकर पाचलकर यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याची शक्यता पालघरः कासा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर आणि माजी सरपंच रघुनाथ गायकवाड यांनी त्यांच्या काळात केलेल्या गैरव्यवहाराची खातेनिहाय चौकशी होणार आहे. पाचलकर यांना निलंबित करण्यात आले असले, तरी अद्याप गायकवाड यांच्यावरील कारवाई प्रलंबित आहे. त्या दोघांकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता असली, तरी संबंधितांवर फौजदारी
- [पालघर जिल्हावासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू, महाराष्ट्र दिन निमित्त कार्यक्रमात पालकमंत्री यांचे प्रतिपादन](https://lakshavedhi.com/palghar-jilahawasi-jeevanman-jeevanman-udhavanyasathi-trying-rahu-maharashtra-day-program/) - पालघर: जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी वर्ग माणुसकी व सन्मानपूर्वक वागणूक देत राहिले तसेच आपल्या कर्तव्याचे पालन केले तर जिल्ह्याला लवकरच यश लाभेल. जिल्हावासियांचा जीवन स्तर उंचाविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिपादन केले.महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम गणेश नाईक यांच्या हस्ते पोलीस परेड
- [Weather update : महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज](https://lakshavedhi.com/weather-update-maharashtrala-punha-paus-jhodpanar-tar-or-bhagamidhya-temperatory-vadhanar-janaun-ghaya-havaman-system/) - पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे. तर दुसरीकडे विदर्भात पात्र पावसाचं वातावरण आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. वातावरणातील या बदलाबाबत हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी सविस्तर माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले सानप? विदर्भात काही ठिकाणी थंडसथॉमचा पाऊस
- [महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय; आता खासगी वाहन...](https://lakshavedhi.com/maharashtra-government-cabinet-sitting-motha-decision-comes-special-vehicle/) - महाराष्ट्र राज्य शासनानं अर्थात फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आणि आता त्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. अतिशय महत्त्वाच्या आणि सामान्यांवर परिणाम करणाऱ्या अशा या निर्णयाचं अनेकांनीच स्वागत केलं आहे, तर काहींनी मात्र नाराजीचा सूरही आळवला आहे. राज्य शासनाच्या कॅबिनेटमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? बाईक पूलिंगला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर लगेचच महाराष्ट्र
- [पालघर पोलीस दल राज्यात पुन्हा प्रथम, सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांचे मूल्यमापन](https://lakshavedhi.com/palghar-polys-dal-rajat-punha-first-seven-kalmi-under-100-days-price/) - पालघर: १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या अगोदर कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेत पालघर पोलीस दल प्रथम आले होते. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून
- [कासा ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर अखेर निलंबित "लक्षेवधी"च्या पाठपुराव्याला यश](https://lakshavedhi.com/casa-grampanchayat-officer-mohan-pachakarkar-akher-nilambitalakshevadhichaya-pathapravyala-yash/) - पालघर-योगेश चांदेकरमाजी सरपंचांवर काय कारवाई करणार याकडे लक्षउपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची अजूनही पाचलकर यांच्यावर कृपादृष्टी? पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीत अपहार व अनियमितता केल्याचे आरोप सिद्ध झाला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांना अखेर निलंबित केले आहे. ‘लक्षवेधी’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर जिल्हा परिषदेला
- [देशात जातनिहाय जनगणना होणार! मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/census-census-honar-modi-sarkarcha-arrives-on-the-sarvat-motha-decision/) - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यतेखाली बुधवारी सुपर कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जातनिहाय जनगणनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसंच यापुढील जनगणनेत जातींचीही गणना केली जाईल असं सांगितलं. राजकीय घडामोडींवरील केंद्रीय मंत्रिमंडळाची
- [आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल द्यावा लागणार नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय](https://lakshavedhi.com/electric-vehicle-vehicle-daiwa-laganar-naahi-fadnavis-sarkarcha-motha-decision/) - मंगळवारी झालेल्या महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता दिली. नवीन धोरणानुसार, प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) अनुदान दिले जाईल. काही इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमधून सूट दिली जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर
- [राज्य मंत्रिमंडळाने घेतले ११ मोठे निर्णय!](https://lakshavedhi.com/state-cabinet-ghatle-11-moth-decision/) - महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषतः महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली आहे, जी भविष्यातील शाश्वत वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. (Maharashtra Cabinet Decisions) या बैठकीत जलसंपदा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, परिवहन
- [१ मे महाराष्ट्र दिनी PM मोदी मुंबई दौऱ्यावर, AV समिट आणि समृद्धी महामार्गाचे करणार उद्घाटन](https://lakshavedhi.com/maharashtra-dini-pm-modi-in-1-in-mumbai-av-summit-aani-samruddhi-mahamargache-karanar-inauguration/) - मुंबई: १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर असून, ते दिवसभरात अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणारा 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट'. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार आयोजित करत असून, त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व
- ["चौकशी अहवाल जाऊनही मिळेना कारवाईला मुहूर्त" जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोहन पाचलकरला आशीर्वाद?](https://lakshavedhi.com/chowkashi-ahwal-jaunhi-minena-karaila-muhurta-jilaha-parishdechaya-deputy-chief-executive-officer-mohan-pacchalkarla-bless/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोहन पाचलकरला आशीर्वाद?मोहन पाचलकरला अभय कुणाचे? पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतचे अधिकारी मोहन पाचलकर यांच्या गैरकारभारविषयी जिल्हा परिषदेला अहवाल पाठवून महिना उलटून गेला असून तरीही जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मात्र त्यावर कारवाई करण्यासाठी मुहूर्त मिळत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांचेच पाचलकरला आशीर्वाद आहेत का, असा
- [मुंबईकरांचा प्रवास महागणार, बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार, 5 किमीसाठी आता इतके पैसे मोजावे लागणार](https://lakshavedhi.com/mumbaikrancha-migration-mahaganar-best-basche-bhade-dupat-honar-5-kmisathi-comes/) - सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टचा प्रवास महागणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने सरासरी तिकिटात आणि पासमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. याचा फटका बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळं महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. काही
- [डहाणू जनता बँक निवडणूकीत डहाणू विकास आघाडी पॅनेलचा दणदणीत विजय](https://lakshavedhi.com/dahanu-janata-bank-nivdnukit-dahanu-vikas-aghadi-panelcha-dandanit-vijay/) - पालघर-योगेश चांदेकर विरोधकांना खाते खोलण्यात अपयशबँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष पालघरः डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत डहाणू विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. बँकेच्या आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या डहाणू विकास आघाडीचा विजय हा फक्त औपचारिकता उरला होता. दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर अन्य
- [मुंबई वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारी बदल, बीएमसी ३% वार्षिक निधी देणार](https://lakshavedhi.com/mumbai-wahtaqi-administration-revolution-change-bmc-3-annual-nidhi-dhinar/) - मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. BEST साठी BMC चा ३% वार्षिक निधी मुंबई महानगरपालिका (BMC) दरवर्षी आपल्या एकूण बजेटपैकी ३% निधी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमासाठी वाटप करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. BEST ही संस्था आर्थिक अडचणीत
- [PM Awas Yojana: प्रत्येकाला घर मिळणार! महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा](https://lakshavedhi.com/pm-awas-yojana-everyla-ghar-mainar-maharashtra-maharashthal-is-the-first-home-free-state-karanar-chief-minister-fadnavisanchi-announcement/) - राज्यासह देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली जात आहेत. अशातच आता पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित एका कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्यातील 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची माहिती दिली आहे, तसेच राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
- [नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जूनपासून; पहिलीत नवा अभ्यासक्रम, रचनेतच झाला बदल](https://lakshavedhi.com/new-educational-dhornachi-anmbajavani-june-passun-first-nawa-office/) - राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी शालेय शिक्षणात यावर्षीपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, येणाऱ्या जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केला असून, शिक्षणाच्या पद्धतीत आणि रचनेत मोठा बदल अपेक्षित आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे
- [पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज; पर्यटन स्थळी देखील अपघात टाळण्यासाठी दक्षता](https://lakshavedhi.com/the-entire-circumstances-hatanyasathi-administration-administration-seeing-the-tourism-station/) - पालघर: पालघर जिल्ह्यात असणाऱ्या विविध धरणातून पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यापूर्वी सर्व संबंधितांना सूचित व्हावे या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधणे अनिवार्य करण्यात आले असून विविध पर्यटन स्थळी होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज व्हावे असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपण बचाव कार्यातील सैनिक असल्याप्रमाणे एकत्रितपणे समन्वय
- [जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, चकमकीत भारतीय जवान शहीद](https://lakshavedhi.com/jammu-and-kashmir-punha/) - पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाचे वातावरण असतानाच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती. यामध्ये चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात चमकक सुरू होती.उधमपूरमध्ये काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती.
- [नालासोपाऱ्यातील बांधकाम अनधिकृत आढळल्यास कारवाई करा, हायकोर्टाचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश](https://lakshavedhi.com/nalasopaayatiyal-damkam-unauthorized-addition/) - वसई-विरार शहरात बेकायदा बांधकामांना पाय फुटले असून भूमाफियांनी सरकारी जागासुद्धा बळकावल्या आहेत. नालासोपारा येथील बेकायदा बांधकामांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने आज याप्रकरणी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना बांधकाम अनधिकृत आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. नालासोपारा पूर्व आचोळे येथे सरकारी जमीन लाटत भूमाफियांनी त्यावर अनधिकृत इमारत उभारली आहे. या बेकायदा बांधकामांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने श्री गणेशाय
- [डहाणू जनता बँकेत सकारत्मक प्रचारावर मिळणार यश ; डहाणू विकास आघाडी पॅनलच्या मिहीर शहा यांचा दावा](https://lakshavedhi.com/dahanu-janata-banket-bankets-positive-publicity/) - पालघर-योगेश चांदेकर प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती पालघरः डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक नऊ वर्षानंतर प्रथमच होत आहे. या निवडणुकीत आम्ही केलेल्या कामावर सभासदांकडे मत मागत आहोत. सकारात्मक पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात असून या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे, असा दावा डहाणू विकास आघाडी पॅनेलचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा यांनी केला. गेल्या दहा वर्षात
- [डहाणू विकास आघाडी पॅनेल विजयाच्या मार्गावर ; विरोधकांना पूर्ण पॅनेल तयार करण्यात अपयश](https://lakshavedhi.com/dahanu-vikas-aghadi-panel-vijayachaya-margavar-protest/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची शनिवारी निवडणूक असून या निवडणुकीच्या १५ जागांसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत दोन पॅनल आपले भवितव्य आजमावत असले, तरी पूर्वीचे सत्ताधारी आणि आत्ताचे सत्ताधारी एकत्र येऊन तयार केलेल्या डहाणू विकास आघाडी पॅनेलची या निवडणुकीत सरशी होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण विरोधकांना सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत.
- [Pahalgam Attack : महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचे पार्थिव आज मुंबईत, कोणत्या कोणत्या मंत्र्यांवर जबाबदारी?](https://lakshavedhi.com/pahalgam-attack-maharashtrati-6-tourist-parthiv-today-mumbai/) - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारच्या सुमारास भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील तब्बल 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेतील मृतांचे पार्थिव आज बुधवारी २३ एप्रिल २०२५ मुंबई आणि पुण्यात आणले जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- [सामान्य कुटुंबातील तरुणावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी...](https://lakshavedhi.com/general-kutumbatil-tarunawar-bjp/) - पालघर-योगेश चांदेकर भावीन कंसारा यांच्याकडे भाजपचे पालघर शहराध्यक्षपदतरुणाला नेतृत्व सिद्ध करण्याची संधी पालघरः मोठ्या राजकीय कुटुंबातील किंवा मोठ्या संस्थातील पदाधिकाऱ्यांकडे राजकीय पदे चालून येतात; परंतु सामान्य कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र राजकीय पद कधीच येत नाही. त्याला अपवाद भाजपच्या पालघर शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेले भावीनं कंसारा हे आहेत. भावीन कंसारा हे अतिशय सामान्य कुटुंबातील. त्यांची परिस्थिती बेताची. प्रतिकूल
- ['वाढवण-इगतपुरी' कामास लवकरच प्रारंभ; 'एमएसआरडीसी'कडून चारोटी-इगतपुरीदरम्यान आराखडा](https://lakshavedhi.com/vadhavan-igatpuri-kamas-lavkarch-start-msrdcdoon-charot/) - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे.हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने एमएसआरडीसी लवकरच एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा
- [जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पालघर-ठाण्यात मोर्चे ; महाविकास आघाडीतील पक्षांचा सहभाग](https://lakshavedhi.com/public-protection-baiyakachaya-protest-palghar-thana-morcha-mahavikas-agdil-bharti-participation/) - पालघर-योगेश चांदेकर शहरी नक्षलवाद्यांच्या नावाखाली संघटनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पालघरः शहरी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने विशेष सुरक्षा विधेयक तयार केले असून या विधेयकामुळे जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रामाणिक व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दडपला जाईल. जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा डाव्या पक्षासह महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांनीही निषेध
- [नंबर प्लेटनंतर आता वाहनांचे हॉर्नही बदलणार? केंद्र सरकारचा अनोखा प्लॅन](https://lakshavedhi.com/number-plate/) - Vehicle Horn Policy: नंबर प्लेटनंतर आता तुमच्या गाडीचा हॉर्न बदलणार आहे. यापुढे कार किंवा दुचाकीचा हॉर्न वाजवला की बासरी, तबला, हार्मोनियम किंवा व्हायोलिनसारखा भारतीय वाद्यांचा आवाज ऐकू येईल. होय, केंद्र सरकार अशा कायद्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे वाहनांचे हॉर्न अधिक आनंददायी आणि भारतीय संस्कृतीशी सुसंगत असतील. (Vehicle Horn Policy) ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन
- [दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!](https://lakshavedhi.com/dahavi-aani-baravichi-exam-dileli-vidyarthyananasathi-mahatvachi-baatmi/) - दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षा दिलेल्या, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमांनुसार सवलतीचे गुण (ग्रेस गुण) मिळवण्याची तरतूद आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. परीक्षा संपल्या असल्या तरी, अनेक पात्र खेळाडू विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित असल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. पूर्वी खेळाडू विद्यार्थ्यांना
- [पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम, गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक](https://lakshavedhi.com/pop-murthy-mumbai/) - पीओपीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावर मुंबई महापालिका ठाम असून मुंबईत पीओपी मूर्तीवर बंदी कायम असेल, असे मुंबई महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईबाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालिका मुख्यालयात गुरुवार, 24 एप्रिलला मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली
- ['वाढवण' भूसंपादनातील अडथळे दूर करा : मुख्यमंत्री, राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा](https://lakshavedhi.com/chief-minister-state-mattering-promotional-adhawa-to-remove-vadavan-bhusadatal-adha/) - देशाच्या सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या वन जमिनींसंदर्भात मार्ग काढून भूसंपादनातील सर्व अडथळे दूर करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. वाढवण प्रकल्पासाठी आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत आणि पालघर परिसरातील विमानतळ विकसित करण्याबाबत महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (एमईडीसी) आणि परिवहन विभागाने अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी मंत्रालयात
- [पालघर येथे लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना थांबा खा. डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश](https://lakshavedhi.com/palghar-yehehe-lamb-pallyachaya-both-gadyana-thanb-kha-dr-hemant-savra-yanchaya-prayanna-yash/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन सात-आठ वर्षे झाले तरी अजूनही या जिल्ह्याच्या ठिकाणी लांब पल्यांच्या गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होती याबाबत खा. डॉ. हेमंत सवरा यांनी संसदेच्या दोन अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता पालघर येथे दादर-बिकानेर एक्सप्रेस व कच्छ एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी देण्यात
- [1 मे पासून ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलेन्स चेक करण्यासाठीही मोजावे लागणार जास्त पैसे](https://lakshavedhi.com/1-passoon-atm-atm-madhun-money-kadhane-teragar-balance-check-karanyasathi-mojve-laganar/) - एटीएमधून पैसे काढणे हे येत्या मे महिन्यापासून महागणार आहे. कारण ATM Withdrawal Charges वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएमध्ये बॅलेन्स चेक करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ATM मधून पूर्वी पैसे काढण्यासाठी बँका 17 रुपये दर आकारले जायचे. आता 1 मे पासून 17 ऐवजी ग्राहकांना 19 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच
- [LPG सिलिंडर घरपोच मिळणार नाही, वाचा सविस्तर...](https://lakshavedhi.com/lpg-cylinder-gharpach-minnar-naahi-covenant/) - LPG वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. LPG चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असल्याचे पत्रात म्हटले आहे. कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. उज्ज्वला योजनेच्या LPG सिलिंडर वितरणातही अडचणी येत आहेत. तीन
- [वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावर वाहतूक पोलिसांसह आता कॅमेऱ्याची नजर!](https://lakshavedhi.com/wahtukhe-rules-todanyaar-vahatuk-poisansah-comes/) - पालघर : पालघर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांकडून बॉडीवॉर्न कॅमेऱ्याची मागणी करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींवर योग्य उपाय करता येणार आहे. सर्वत्र वाहतुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना वाहतुकीच्या नियमांबाबत अनेकवेळा जनजागृती करण्यात येते. मुख्य रस्ते, महामार्ग व चौकांमध्ये वाहन चालकांकडून नियमभंग
- ['दिशा'मुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ](https://lakshavedhi.com/dishmue-vidyarthayachaya-educational-quality-vadha/) - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या दिशा प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, गोष्ट आणि श्रुत लेखनात विकास साधल्याची माहिती समोर आली आहे.मराठी भाषेतील गोष्टी वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या नऊ
- [महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान...](https://lakshavedhi.com/mahesh-manjarekran-v-shantaram-jeevan-gaurav-award-mukta-barve-kajolchahi-honar-honar/) - 25 एप्रिल रोजी मुंबईत पुरस्काराचे वितरण मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज केली. यामध्ये यंदाचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज(दि.१७) मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून
- [मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सेवेत? नाशिक-मुंबई प्रवास 3 तासांत होणार](https://lakshavedhi.com/chief-minister-fadnavisancha-drim-project-maharashtra-din-sevet-nashik-migration-3-tasant-honar/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या खुला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केल्याचे समजते. एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा
- [केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस](https://lakshavedhi.com/central-government-uchalle-muth-paul-employees-spending-kapat-sukhanwar-focus/) - प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करीत आहे. गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, आरोग्य, कृषी व जैवतंत्रज्ञान यासह सहा प्रमुख मंत्रालये मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्यासाठी आढावा घेत आहेत. नियुक्ती पद्धतीचे मूल्यांकन करणे, अनावश्यकता कमी करून प्रशासनाच्या गरजांशी कर्मचारी क्षमतांचे मूल्यांकन करणे यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे. याचे ध्येय केवळ
- [आता अमरावती ते मुंबई फक्त दोन तासांत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण](https://lakshavedhi.com/aaya-amravati-te-mumbai/) - अमरावतीकरांसाठी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. आज अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील हजर होते. अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. 1992 मध्ये विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून
- [मृतांच्या टाळूवरील 'धान्य' खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार](https://lakshavedhi.com/mrityanchaya-taulwariil-dhanya-khanaya-palagharmadhil-rasadhil-rashardarna-chap-basnar-ineligible-dubar-dubar-dubar-dubar-dubar-dubar-dubar-dubar/) - अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून कमी न करता धान्य घेतात. मात्र अशा रेशनधारकांना चाप बसणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार पालघर जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 42 हजार कुटुंबांचे रेशनकार्ड तपासली जाणार आहेत. यामध्ये अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींच्या नावावर काट मारली जाणार
- [बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय](https://lakshavedhi.com/majority-asal-tar-dharmavaku-shaktil-nagaladhana-gharcha-rasta-state-cabinet-decision/) - राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या १०५ नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींसाठी हा निर्णय लागू असणार आहे. अध्यादेश काढून या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने नगरसेवकांच्या
- [ठाण्यात 665 बेकायदा होर्डिंग हटवले, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई](https://lakshavedhi.com/665-bea-qaeda-hoarding-hatwale-palikachya-encroachment-department-action/) - शहरातील रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गावर तसेच झाडांवर लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेने हटवले आहेत. पालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आज राबवण्यात आली. आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार एकाच दिवशी बेकायदा पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील
- [Maharashtra Government : फडणवीस सरकारचे ७ महत्त्वाचे निर्णय ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं](https://lakshavedhi.com/maharashtra-government-fadnavis-sarkarch/) - महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे सात महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या निर्णयांमुळे न्याय, शिक्षण, नगरविकास, गृह प्रशासन आणि भूसंपादन यासारख्या क्षेत्रांत सुधारणा आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. चला, या सात निर्णयांचा सविस्तर
- [भूसंपादन, पुनर्वसन कामांना गती द्यावी- Eknath Shinde](https://lakshavedhi.com/bhusadan-revowsing-kamana-gati-dyavi-u200bu200beknath-shinde/) - ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, भिवंडी, भिवंडी ग्रामीण या विभागांतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण असलेले काळू धरण ( Kalu Dam) कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश आज मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना दिले. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून भूसंपादन, पुनर्वसन कामांना गती द्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमधील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी
- [महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! आणखी एक राजकीय घराणं फुटलं; भाऊ आणि भाच्याने ठोकला रामराम](https://lakshavedhi.com/maharashtra-maharashtra-rajakaranat/) - शेकाप नेते जयंत पाटील यांच्याच घरात मोठी फूट पडली आहे. त्यांचे बंधू व अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं तिकीट नाकारल्यानं पंडित पाटील नाराज होते. त्यामुळे त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटलांना मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे बंधू माजी
- [जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यात्रेकरूंची अडवणूक..](https://lakshavedhi.com/jilaha-parishdechaya-dam-department/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यात्रेकरूंची अडवणूकमहालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ता बंदअधिकाऱ्यांची बेजबाबदारपणाची उत्तरे पालघरः डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील महालक्ष्मीची यात्रा पंधरा दिवस सुरू असते. या यात्रेला लाखो भाविक येत असतात; परंतु ऐन यात्रेच्या काळातच या देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कमान उभारण्याचे काम सुरू असून हा रस्ता बंद करून ठेवल्यामुळे भाविकांची गैरसोय होत
- [अशैक्षणिक कामे कमी करताना शिक्षकांच्या दुबार व्यवसायाचे काय?](https://lakshavedhi.com/unaccounted-work/) - पालघर-योगेश चांदेकर अशैक्षणिक कामे कमी करताना शिक्षकांच्या दुबार व्यवसायाचे काय?शिक्षण मंत्री, जिल्हा परिषद कारवाई करणार का?वर्गावर काम करण्यात कुचराईमुळे शैक्षणिक दर्जा खालावला पालघरः एकीकडे शिक्षण मंत्री दादा भुसे हे शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचे प्रयत्न करीत असताना शिकवण्या व्यतिरिक्त अन्य खासगी काम करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण मंत्री काय कारवाई करणार आणि जिल्हा परिषदेला जबाबदार धरून वरिष्ठ
- [उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून वाहन चालकांची लूट...](https://lakshavedhi.com/deputy-regional-transportation-officer-robbery-robbed/) - पालघर-योगेश चांदेकरभरत राजपूत यांची पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारमुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी पालघरः भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनेक प्रश्न ते मांडत असतात. आता उपप्रदेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांच्या होणाऱ्या अडवणुकीबाबत त्यांनी थेट पालकमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. भरत राजपूत
- [दुबार व्यवसाय करणारे बळवंत क्षीरसागर यांना नोटीस बजावणार](https://lakshavedhi.com/dubar-business-karanare-bawant-kshirsagar-yana-notis-bajavanarjilha-parishdecha-chief-executive-officer/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही लक्ष घालणारएक तपाहून अधिक काळ नियम धाब्यावर पालघरः शिक्षकांनी शाळेत शिकवण्याचे काम करावे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे आणि नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे नियम असतानाही पालघर जिल्ह्यातील अनेक तालूक्यातील शिक्षक मात्र शिकवण्यापेक्षा दुबार व्यवसाय करण्यात धन्यता मानीत आहे. त्यातून या शिक्षकांना हजारो रुपयांची वरकमाई होत असून या प्रकरणाकडे
- [महायुती सरकारचे १०० दिवसांचे कृती अभियान; नगरविकास, शिक्षण विभाग कामगिरीत काठावर](https://lakshavedhi.com/mahauti-sarkarch-100-drdcha-kriti-kriti-abhiyan-municipal-development-department-kamagirit-kathwar/) - महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा १०० दिवस कृती आराखडा अभियानात सांस्कृतिक कार्य, जलसंपदा, कामगार, माहिती तंत्रज्ञान, ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागांनी हाती घेतलेल्या योजना, उपक्रमांची पूर्तता करीत सरस कामगिरी केली आहे. तर महिला आणि बालविकास, नगरविकास, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण, परिवहन, वने, बंदरे आदी २२ विभागांना जेमतेम ३५ टक्के उद्दिष्टांची पूर्तता करता आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
- [Cabinet Meeting : सामान्यांना दिलासा मिळणार? रेल्वेपासून ते शेतकऱ्यांपर्यंत., मंत्रिमंडळाने घेतले हे ३ मोठे निर्णय](https://lakshavedhi.com/cabinet-meeting-aamna-dilsa-minnar-railwapasoon-te-shetkyantaranta-cabinet/) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समिती (CCEA) ची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कृषी सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. सरकारने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये रेल्वे प्रकल्प आणि पंजाब आणि हरियाणा दरम्यान रस्ते प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. बुधवार, ९
- [नेपाळच्या तरुणीला पालघरमध्ये संपवले; वाटाण्याच्या गोणीने उलगडले रहस्य...](https://lakshavedhi.com/napachya-tarunila-palgharamadhye-sampavale-vatanyachaya-gonine-ulgadle-mystery/) - नेपाळच्या तरुणीची पालघरमध्ये हत्या करण्यात आली आहे. प्रियकर आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी नेपाळमध्ये पळून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. दोघंही नेपाळमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी शिमला मार्गे ते महाराष्ट्राच्या
- [डहाणूतील प्राथमीक शिक्षक प्राप्तिकर सल्लागार!](https://lakshavedhi.com/dhanuti-pratheemak-teacher-received/) - पालघर-योगेश चांदेकरशिकवण्याऐवजी अन्य कामांकडेच शिक्षकाचे लक्षशिक्षण विभागाचा अंकुश नाही पालघरः पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या ठेकेदारीचा यापूर्वी पर्दाफाश झाला होता. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. एका कथित पत्रकार शिक्षकावर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते; परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शिक्षकांची अन्य कामांची ठेकेदारी
- [विकासाभिमुख नेता](https://lakshavedhi.com/developed-leader/) - पालघर-योगेश चांदेकर वेगवेगळ्या पक्षात अनेक राजकीय नेते असतात. नेते पदासाठी भांडतात आणि पद मिळालं, की त्यांना विकास कामाचा विसर पडतो. आनंदभाई ठाकूर मात्र त्याला अपवाद आहेत पद असो अगर नसो; सातत्यानं जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या पदाचा वापर केवळ विकास आणि विकास यासाठी करायचा, दुसऱ्याच्या राजकारणात लुडबूड करायची नाही,
- [मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती.](https://lakshavedhi.com/mumbaicha-face-mohra-badhanar-vikasakamana-gati-mainar-cm-fadnavisani-dili-important-mahiti/) - मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. इंडिया ग्लोबल फोरममध्ये काही महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. MMRDA च्या माध्यमातून जे विविध प्रकल्प हाती घेतली आहेत त्याच्या फंडिंग टायअपचे आज सामंजस्य करार करण्यात आले, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटलं की, "MMRDA संबंधित
- [Maharashtra Weather : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णता वाढणार! या 'जिल्ह्यात' पाऊस घालणार धुमाकूळ](https://lakshavedhi.com/maharashtra-weather-raigad-ratnagiri-sindhudurgat-unata-vadhanar-or-district-paus-ghalanar-dhumaku/) - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्णता, वादळी वारा आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याचं पाहायला मिळालं. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. अशातच राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट, कोरंड हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
- [ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाला भ्रष्टाचाराची कीड ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याने सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चंगळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची डोळेझाक](https://lakshavedhi.com/grampanchayati-akshi-audakshala-corrupt-corrupt/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः ग्रामपंचायत ही देश पातळीवरील सर्वात छोटी स्थानिक स्वराज्य संस्था असून तिला थेट केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळतो. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी हा निधी मिळत असला, तरी या निधीतून होणारी कामे आणि निधीला फुटणारे पाय पाहता ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. त्यात कासा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी
- [प्राथमिक शिक्षणालाही महागाईची झळ! शाळांचे शुल्क तीन वर्षात ५० ते ८० टक्क्यांनी वाढले!](https://lakshavedhi.com/primary-education/) - एका सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस शाळांच्या शुल्कामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ पालकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. प्राथमिक शिक्षण महाग होत चालले असून, गेल्या तीन वर्षात देशभरात शाळांनी ५० ते ८० टक्के शुल्कवाढ केली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा पालकांसाठी महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कारण दरवर्षी शाळांकडून शुल्क वाढवले जात असून, ही वाढ
- [पालघर : डोळ्यात तिखट फेकून दरोडेखोरांनी लाखो रुपये लुटले, पोलिसांनी लग्न निमंत्रण पत्रिकेच्या मदतीने गुन्ह्याची उकल केली](https://lakshavedhi.com/palghar-dalat-tikhat-fekun-darodhekhorni-lakhs-of-rupees-looted-polesi-lagna-lagna-invitation-patrikachya-madati-gunhya-gunhiya-ukal-kelly/) - पालघर: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून दरोड्याच्या गुन्ह्याची उकल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे पोलिसांना एका दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात मदत झाली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, २८ मार्च रोजी जौहरमधील वावर गावाजवळ ही दरोडा पडला. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, मोखाडा तालुक्यातील खोडाळा
- [महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी १९९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केंद्रिय मंत्री Nitin Gadkari यांची घोषणा](https://lakshavedhi.com/maharashtra-road-vikasasathi-1979-koti-rupaycha-nidhi-approval-union-minister-nitin-gadkari-yanchi-declaration/) - महाराष्ट्रात रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १,९९४ कोटी रुपये किंमतीच्या १३० रस्ते प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरात (Ramtek fort temple) ६३५ मीटर लांबीच्या रोपवेच्या विकास, संचालन आणि देखभालीसाठी १५१.५० कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी
- [आदिवासी युवकांचे जीवन घडवण्यात समाधान ; कॅप्टन सत्यम ठाकूर यांची भावना](https://lakshavedhi.com/tribal-youth-life-watches-solution-captain-satyam-thakur-yanchi-bhavna-2/) - पालघर-योगेश चांदेकर आदिवासी तरुणांना दिली रोजगाराची दिशा पालघरः अमेरिकेतून परत आल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे या भावनेतून कॅप्टन सत्यमभाई ठाकूर विचार करत होते. त्याच काळात काही आदिवासी युवक त्यांना भेटले. पोलिस आणि गृहरक्षक दलात जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या युवकांचे संपूर्ण जीवन घडविण्यात सत्यमभाईंचा मोठा वाटा आहे आणि आदिवासी विभागातील काही तरुणांना
- [आदिवासी युवकांचे जीवन घडवण्यात समाधान ; कॅप्टन सत्यम ठाकूर यांची भावना](https://lakshavedhi.com/tribal-youth-life-watches-solution-captain-satyam-thakur-yanchi-bhavna/) - पालघर-योगेश चांदेकर आदिवासी तरुणांना दिली रोजगाराची दिशा पालघरः अमेरिकेतून परत आल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे या भावनेतून कॅप्टन सत्यमभाई ठाकूर विचार करत होते. त्याच काळात काही आदिवासी युवक त्यांना भेटले. पोलिस आणि गृहरक्षक दलात जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या युवकांचे संपूर्ण जीवन घडविण्यात सत्यमभाईंचा मोठा वाटा आहे आणि आदिवासी विभागातील काही तरुणांना
- [कासा ग्रामपंचायतीच्या संगणक चालकाची सेवा संपुष्टात तत्कालीन सरपंच,कार्यरत सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम दिल्याचा ठपका](https://lakshavedhi.com/casa-grampanchayatichaya-semantrachakchi-seva-samputtat-sarpanch-karyakar-sarpanch-grampanchayat-adhikari-action/) - पालघर-योगेश चांदेकरपालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीच्या कारभाराचे एक एक नमुने पुढे आले आहेत. मुदत संपलेल्या सरपंचांच्या ‘डिजिटल सिग्नेचर’ने पैसे काढून ते ठेकेदार व कंपनीला देण्यात आले. त्यात माजी सरपंच रघुनाथ गायकवाड, कार्यरत सरपंच सुनीता कामडी, ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर व संगणक चालक अशा तिघांवर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते. याप्रकरणी संगणक चालकाची सेवा
- [अधिकारी-ठेकेदरांनी लुटली जलजीवन योजना आमदार राजेंद्र गावित,आ. स्नेहा दुबे-पंडित यांनी केला पंचनामा जिल्हा परिषद अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर टक्केवारीचे गंभीर आरोप?](https://lakshavedhi.com/adhikari-contract-looted-jaljivan-yojana-aamdar-rajendra-gavitia-sneha-dubey-pandit-yanni-panchanama-district-council-president-more/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हर घर जल योजना’ देशात प्रभावीपणे राबवली जात असली, तरी पालघर जिल्ह्यात मात्र या योजनेच्या माध्यमातून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी लूट सुरू केली आहे. ‘हर घर जल योजने’च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत असताना या निधीचा गैरवापर होत असून कामे न करता ठेकेदारांना पैसे दिले जात आहेत अशामुळे निकृष्ट
- [पालघर विभागात स्वारगेट, पैठण, भुसावळसाठी नवीन एसटी बस](https://lakshavedhi.com/palghar-department-swargate-paithan-bhusavasathi-naveen-st-bus/) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात पाच नव्या एसटी बस दाखल झाल्या आहेत. यापैकी एक बस स्वारगेट, दोन पैठण व दोन भुसावळसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास आनंददायी होणार आहे. पालघर आगारात नवीन बस सेवेचा लोकार्पण कार्यक्रम मंगळवारी पालघर बस स्थानकात विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडला. १४ वर्षांवरील
- [महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा असेल...](https://lakshavedhi.com/maharashtra-s/) - महाराष्ट्र सरकारने बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा आदेश जारी केला आहे. याअंतर्गत, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने येत्या २०२५-२६ सत्रापासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे निवेदन पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार देशात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या
- [कासा ग्रामपंचायतीची कचराकुंडी खरेदी ही नियमबाह्य ; मुजोर ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर नोटिशीला ही देईनात उत्तर : प्रशासकीय आदेशही धाब्यावर](https://lakshavedhi.com/casa-grampanchayatichi-garbage-kharedi-is-the-same-as-the-rule-of-the-villagers/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने रंगरंगोटी न करताच दिलेले बिलाचे प्रकरण गाजत असतानाच कचराकुंड्यांच्या खरेदीतही अनियमित्ता आढळली आहे. विशेष म्हणजे कचराकुंडी खरेदीचे प्रशासकीय नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांना दिलेल्या नोटिशींना त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. सरकारच्या आदेशांनाही ते जुमानत नाहीत, हे यावरून स्पष्ट झाले आहे. कासा ग्रामपंचायतीच्या
- [महाराष्ट्राच्या राज्य माशाचे अस्तित्व धोक्यात; 'या' जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मासे संकटात](https://lakshavedhi.com/maharashtra-state-mashacha-existed-existence/) - पालघर: पापलेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. मात्र पालघरमध्ये राज्य मासा संकटात असल्याचे समोर आले आहे. मत्स्यव्यवसायाने आता या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पालघरच्या समुद्रात पापलेट मोठ्या प्रमाणात सापडतात. चंदेरी पापलेट म्हणजेच सिल्व्हर पॉम्फ्रेट हा पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर आढळतो. पापलेटच्या अनेक प्रजाती
- [Crop Insurance : निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली योजना सरकार गुंडाळणार, लाखो लोकांना बसणार फटका](https://lakshavedhi.com/crop-insurance-nivadnukit-gamechenger-tarneri-yojana/) - लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अनेक योजनांचा पाऊस पाडला. विधानसभा निवडणुकीआधी आणि लोकसभा निवडणुकीआधी जाहीर झालेल्या योजनांचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला होता. आता राज्य सरकारने गेमचेंजर ठरलेली योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारला लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे निवडणुकीत भरभरून प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत देण्यात आला होता. आता, त्यातील
- [कासा ग्रामपंचायतीची ‘बालाजी एंटरप्राइजेस’वर कृपादृष्टी! जाहिरात न देता नियमबाह्य कामे दिल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट बालाजी इंटरप्राईजेस ब्लॅक लिस्ट’मध्ये जाण्याची शक्यता](https://lakshavedhi.com/kasa-grampanchayatichi-balaji-enterprises/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या अनियमित कारभारावर ‘लक्षवेधी’ने प्रकाश टाकल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच विस्तार अधिकारी संदीप जाधव यांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेषतः वसईच्या बालाजी एंटरप्राइजेसला कामे देताना या कंपनीवर मेहेरनजर ठेवण्यात आली तसेच नियम धाब्यावर बसून कामे देण्यात
- [पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे प्रश्न पुन्हा लोकसभेतखासदार डॉ. सवरा यांनी विद्यार्थी रुग्ण, नोकरदार आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना फोडली वाचा](https://lakshavedhi.com/palghar-lok-sabha-matdarsanghail-railway-question-pune-loksabhetakhasdar-dr-savra-yani-vidyarthi-rugn-nokardar-aani-vyapyanchaya-p/) - पालघर-योगेश चांदेकर शून्य प्रकारात रेल्वे मंत्रालयाकडे केल्या काही मागण्या पालघरः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात खा. डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे विविध प्रश्न शून्य प्रहाराच्या चर्चेदरम्यान उपस्थित केले. या लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णांच्या प्रश्नांना वाचा फोडून रेल्वेच्या काही उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली.पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांची गेल्या
- [विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!](https://lakshavedhi.com/vikasi-mahagadhi-ugrau-or-rashtradharma-vadhavu-or/) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नूतन वर्ष सर्वांच्या जीवनात,सर्व क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो मुंबई- महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र
- [MMRDA मार्फत येत्या वर्षात ठाणे, वसई, विरार, नवी मुंबईत विस्तारणार मेट्रोचे जाळे](https://lakshavedhi.com/mmrda-mark-yatya-varsat-thane-vasai-virar-navi-mumbaiat-vistaranar-metroche/) - मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या वर्षात 'एमएमआरडीए'मार्फत ४ नव्या मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. 'एमएमआरडीए'ने हाती घेतलेली मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून तिच्यावर १५ स्थानके असतील. यासाठी १८ हजार कोटींचा
- [ज्यांना जनतेसाठी काम करायचं नसेल, त्या अधिकाऱ्यांनी बदली करून घ्यावी- गणेश नाईक](https://lakshavedhi.com/jyana-jantesathi-karchaon-karchan-nasel/) - पालघर: ज्या घटकांना या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हितासाठी काम करायचे नसेल त्यांनी आपल्या मंत्र्याला सांगून आम्हाला गणेश नाईक सोबत काम करायचे नाही, मला दुसरीकडे बदली द्या, असे सांगून निघून जावे. मला काही प्रॉब्लेम नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी मांडताना अधिकाऱ्यांना सुनावले. राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक विभागांतील प्रशस्तीपत्रकांचे वाटप
- [बोर्डी ग्रामपंचायतीच्या अनियमिततेची चौकशी सुरू मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासकाला कारणे दाखवा नोटीस](https://lakshavedhi.com/bordi-grampanchayatichaya-anewhethei-chowkshi-suru-suru-chief-executive-officer-answer/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीत अनेक प्रकारची अनियमितता आढळली आहे. याबाबत ‘लक्षवेधी’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांत या प्रकरणी संबंधिताचे म्हणणे मागवून त्या अहवालाच्या आधारे खातेनिहाय चौकशी करायची, की अन्य कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. डहाणू
- [डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर ; सत्ताधारी आणि विरोधक डहाणूच्या आर्थिक विकासासाठी एकत्र : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता](https://lakshavedhi.com/dahnu-public-the-operative-to-do-the-operative/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणूतील सुमारे सत्तर वर्षांचा इतिहास असलेल्या दी. डहाणूरोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. २६ एप्रिलला या बँकेसाठी मतदान होणार आहे; परंतु या बँकेतील सध्याचे सत्ताधारी आणि पूर्वीचे सत्ताधारी आता एकत्र आल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.दी. डहाणूरोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना
- [नवीन शैक्षणिक धोरणातून आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे](https://lakshavedhi.com/new-educational-dhoranatun-modern-teaching-system-jodanyacha-sankalp-shaleya-education-minister-dadaji-bhusa/) - विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
- [राज्यातील शाळांमध्ये अठरा लाख विद्यार्थी घटले!](https://lakshavedhi.com/state-of-state/) - राज्यात 2018-2019 च्या तुलनेत 2023-24 मध्ये विविध कारणांमुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 18 लाख 55 हजारांनी घटल्याची धक्कादायक आकडेवारी 'समर्थन' या स्वयंसेवी संस्थेने सादर केली आहे. यापैकी सर्वात जास्त संख्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आहे. अनेक शाळा अनधिकृत ठरल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल, पॅगचा अहवाल, विनियोजन लेखे, शासनाच्या
- [रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची काय आहे कहाणी?, संभाजीराजेंच्या पत्राने खळबळ!](https://lakshavedhi.com/raigadavaril-vaghya-kutrachaya-samadhi-kya-ahe-kahani-sambhajirajinchya-patrane-khabal/) - रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या मागणीने पुन्हा एकदा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाच्या मुद्द्यावर चर्चेला तोंड फोडले आहे. संभाजीराजेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाही आणि
- [डिजिटल शिक्षणातून पालघरच्या विद्यार्थ्यांची सक्षम वाटचाल ; आ.निरंजन डावखरे यांच्या निधीतून शाळांना मदतॲप आणि आणि साहित्यांतून शिकवणे आणि शिकणे झाले सोपे](https://lakshavedhi.com/digital-education/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः जगभर आता डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर केला जात आहे. पालघर जिल्हा ही त्यात मागे नाही. विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून डिजिटल शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी साठ प्रकारचे डिजिटल साहित्य पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना वितरित केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर आता पालक आणि संस्था चालकांचा
- [शिक्षण विभागाच्या नव्या जीआरचा फटका, मामाच्या गावाला जायचे गणित बिघडणार](https://lakshavedhi.com/teaching-department/) - दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटोपली की बच्चेकंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकतात. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचे हे गणित बिघडणार आहे. शिक्षण विभागाने नवीन जीआर काढत पहिली ते नववीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल कालावधीत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झाला असून मे महिन्यात एकाच वेळी गावाला जाणाऱ्यांची संख्या
- [Maharashtra Budget Session : सभागृहाची प्रतिष्ठा पायाला बांधली!](https://lakshavedhi.com/maharashtra-budget-session-auditorium-pratishtha-payala-damli/) - विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब आणि आमदार चित्रा वाघ या दोघांमध्ये झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची पातळी खालावल्यानंतर विधिमंडळ सभागृहाच्या लोकशाही परंपरेची चिंता वाढली आहे. ही चिंता स्वाभाविक आहेच, परंतु या चिंतेसोबतच सभागृहाने या सनसनाटी आरोप-प्रत्यारोपातून, भाषेच्या खालवलेल्या दर्जातून महाराष्ट्रासमोर असलेल्या महत्त्वाच्या मुद्यांना सोयीस्कर बगल दिली हे लक्षात घ्यायला हवे. राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न, शेती आणि पाणीटंचाईचे उन्हाळ्यातील
- [जायबंदी महाराष्ट्र…! "मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला 'राजधर्म' याहून नक्कीच वेगळा नसेल!"](https://lakshavedhi.com/jayabandi-maharashtra-chief-minister-expected-aslela-rajdharma-yahun-nakchich-veg-nasel/) - महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक आघाडीचा आढावा घेऊन पुढील दिशादर्शक धोरण स्पष्ट करणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्पात दिशादर्शक काही दिसले नाही. यावर गांभीर्याने चर्चा होईल, अशी सत्ताधारी महायुतीकडून अपेक्षा होती. राज्याच्या आर्थिक भवितव्याचे गांभीर्य ओळखून विरोधकही सरकारला तलवारीच्या पात्यावर उभे करण्याचा निदान प्रयत्न करतील, असेही वाटले होते. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्राच्या चारशे
- [विभागीय रेल्वे रुग्णालयासाठी खासदार सवरा यांचे साकडे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यांशी चर्चा रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष](https://lakshavedhi.com/departmental-railway-rugnalayasathi-khasdar-savara-yancha-sakde-railweam-minister-ashwin-vaishnav-yanchayanshi-discussion-railway/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने खा. डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन वसई-विरार आणि पालघर परिसरातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न, रेल्वेचे प्रकल्प आणि आरोग्य सेवा सुधारण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे मंत्रांना विविध प्रश्न निदर्शनास आणून त्यावर त्यांनी उपायही सुचवले. वैष्णव यांच्याशी सदिच्छा भेटीत डॉ. सवरा यांनी केलेल्या चर्चेत
- [बोर्डी ग्रामपंचायतीच्या इतिवृत्ताची पाने कोरीच,सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे संगनमत,गैरकारभाराला वरिष्ठांचे संरक्षण?](https://lakshavedhi.com/bordi-grampanchayatichaya-iti-vrivatachi-to-get-korichsarpanch-aani-grampanchayat-most-sanginatagarkarbarala-sena-senior-protection/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायती मध्ये, कामकाजात अनेक प्रकारची अनिमियतता झाल्याचे समोर आले आहे. तक्रारीनंतर वेळेवर चौकशी होत नसल्याने, आणि चौकशी अहवालावर जिल्हा परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने ग्रामपंचायतींना संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे. बोर्डी ग्रामपंचायत सदस्यांनी, वारंवार तक्रारी केल्या. सात सदस्यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करूनही, त्याबाबतची चौकशी वेळेवर न झाल्याचा फायदा ,ग्रामपंचायत
- [महाराष्ट्रात रखडलेल्या महापालिका निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर](https://lakshavedhi.com/maharashtra-rakhadlelya-mahapalika-nivadnuka-kadhi-laganar-muthi-update-sumor/) - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुका
- [Mumbai Local: लोकलमधील गर्दी कमी होणार, 238 नव्या गाड्या मिळणार; रेल्वेमंत्र्यांची घोषणा](https://lakshavedhi.com/mumbai-local-localmadhil-gardi-khali-honar-238-navya-gadya-minnar-railwemantra-announcement/) - लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मुंबईसाठी 238 लोकल गाड्या
- [विश्लेषण : वाढवण बंदर आयात-निर्यातीसाठी महत्त्वाचे का?](https://lakshavedhi.com/analysis/) - वाढवण बंदर देशाच्या विकासात उपयुक्त कसे? वाढवण येथे समुद्रात १८ ते २० मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून २४ हजार कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होणार आहे. त्यामुळे भारताचे सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व संपुष्टात येईल. शिवाय वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्स्पोर्टेशन कॉरिडॉर या
- ["सहा महिने थांबा, आणखी एकाचा बळी जाणार." सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट](https://lakshavedhi.com/saha-maheen-mane-tambi-aankhi-ekacha-bhi-janar-supriya-sura-yancha-motha-gaupyasti/) - शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल, असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली
- [शालेय विधार्थी आणि पालक इकडे लक्ष द्या ! पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात झाला 'हा' बदल](https://lakshavedhi.com/shaleya-vidharthi-aani-palak-ekade-laksh-dya-pudil-year-old-academic-year/) - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वार्षिक परीक्षा साधारणतः एप्रिलच्या मध्यापर्यंत होत असत. मात्र, नव्या नियमानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान
- [धरणांमध्ये उरला अर्धाच पाणीसाठा; मेमध्ये टँकर माफियांचे फावणार, महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट](https://lakshavedhi.com/dharanamadhyay-urala-ardhach-pahanisatha-memadhyay-tankar-mafia/) - उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांतील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा 52.71 टक्क्यांवर आला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत, पण या पाणीटंचाईमुळे टँकरमाफियांचे फावणार
- [दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात सर्वांत महत्त्वाची अपडेट!](https://lakshavedhi.com/dahavi-baravichya-nikasandarbhat-sarvanta-mahtwachi-update/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाला बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीच्या परीक्षा संपल्या असून, दहावीचे काही पेपर अद्याप बाकी आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. परीक्षांच्या त्वरित निकालासाठी उत्तरपत्रिका तपासणीला वेग दिला
- [मविआ-महायुतीत राजकीय धुळवड !](https://lakshavedhi.com/mavia-mahayuratit-state-dhulavad/) - राज्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह साजरा होत असतानाच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली. भाई (एकनाथ शिंदे) आणि दादा (अजित पवार) यांनी काँग्रेससोबत यावे. आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू, असे विधान करून पटोले यांनी शुक्रवारी राज्याच्या राजकारणात चांगलीच धमाल उडवून दिली. ही
- [सरकारचा मोठा निर्णय!! आता नागरिकांना मिळणार मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा अधिकार](https://lakshavedhi.com/sarkarcha-motha-decision-cit/) - महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मद्यविक्री दुकाने बंद करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही वॉर्डमध्ये स्थानिक नागरिकांना मद्यविक्री दुकान (Liquor store) बंद करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील मद्यविक्री दुकाने कमी होण्याची दाट शक्यता आहे. परंतु यामुळे थेट तोटा दारू विक्री दुकानांना होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा निर्णय
- [Oil Reserve : महाराष्ट्रातील सागरी कक्षेत सापडले तेलाचे साठे, असा होणार फायदा](https://lakshavedhi.com/oil-reserve-maharashthal-sagari-charit-sapadle-telache-sathe-pashe-advanta-benefits/) - पालघर: महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच अरबी समुद्रात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशालाही याचा मोठा फायदा होणार आहे. या नवीन सापडलेल्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे भारतीय तेल उत्पादनात सक्षम होण्याची नवी आशा आता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात 18 हजार
- [दादर-भुसावळ ट्रेनला पालघरमध्ये थांबा...](https://lakshavedhi.com/dadar-bhusava-trainsla-palgharamadhye-tamba/) - पालघर: पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी
- [पालघरमधील चार हजार रोहयो मजूरांना थकबाकीची रक्कम होळीपूर्वी तात्काळ वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश](https://lakshavedhi.com/palgharmadhil-four-thousand-roho-majurana-tirchakichi-rakkam/) - पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला. पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधीत मजूरांना त्यांची ४५ कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत
- [महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प, 34 जिल्ह्यांना होणार फायदा, 6000 किलोमीटर लांबीचा काँक्रेट रस्ता !](https://lakshavedhi.com/maharashtratiyal-aadar-sarvat-motha-project-34-jilhiyana-honar-advantage-6000-km-lambicha-concrete-rasta/) - काल दहा मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अनेक प्रकल्पांची घोषणा झाली. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची देखील घोषणा करण्यात आली. हा रस्ते विकासाचा प्रकल्प राज्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प राहणार असून याचा राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांना फायदा होणार
- [Rohit Sharma: "मी २०२७च्या वर्ल्डकपमध्ये.", निवृत्ती नाही पण रोहित शर्माचं आगामी वनडे विश्वचषक खेळण्याबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?](https://lakshavedhi.com/rohit-sharma-me-2024/) - चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोर धरून होती. पण रोहितने मी वनडेमधून निवृत्त होत नसल्याचे सांगितले. दोन वेळा टी-२० विश्वचषक आणि दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माला अजूनही एकदिवसीय विश्वचषक जेतेपदाची प्रतिक्षा आहे. सुमारे १० महिन्यांत दोन विजेतेपदे जिंकल्यानंतर, रोहितला आता २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय
- [मोहन पाचलकरांचा ‘आका’ कोण?कासा ग्रामपंचायतीच्या तपासणीत आढळली अनिमियतता वीजपुरवठा नसताना एकच अंगणवाडी दोनदा डिजिटल!](https://lakshavedhi.com/mohan-pachalakarancha-aaka-angle/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः कासा ग्रामपंचायतच्या गैरकारभाऱ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह तिघांनी या ग्रामपंचायत कारभाराची आज प्रत्यक्षात भेट देऊन चौकशी केली, तेव्हा त्यात अनियमितता आढळली. वेळच्या वेळी ग्रामपंचायतीची तपासणी न झाल्याने गैरव्यवहार करण्यास संधी मिळाली, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी चार वर्षात एकच अंगणवाडी दोनदा
- [ग्रामपंचायतचा निधी लाटण्यासाठी मोहन पाचलकरने लढवल्या वेगवेगळ्या शकली](https://lakshavedhi.com/grampanchayatcha-nidhi-latnyasathi-mohan-pachake-ladhavaliya-vegwegya-shakali/) - पालघर-योगेश चांदेकर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबीत करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकारी पदाचा दबाव आणून भ्रष्टाचारावर पांघरूण पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीतील गैरकारभाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. गेली सात वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ग्रामपंचायत संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्याचा दबाव भ्रष्टाचाराला कसे संरक्षण देतो आणिवरिष्ठांना कारवाई करण्यासाठी कसा परावृत्त करतो, हे कासा ग्रामपंचायतीच्या उदाहरणावरून
- [कासा ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांचा आणखी एक प्रताप उघड](https://lakshavedhi.com/casa-grampanchayat-officer-mohan-pachakarkar-yancha-aankhi-a-pratap-ughd/) - पालघर-योगेश चांदेकर माजी सरपंचाच्या डीएससी ने केला खर्चमाजी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारीही अडचणीत पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची प्रकरणे काही थांबायला तयार नाहीत. विशेष म्हणजे कार्यकाळ संपलेल्या सरपंचांच्या डीएससी द्वारे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १५ लाख रुपये काढून एका फर्मला देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता जिल्हा परिषद कारवाई करण्याची शक्यता
- [ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही](https://lakshavedhi.com/thane-mahapalikecha-585-kotinch-katakasaricha-artha-sankalp-kontihi-karvad-dard-nahi/) - कोणत्याही स्वरुपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला, २०२५- २६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. यात ३७२२ कोटी ९३ लाख महसुली खर्च आणि १९२१ कोटी ४१ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे. नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे पीपीपी तत्वाव राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा भार न
- ["कासा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार" जुन्या कामांना नवीन कामे दाखवून काढले पैसे एकाच दिवशी काढली लाखोंची बिले गैरव्यवहाराला कुणाचे अभय?](https://lakshavedhi.com/casa-grampanchayati-millions-of-corruption/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची एकीकडे चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांच्या गैरव्यवहाराचे रोज एक एक नमुने बाहेर येत आहेत. गेल्या सात वर्षांपासून कासा येथे ठाण मांडून बसलेल्या या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कोणाचे संरक्षण आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.राज्य सरकार किंवा राज्य सरकारची संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
- [IND vs NZ Final: ICC स्पर्धांच्या फायनल मॅचमध्ये भारताचा न्युझीलंडविरुद्ध आतापर्यंतचा रेकाॅर्ड खराब!](https://lakshavedhi.com/ind-vs-nz-final-icc-sports-final-machmadhye-bharatcha-nuzhilandvir-buddha/) - Champions trophy 2025 IND vs NZ Final : भारतीय संघाने मोठी धडक मारत आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीच्या अंतीम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय संघान ही किमया साधली. आता भारताला न्युझीलंड संघाचाच अडसर आहे, तो जर दूर झाला म्हणजेच फायनल मॅचमध्ये न्युझीलंडचा पराभव केला तर आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीवर टीम इंडिया पुन्हा एकदा
- [कासा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण आराखड्यात मंजूर नसलेल्या कामांवर भर एकच फोटो पाच ठिकाणी दाखवून काढले पैसे](https://lakshavedhi.com/kasa-gram-panchayati-chrushcharacha-ankhi-is-a-kuran-aarakhadi-manjur-naslea-kamanvar-all-the-same-photo-five-photos/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीच्या १३ लाख पन्नास हजार रुपयांच्या आगाऊ पेमेंट बाबत करण्यात आलेल्या तक्रारीची पंचायत समिती चौकशी करत असतानाच आता भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण उघड झाले आहे. विकास आराखड्यात मंजूर नसलेली कामे करून, त्यातून पैसे काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले नसतानाही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी
- [ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा पाकिस्तानला धक्का, आता फायनल दुबईतच; काय ठरलं होतं?](https://lakshavedhi.com/australia-parabhwacha-pakistanla-pus/) - भारतीय संघाने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या सामन्यात (Champions Trophy 2025) ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजया बरोबरच टीम इंडियाने (Team India) अंतिम सामन्यात धडक मारली तर ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास येथेच थांबला. भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का (IND vs AUS) बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला (Pakistan Cricket Board) बसला आहे. पाकिस्तान तर आधीच
- [कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची पण विकेट पडणार?; धनंजय मुंडेंनंतर नंबर लागणार, काय आहे अपडेट?](https://lakshavedhi.com/agriculture-minister-manikrao-kokate-yanchi-pan-wicket-padanar-dhananjay-mundanantar-number/) - राज्याच्या अर्थंसंकल्पीय अधिवेशनाचा श्रीगणेशाच महायुतीमधील बड्या नेत्याच्या राजीनाम्याने झाला. धनंजय मुंडे यांची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विकेट पडली. त्यातच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी सुद्धा वाढताना दिसत आहेत. 30 वर्षांपूर्वीच्या एका कोर्ट केस प्रकरणात त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. आज कोर्टाच्या निर्णयावर त्यांच्या मंत्रिपदच नाही तर आमदारकीचे भवितव्य ठरणार आहे. आज नाशिक कोर्टात सुनावणी
- [कासा ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता ‘लक्षवेधी’च्या वृत्तानुसार चौकशी सुरू जिल्हा परिषदेला अहवाल सादर करणार](https://lakshavedhi.com/casa-grampanchayatichaya-karbararat-irregularity-lakshvedi/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने १२ लाख ८० हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट काढले. प्रत्यक्षात शाळा व समाज मंदिराचे रंगकाम झाले नसताना ही बिले अदा केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. ‘लक्षवेधी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पंचायत समितीने चौकशी सुरू केली आहे. कामे न करताच आगाऊ बिले देण्यात आली असून, ग्रामपंचायत अधिकाऱ्याने अधिकार नसताना एवढी
- [मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कार्यमुक्त केलय](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-dhananjay-munde-yancha-akhher-rajinama-chief-minister-fadnavis-mhanale-free-work/) - गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. काल संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं होत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यात बैठक झाली. त्यावेळीच मुख्यमंत्री
- ['सलग १५ वर्षे पालकमंत्रिपदाचा माझा विक्रम कोण मोडेल?, विनयशीलता असावी लागते': गणेश नाईक](https://lakshavedhi.com/salag-15-year-old-palakamantraipadacha-majha-vikram-kon-model-vinaythi-asavi-lagte-ganesh-naik/) - ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलो. पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री राहिलेला नाही आणि भविष्यात राहणार की नाही मला शंका आहे, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी केले. मानकोली येथील क्रीडांगणावर आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील चषक या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाईक बोलत होते. नाईक म्हणाले की, पालघरमध्ये, त्यानंतर नवी मुंबई
- [महालक्ष्मी गडाचे सेवेकरी नारायण काका कालवश सात दशके महालक्ष्मीची अहर्निश सेवा त्यांच्या जाण्याने भाविकांत हळहळ](https://lakshavedhi.com/mahalakshmi-gadache-sevekari-narayan-kaka-kalvash-seven-dashek-mahalakshmi-ahranish-seva-tyachanya-janaanya-bhavikant/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या गडावरील मंदिराच्या सेवेसाठी गेली सात दशके आपले संपूर्ण आयुष्य तन, मन धनाने अर्पण करून, झोकून देऊन काम करणारे नारायण जावरे (वय ९२) यांचे निधन झाले. गेल्या सात दशकांचा महालक्ष्मी गडाच्या परिसराचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण भाविकांत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची मुले रामदास,(झिपू दादा) परशुराम,
- ["विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे 'लाडकी बहीण'…": CM फडणवीस थेट बोलले](https://lakshavedhi.com/miscellaneous-yojana-bhar-economic-shaist-gargish-tyam/) - हायसिक्युरिटी नंबर प्लेटच्या दराबाबत चुकीची माहिती पसरवली गेली. इतर राज्यांनी जीएसटी आणि प्लेट बसवण्याचा आकार वगळून दर ठरवले आहेत, तर आपण दर ठरवताना जीएसटी आणि प्लेट बसवण्याचे आकार त्यात समाविष्ट केले. हे जर आपण बघितले तर इतर राज्यांचे आणि आपले दर समान आहेत, उलट काही राज्यांपेक्षा आपल्याकडे ५ टक्के कमीच दर आहे, असा खुलासा मुख्यमंत्री
- [पालघर नगर परिषदेचा 172 कोटींचा अर्थसंकल्प, पाणीपुरवठा योजना सक्षम होणार](https://lakshavedhi.com/palghar-nagar-parishdecha-172-kotincha-earth-sankalp-panipurwatha-yojana-saksham-honar/) - पालघर नगर परिषदेने 2025-26 या वर्षात शहरात विकासकामे करण्यासाठी 172 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शहरातील पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी विविध भागांत मियावाकी जंगलाची निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालघरमधील मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले नव्हते. नवीन
- [नालासोपारा बनलं झोपडपट्ट्यांचं शहर, शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्या नालासोपार्यात](https://lakshavedhi.com/nalasopara-banalan-slumनालासोपारा-बनलं-झोपडप/) - सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वसई विरार शहरात झोपडपट्ट्याही सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसनन प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात वसई विरार मध्ये २ लाख ३२ हजार १४२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील सर्वाधिक १ लाख १९ हजार ७०३ झोपडपट्ट्या या नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार विभागात आहेत. वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत.सरकारी, वनविभाग तसेच
- [शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत न्यायाधीश श्री म.चौधरी - इनामदार](https://lakshavedhi.com/government-scheme-general-commanded-pachalaya-pahizet-judge-mr-m-chaudhary-inamdar/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर- तालुका विधी सेवा समिती,पालघर आयोजित शासकीय योजनांचा जनजागृती शिबिर व विधी सेवा प्राधिकरण योजना तसेच कायदेविषयक जनजागृती शिबीर ग्रामपंचायत माहीम येथे पार पडले.सर्व केंद्र व राज्यशासनाच्या,विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती एका छत्राखाली मिळावी व कायदेविषयक जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,ठाणे तथा प्रमुख जिल्हा
- […तर पालिका निवडणूक पावसाळ्यापूर्वी होणार; निवडणूक आयोग सज्ज; निर्देशाची प्रतीक्षा](https://lakshavedhi.com/tar-municipality-nivadnuk-pavasayyapavi-honar-nivdnuk-commission/) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ४ मार्चला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यास मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. मुंबई महापालिकेबाबत प्रभाग संख्येत करण्यात आलेला बदल हा न्यायालयीन सुनावणीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आल्यानंतर आणि प्रभागरचनेबाबत योग्य ती कार्यवाही पार पडल्यानंतर
- [पालघरमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ तीन वर्षांपासून नगरपरिषदेला दुरुस्तीसाठी मिळेना वेळ](https://lakshavedhi.com/palgharamadhila-saktharanchaya-arogyashi-khe-three-year-to-year-nagarparishdela-durusathi-meeena-vay/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर येथील नवीन माहीम-मनोर हायवेवर असणाऱ्या क्रिस्टल पार्क, सिद्धांत सोसायटी, दीपमनी बिल्डिंग, राजवैभव बिल्डिंग यांचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे या भागातील नागरिकांना सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतो; शिवाय दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत आहे. पालघर नगरपालिकेच्या गटारीची सुमारे ९९ लाख रुपयांची योजना
- [देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल -मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे](https://lakshavedhi.com/deshla-economic-mahasatta-banavinya-dishne-vadhavan-bandar-is-an-important-paul-matsyavyavi-bandh-minister-nitesh-rane/) - वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली होती.
- [Highest Debt State: भारतात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर? यादीत महाराष्ट्राचा क्रमांक जाणून घ्या..](https://lakshavedhi.com/highest-debt-state-india/) - भारतीय राज्यांचे कर्ज गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार 2019 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर एकूण 47.9 लाख कोटी रुपये कर्ज होते. जे 2024 पर्यंत 83.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ तब्बल 74% इतकी आहे. या कर्जवाढीमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या मोठ्या राज्यांचा मोठा वाटा आहे. आर्थिक
- [पालघर पोलिस दल राज्यात प्रथम सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान](https://lakshavedhi.com/palghar-polis-dal-rajyat-first-seven-kalmi-program-anmabajavani-chief-minister-hastaye-police-superintendent-basaheb-patil-yanchaपालघर-पो/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पालघर जिल्हा पोलिस दल राज्यात पहिले आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या पोलिस दलाचे प्रमुख बाळासाहेब पाटील यांचे या यशाबद्दल खास अभिनंदन केले आहे.पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बाळासाहेब पाटील हजर झाल्यानंतर
- [कामे होण्या अगोदरच ठेकेदाराला बिले अदा कासा ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार ग्रामपंचायत अधिकाऱ्याने सरपंचाची केली दिशाभूल](https://lakshavedhi.com/kami-honya-agodarach-contracting-bil-ada-kasa-grampanchayaticha-sandhast-karbabh-grampanchayat/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने १३ लाख पन्नास हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट काढले. काही खरेदी तसेच रंगरंगोटीपोटी ही बिले काढण्यात आली आहेत; परंतु प्रत्यक्षात शाळा व समाज मंदिराचे रंगकाम झाले नसताना ही बिले अदा केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे.डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा ग्रामपंचायत
- [नवी मुंबई : १४ गावांना विकासनिधीची आस, अर्थसंकल्पात केलेली तरतूद अपुरी](https://lakshavedhi.com/navi-mumbai-14-gavana-vikas-nanidhi-aas-artha-sankalpat-keleli-tartud-apoori/) - नवी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे असताना कल्याण तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला. या गावांचा सामावेश राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरला असताना नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात या भागातील विकासासाठी १६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या विस्तीर्ण अशा पट्ट्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता लागेल
- [ठाणे : वर्षभरात १३०० हून अधिक वाहन चोरी, दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक](https://lakshavedhi.com/thane-year-harshbarat-1300-hoon-more-vehicle-theft-and-the-most-proof/) - ठाणे : तुमचे वाहन रस्त्याकडेला उभे असल्यास ते चोरट्यांच्या नजरेपासून सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. कारण तुमचे वाहन केव्हा चोरी होईल सांगता येत नाही. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत १ हजार ३०० हून अधिक वाहनांची चोरी झाली आहे. सर्वाधिक वाहने दुचाकी आहेत. तर मोटारी आणि तीन चाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाणही अधिक
- [विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४५ वर्षीय आरोपीला अटक](https://lakshavedhi.com/virramadhyay-three-alphavin-mulinwar-sexual-atrocities-45-year-old-accused/) - महाराष्ट्रातील एका ४५ वर्षीय पुरूषाच्या क्रूरतेची कहाणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्यावर तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीचे नाव कमलेश कदम (४५) असे आहे, तो पालघर जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातून अटक केली आणि त्याची कठोर चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात पोलिसांच्या मदतीने
- [२९ हजार माथाडी कामगार भाजपमध्ये, पक्ष विस्ताराच्या हालचालींना वेग](https://lakshavedhi.com/29-thousand-mathadi-worker-2/) - भाजपतर्फे पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात संजय निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी माथाडी कामगार युनियनच्या तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र
- [२९ हजार माथाडी कामगार भाजपमध्ये, पक्ष विस्ताराच्या हालचालींना वेग](https://lakshavedhi.com/29-thousand-mathadi-worker/) - भाजपतर्फे पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात संजय निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी माथाडी कामगार युनियनच्या तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र
- [नवी मुंबईत 300 एकरात वसवण्यात येणार 'इनोव्हेशन सिटी', मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा](https://lakshavedhi.com/navi-mumbaiat-300-ekat-vasavanya-yenar-innovation-city-chief-minister-fadnavisanchi-announcement/) - नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे. मुंबईतील वाढती गर्दी आणि लोकसंख्या लक्षात घेता. नवी मुंबई हे नवे शहर वसवण्यात आले. आता नवी मुंबईतदेखील मोठ्याप्रमाणात विकासकामे होताना दिसत आहे. काहीच दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील खुले होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतील व्यापाऱ्यात व आर्थिक उलाढालदेखील अधिक वाढ होणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक
- [मोठी बातमी! एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांकडून सर्वात मोठी अपडेट](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-stch-moft-mixed-honar-transport-minister-sarvat-muthi-update/) - महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून, एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे, दुसरीकडे वय वर्ष 65 वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व
- [Cabinet Meeting : फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय, वाचा मंत्रिमंडळ बैठकीत काय काय झालं?](https://lakshavedhi.com/cabinet-meeting-fadnavis-sarkar/) - Fadnavis Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मंत्री आजच्या बैठकीला हजर राहिले नव्हते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ? 1) पौड, ता.
- [School Bus Rules : महाराष्ट्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, पुढच्या वर्षीपासून स्कूल बसेससाठी नवे नियम](https://lakshavedhi.com/school-bus-rules-maharashtra-government-action-modhyse-pudhchaya-salapasoon-school-basesathi-nave-rulesschool-bus-rules-महाराष्ट/) - महाराष्ट्र परिवहन विभाग पुढील शैक्षणिक वर्षापासून खाजगी स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करणार आहे.प्रत्येक स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, अग्निशमन स्प्रिंकलर, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या सर्व सुरक्षा यंत्रणांचा योग्य प्रकारे वापर सुनिश्चित केला जाणार आहे. पालकांकडून वाहतूक शुल्क आकारणाऱ्या शाळा किंवा खाजगी बस ऑपरेटरकडे केंद्रीकृत सीसीटीव्ही देखरेख प्रणाली
- [राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांनी सांगितली आतली बातमी](https://lakshavedhi.com/raj-thackeray-and-uddhav-thackeray-collected-yenar-sanjay-rautanani-sangitli-taki-baatmi/) - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साद मराठी माणसाने अनेकवेळा घातली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे, उद्धव ठाकरे ( Sanjay Raut) यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साद घालण्यात आली होती. नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. यावर संजय राऊत यांनी
- [डॉ.अक्षय गडग याच्या विरुद्ध पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल](https://lakshavedhi.com/dr-akshay-gadag-yagya-against-wife/) - पालघर-योगेश चांदेकर तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व माजी सरपंचासह ८ जणांवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रेम प्रकरण असताना लग्न करून फसवणूक, छळ व हुंड्याची मागणी केल्याची तक्रार पालघरः डहाणू तालुक्यातील आशागड, तसेच गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी अक्षय गडग यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी स्वरूपाची असून एकीकडे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर असताना दुसरीकडे त्यांच्या पत्नीची
- [शालेय पोषण आहारातील गैरव्यवहाराची चौकशी होणार](https://lakshavedhi.com/school-nutritional-foods/) - पालघर-योगेश चांदेकर जिल्हा परिषदेने नेमली चौघांची समिती‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल पालघरः प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत डहाणू येथील के. एल. पोंदा विद्यालयातील शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणाची अखेर जिल्हा परिषदेला दखल घ्यावी लागली. ‘लक्षवेधी’ने दिलेल्या वृत्त मालिकेची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी निमिष मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली चौघांची
- [शालेय पोषण आहारातील तफावतीवर जिल्हा परिषद काय कारवाई करणार?](https://lakshavedhi.com/shale-nutrition-dietary-tafavativar-jilaha-parishad-kaya-karan-karanar/) - पालघर-योगेश चांदेकर चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कारवाई करणार, की पाठीशी घालणार?जिल्ह्यातील पालकांचे लागले लक्ष पालघरः डहाणूतील के. एल. पोंदा विद्यालयातील शालेय पोषण आहारात अगोदर आढळलेली तफावत, नंतर कागदपत्रे जमा जमवून दूर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मुख्याध्यापकांनी दिलेली कबुली आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल यातील त्रुटी पाहता जिल्हा परिषद आता यावर काय कारवाई करणार, याकडे
- [मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा 'फितुरांना' निर्वाणीचा इशारा](https://lakshavedhi.com/cabinet-sitting/) - राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच गोपनीय माहिती बाहेर येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व मंत्र्यांना यापुढे कोणतीही माहिती अगोदरच बाहेर फुटल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच (Maharashtra Cabinet Meeting) संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेची(अजेंडा) माहिती वृत्तवाहिन्यांवरुन
- [ग्राहक तक्रार निवारण आयोग चार आठवड्यांत कार्यान्वित करा, हायकोर्टाने सरकारला बजावले](https://lakshavedhi.com/customer-terror-prevention-commission-four-eighted-sarkar-sarkarla-bajavale/) - पालघर जिह्याची स्थापना होऊन दहा वर्षे उलटली मात्र तरीही सरकारने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सुरू केलेले नाही याची गंभीर दखल घेत येत्या चार आठवडय़ांत ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यान्वित करा, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. पालघर जिह्याची निर्मिती ऑगस्ट 2014 रोजी झाली असून जिल्हा
- [के. एल.पोंदा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या स्पष्टीकरणातही घोळ पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ ‘लक्षवेधी’च्या वृत्ताने शाळांचे दणाणले धाबे](https://lakshavedhi.com/kl-ponda-vidyalayachaya-headmaster-clarification/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः शालेय पोषण आहारांतर्गत डहाणूतील के. एल. पोंदा विद्यालयाच्या पोषण आहारातील साठ्याबाबत असलेल्या तपासणीवर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान इंगळे यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी या स्पष्टीकरणातही गोंधळ आहे. दररोज किती पोषण आहार शिजवला जातो आणि पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना किती पगार दिला जातो याबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या उत्तरावरून स्पष्ट होते. शालेय गळती कमी
- [मुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय...](https://lakshavedhi.com/mumbaichaya-vadapavachi-okh-harvanar-prashancha-motha-decision/) - ग्लोबल वार्मिंगमुळं वायू प्रदुषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावला होता. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्या बंद करणाऱ्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करुन इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा
- [तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल](https://lakshavedhi.com/tabbal-12-lane-aslela-maharashthal-pahila-aani-bharat-ekmev-bay-pool/) - सायन पनवेल महाम्रगावरील वाशी खाडी पूल हा मुंबईला नवी मुंबई जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. मात्र, हाच ब्रीज महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील माईलस्टोन ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे येथे (MSRDC) नवीन पूल बांधला जात आहे. तब्बल 12 लेन असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल ठरणार आहे. वाशी खाडी पूल हा मुंबई आणि
- [शालेय पोषण आहाराची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात](https://lakshavedhi.com/shaleya-nutrition-ahrachi-chowkashi-sandhayachaya-bhovatya/) - पालघर-योगेश चांदेकर विस्तार अधिकाऱ्यांच्या अहवालात त्रुटीशाळांच्या मुख्याध्यापकांचा परस्परांना वाचवण्याचा प्रयत्नपुरावे जमा करण्यासाठी शिक्षण विभागानेच दिली संधी पालघरः शालेय पोषण आहारांतर्गत डहाणूतील के. एल. पोंदा महाविद्यालयाच्या पोषण आहारात तफावत आढळल्यानंतर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. नोटीस बजावली; परंतु जिल्हा परिषदेला अहवाल पाठवताना मात्र हा अहवाल अपूर्ण असल्याचा संशय असून एकूण चौकशी वादाच्या भोवऱ्यात
- [Mumbai Third Airport: मुंबईला मिळणार तिसरं विमानतळ, मुख्यमंत्री फडणवीसांचा आणखी एक मेगा प्रोजेक्ट](https://lakshavedhi.com/mumbai-third-airport-mumbaila-minnar-tisran-aircraft-chief-minister-fadnavisancha-ankhi-a-mega-project/) - Third Airport In Mumbai: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शेवट्या टप्प्यात आहे. एप्रिलअखेर या विमानतळाहून व्यवसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत होणार तिसरं विमानतळ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी एका मुलाखतीत दिली आहे. त्यामुळे आता मुबंईकरांना विमान प्रवासासाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. तिसरं
- [11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य](https://lakshavedhi.com/11-v12-vidya-vidyarthyanasathi-biometric-presence-compulsory/) - महाराष्ट्र सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance Std XI & XII Students) लागू करणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना चेहऱ्यावरुन ओळख किंवा फिंगरप्रिंट-आधारित बायोमेट्रिक्स (Biometric Attendance) वापरून उपस्थिती चिन्हांकित करणे आवश्यक असेल. शाळेतील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण आणि
- [के.एल.पोंदा हायस्कूलच्या पोषण आहाराला फुटले पाय तपासणीत आठशे किलो धान्याची तफावत शिक्षण विभागाची विद्यालयाला नोटीस मुख्याध्यापक इंगळे यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे](https://lakshavedhi.com/kl-ponda-hyculchaya-nutrition-dietal-futule/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय पोषण आहाराकरिता प्रत्येक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेला धान्य दिले जाते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवण्यासाठी हे धान्य दिले जात असून त्याच्या नोंदी शाळेने व्यवस्थित ठेवणे अपेक्षित आहे; परंतु अलीकडच्या काळात शालेय पोषण आहाराला पाय फुटले असून हे धान्य अनेक ठिकाणी बाजारात विकले जाते,
- [पालघर घोटी राष्ट्रीय महामार्गाचा भाग विक्रमगड नगरपंचायत समितीने उखडला; रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश](https://lakshavedhi.com/palghar-ghoti-national-mahamargacha-bhaag-vikramgad-nagarpanchayat-samitine-ukhadla-rasta-karoon-dhanyache-order/) - पालघर-जव्हार-त्रंबकेश्वर-सिन्नर व घोटी या राष्ट्रीय महामार्गातील विक्रमगड शहरातून जाणारा सुमारे १२५ मीटर लांबीचा रस्ता विक्रमगड नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली उखडला असून नागरिकांनी याविषयी आक्षेप नोंदवल्यानंतर काम थांबवण्यात आले. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय तसेच देखभाल दुरुस्तीचे काम अन्य यंत्रणेमार्फत राबविले जात असताना नगरपंचायतीने आरंभलेले काम बेकायदेशीर असल्याचे सांगत उखडलेला रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
- [डोंबिवली, बदलापूर, ठाण्यामध्ये ५० घरफोड्या करणारा सोलापुरचा सराईत चोरटा अटकेत; ६६ तोळे सोने, ५४ लाखाचा ऐवज जप्त](https://lakshavedhi.com/dombivali-badlapur-thanyamadhye-50-gharfodya-karanara-solapurcha-sarait-chorta-attake-६६-to-gold-58-lakhacha-aivaj-seized/) - ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई शहरांमध्ये मागील २० वर्षाच्या कालावधीत घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरीचा सोन्याचा ऐवज खरेदी करणाऱ्या मिरा-भाईंदर येथील एका सोनाराला पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण सुरेश शिवचरण (४७) असे सराईत चोरट्याचे नाव आहे.
- [टीम इंडियाला मोठा झटका! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, संघ नव्याने जाहीर](https://lakshavedhi.com/team-indianla-motha-jerk-jaspreet-bumrah-champions-trophymdhun-bahr-sangh-navane-jahir/) - भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. संघातील विजयाचा हुकमी एक्का स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही आणि त्याची जागा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा घेईल. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून भारताची पहिली लढत २० तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे तर २३ तारखेला टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध
- [गणेश विसर्जन वादावरून मंत्रिमंडळात अधिकाऱ्यांवर आगपाखड; भोंग्याबाबत पालन का नाही?](https://lakshavedhi.com/ganesh-visarjan-vadavarun-cabinet/) - प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वादाचे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. पीओपी मूर्ती विसर्जनावर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पोओपी मूर्तींच्या विसर्जनाला आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन भोंग्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाही,
- [बोईसर-नृसिंहवाडी गाडीच्या प्रवाशांना मनस्ताप](https://lakshavedhi.com/boisar-narsinghwadi-gadichya-pravashana-manastap/) - पालघर-योगेश चांदेकर चार तास एकाच ठिकाणी ताटकळण्याची वेळलांब पाल्यांच्या गाड्यांची दुरवस्था पालघरः एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा अभ्यास करून राज्यात त्याच धर्तीवर परिवहन महामंडळाचा कारभार करण्याचे जाहीर केले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अब्रूची लक्तरे दररोज वेशीवर टांगली जात आहेत. शिवशाही तसेच स्लीपर गाड्याही वारंवार बंद पडत असून स्थानिक पातळीच्या
- [''…असं झालं तरच काकांसोबत हातमिळवणी करणार'', आदित्य ठाकरेंकडून राज ठाकरेंना प्रस्ताव](https://lakshavedhi.com/asan-jhalam-tarch-kakansokat-hatmivani-karanar-aditya-thakrankadun-raj-thakarna-proposal/) - राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एकिकडे भाजप आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंची साथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे भाऊ पुन्हा एकत्र येणार या चर्चेनं उत आला आहे. अशातच, राज ठाकरेंसोबतच्या हातमिळवणीवर ठाकरे गटाचे युवानेते यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात
- [धान खरेदीत शेतकऱ्यांकडून बोगस कागदपत्रे सादर ? रक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दणका](https://lakshavedhi.com/paddy/) - महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या मोसमाची धान खरेदी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुनच धान विक्रीची रक्कम अदा केली जाणार आहे. मात्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील ४५ टक्के शेतकऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने धान विक्रीची
- [लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट?; कंत्राटदारांचे ९० हजार कोटी थकवले](https://lakshavedhi.com/ladki-brani-yojnemue-government-tijorit-khadkhadat-kantardache-90-thousand-koti-exiles/) - राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून ९० हजार कोटी रुपयांची बिले थकवली असून, थकीत बिले अदा केली जात नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे. तसेच मार्चअखेरपर्यंत पैसे न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना आणि हॉटमिक्स असोसिएशन या संघटनांनी चर्चगेट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया
- [ठाण्यात वर्षअखेरीस धावणार पहिली मेट्रो; वडाळा ते गायमुख १० स्थानके सुरू होणार](https://lakshavedhi.com/thana-year-akheriis-dhawanar-pahili-metro-vada-te-gaymukh-10-places/) - वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो ४ अ) या दोन मेट्रो मार्गिकांच्या मिळून दहा स्थानकांवरून या वर्षअखेर मेट्रो धावणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो धावणार असल्याने ठाणे शहराला डिसेंबरअखेर पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंडाळे ते चेंबूर (मेट्रो २ बी) आणि दहीसर ते काशीगाव (मेट्रो ९)
- ["गरीब आमदारांत दोन आमदार पालघर जिल्ह्याचे" विनोद निकोले आणि विलास तरे यांचा समावेश एक कोटी रुपयांच्या आत संपत्ती](https://lakshavedhi.com/poor-amardant-don-aamdar-palghar-jilahayache-vinod-nikole-aani-vilas-tare-yancha-inclusion-is-a-koti-rupayanchaya-sampathi/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ नावाच्या संस्थेने सादर केलेल्या एका संशोधन अहवालानुसार राज्यातल्या दहा गरीब आमदारांत पालघर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. त्यात आ. विनोद निकोले यांची संपत्ती एक कोटी रुपयांच्या आत आहे. राज्यातील दहा आमदारांची चल संपत्ती आणि अचल संपत्ती मिळून त्याचा एक संशोधन अहवाल तयार केला आहे. या आमदारांनी विधानसभा निवडणूक
- ["पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करणार आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे आश्वासन" खासदार डॉ. हेमंत सवरा यांची विविध आरोग्य प्रश्नांवर चर्चा](https://lakshavedhi.com/palghar-jilahayatil-arogya-suvidha-bakat-karanar-minister-of-state-for-headya-prataparao-jadhav-yancha-khasadar-dr-hemant-savara-yanchi-vivek/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी आयुष्य मंत्रालयाचे मंत्री तसेच आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आरोग्य राज्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून माहिती
- [ग्रामविकासाला दिशा देणारं नेतृत्व](https://lakshavedhi.com/gramvikasala-direction/) - पालघर-योगेश चांदेकर पालघर/जव्हार : ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी असते. आता वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो. सरपंच अभ्यासू नसल्यास या निधीचा विनियोग व्यवस्थित होत नाही तसंच गावाचा विकास रखडतो; परंतु कल्पेश राऊत यांच्यासारखा सरपंच असेल, तर तो गावाच्या विकासाला दिशा देतो आणि सर्वंगीण विकासाबरोबरच गावातील स्थलांतर थांबत. सरकारनं गेल्या काही वर्षांपासून गावाच्या विकासासाठी वित्त आयोगाचा
- [मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला](https://lakshavedhi.com/muthi-baatmi-chief-minister-devendra-fadnavis-mns-president-raj-thakkari-bhetila/) - देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी गेले का याचीही दबक्या आवाज चर्चा सुरू आहे. मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची
- [MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये भाविकांचा महापूर! प्रयागराज रेल्वे स्टेशन बंद](https://lakshavedhi.com/mahakumbh-2025-mahakumbhamadhya-bhavikancha-mahapur-prayagraj-railway-station-closed/) - प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच आहे. गर्दीमुळे रस्ते गर्दीमुळे बंद झाले असून, वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. प्रयागराजकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत असल्याने आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. १२ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा असून, ११ फेब्रुवारीपासून रेल्वे
- [एसटीचा चेहरा-मोहरा बदलून 'फाईव्ह स्टार' परिवहन सेवा निर्माण करू : एकनाथ शिंदे](https://lakshavedhi.com/stch-face-pawn-badalun-fiveh-star-transport-service-building-eknath-shinde/) - Eknath Shinde : एसटीचा चेहरा-मोहरा बदलून 'फाईव्ह स्टार' परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम
- ['वाढवण'लगत आणखी एक मुंबई; १०७ गावांतील ५१२ चौ. किमी विकास केंद्राचा प्रस्ताव](https://lakshavedhi.com/vadhawalagat-ankhi-is-a-mumbai-108-gawanti-512-cham-development-center-proposal/) - देशातील सर्वांत मोठे बंदर ठरणाऱ्या 'वाढवण'लगत आणखी एक शहर वसविण्याचे नियोजन आहे. बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने १३ गावातील ३३.८८ चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १०७ गावांतील ५१२ चौ.किमी क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावाला
- [कॉपी कराल तर फसाल ; सावधान ! विद्यार्थ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हा](https://lakshavedhi.com/copy/) - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी कराल तर फसाल, थेट फौजदारी गुन्हाच दाखल केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो. विद्यार्थ्यांना काही अडचण
- [अधिकारी, ठेकेदारांवर पालकमंत्री चिडले गणेश नाईक यांची ठेकेदारांना तंबी निकृष्ट काम करणाऱ्यांना, पाठिशी घालणाऱ्यांची अधिकाऱ्यांची गय नाही](https://lakshavedhi.com/officer-contractor-parent-minister-chidle-ganesh-naik-yanchi-contractor-tambi-karna-karna-karna-pathishi-ghalanyaanchi/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यात रस्त्यांची, ‘जलजीवन मिशन’ची तसेच अन्य कामे निकृष्ट प्रतीची केली जातात. लाखो रुपये खर्च होऊनही चांगली कामे होत नसल्याने हे पैसे पाण्यात जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच संतापले. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा
- [क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन](https://lakshavedhi.com/cricket-critic-dwarkanath-sanjhgiri-yancha-6-years-old-died-to-death/) - ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्ष आजाराने गुरुवारी निधन झाले. ३ डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. संझगिरी हे एक स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक होते. जवळजवळ ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने
- [Thane Municipal Corporation : ठाण्यातील ९६ इमारती अतिधोकादायक स्थितीत; पावसाळ्यापूर्वी महापालिकेची कारवाईची तयारी](https://lakshavedhi.com/thane-municipal-corporation-thaanyatil-९-६-timber/) - ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ-वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी या इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत असते. त्यानुसार पालिकेने शहरातील धोकादायक व अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत आहेत. त्या इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे.
- [वाणगाव-चिंचणी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे काम चुकीचे](https://lakshavedhi.com/vind-vindav-chinchni-udanpulachaya-both/) - पालघर-योगेश चांदेकर भूसंपादन करून रस्ता व्यवस्थित करण्याची मागणीमाजी आमदार आनंद ठाकूर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे पालघरः वाणगाव-चिंचणी रस्ता व फाटक पूर्व उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले काम अतिशय चुकीचे झाले असून. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस उतरणीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहे. या प्रश्नावर माजी आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी
- [प्रत्येकवेळी टोल भरण्यापासून कायमची सुटका होणार? जाणून घ्या 'लाइफटाइम टोल पास'साठी किती खर्च येईल](https://lakshavedhi.com/each-veil-toll-bharanyapasoon-kayamchi-suck-honar-janun-gya-lifetime-toll-pasasathi/) - जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकते. सरकार वार्षिक टोल पास आणणार आहे. या पाससाठी तुम्हाला फक्त 3,000 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर तुम्ही वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकाल. एवढेच नाही तर तुम्हाला आजीवन
- [रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह](https://lakshavedhi.com/randukkar-samajun-sathikarna-ghatalya-ghaya-palgharamadhye-gavakyani-jungleat-lapwala-deaddeh/) - Palghar Crime: पालघर जिल्ह्यात शिकारीदरम्यान, एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. शिकारीला गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. जंगलात शिकारीसाठी गेलेल्या गावकऱ्यांनी चुकून रानडुकर समजून त्यांच्याच दोन साथीदारांवर गोळी झाडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू
- [खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारातून PF कापला जात असेल तर आता तुम्हाला…](https://lakshavedhi.com/khajgi-kshetal-karmachayanasathi-anandachi-batami-pagaratun-pf-kapala-jat-asal-comes-to-tumhala/) - EPFO Interest Rate 2025 : एक जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर एक फेब्रुवारीला प्रथमच पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला आणि या अर्थसंकल्पात मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केल्याचे दिसले. अर्थसंकल्पात पगारदार लोकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या
- [मुख्यमंत्र्यांचा आदेश शिंदेंच्या मंत्र्यांकडून धाब्यावर, मंत्रालयात तीन दिवस उपस्थितीच्या निर्णयाला हरताळ](https://lakshavedhi.com/chief-ministerial-order/) - राज्याच्या ग्रामीण भागातून मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या मंत्र्यांनी आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश मोडीत काढत त्यांच्या गटातील मंत्र्यांना आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयाऐवजी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात लोकांना भेटण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला आहे. महायुतीच्या
- [स्कूल बसच्या शुल्कात १८ टक्के वाढ: पालकांच्या खिशाला बसणार झळ](https://lakshavedhi.com/school-baschaya-fee/) - एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यानंतर वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्कूलबस मालकांनी एकत्रितपणे शैक्षणिक वर्ष २०२५ साठी स्कूल बस शुल्कात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याने पालकांच्या खिशाला भाडेवाढीची झळ बसणार आहे. महागाईमुळे सरकारने एसटी महामंडळ,
- [भाडेकरू बांगलादेशी निघाले तर घरमालकावरच गुन्हा, कल्याण, डोंबिवलीकरांना पोलिसांचा इशारा](https://lakshavedhi.com/bhadekaru-bangladeshi-nighale-tar-gharamalakavarch-gunha-kalyan-dombivalikran-poisancha-gesture/) - घर भाड्याने देताना विशेष काळजी घ्या, भाडेकरूंची सर्व माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या, जर भाडेकरू बांगलादेशी घुसखोर आढळला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी कल्याण आणि डोंबिवली शहरातील घरमालकांना दिला आहे. या दोन्ही शहरांत पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. बांगलादेशी नागरिक ग्रामीण परिसरासह शहरी भागातील चाळींमध्ये घरे भाड्याने घेऊन राहत
- [Devendra Fadnavis : पंतप्रधान आवास योजनेसाठी वाळू, वीटा आणि सिमेंट एकाच ठिकाणी मिळणार, मुख्यमंत्र्यांनी मांडली घरकुल मार्ट संकल्पना](https://lakshavedhi.com/devendra-fadnavis/) - पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती वाळू, वीटा आणि सिमेंट एकाच ठिकाणी मिळण्यासाठी घरकुल मार्ट संकल्पना राबविण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. फ्लॅगशिप योजनांचा वॉररुमध्ये आढावा घेताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये महाराष्ट्रासाठी १९ लाख ६६ हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- [भारतातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार](https://lakshavedhi.com/indias-eye-vidyapeeth-maharashtra-establishment-honar/) - महाराष्ट्र राज्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नवकल्पनांमध्ये आघाडी घेत असून देशातील पहिले एआय विद्यापीठ येथे स्थापन करणार आहे. हे विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून कार्य करेल आणि उद्योग, शिक्षण क्षेत्र व सरकारी यंत्रणांमध्ये संशोधन, विकास आणि सहकार्याला चालना देईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यदल स्थापन केले आहे, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी
- [राज्यातील विकासकामांची थकीत रक्कम मिळेना; ४ लाख कंत्राटदारांचा कामबंदचा इशारा](https://lakshavedhi.com/state-state-vikas-kakamanchi-takit-rakkam-mina-4-lakh-kantardarancha-kambandcha-gesture/) - राज्यातील विकासकामांना योग्य न्याय देऊनही बिलासाठी राज्य सरकारच्या दरबारी चप्पल झिजवाव्या लागतात. राज्य सरकारच्या विविध विभागातील ४ जुलै २०२४ पासून तब्बल ८९ हजार कोटी रुपये बिलापोटी थकवले आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करूनही कंत्राटदारांना दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे राज्यातील चार लाखांहून अधिक कंत्राटदारांच्या संघटनांनी ५ फेब्रुवारीपासून विकासकामे बंद करण्याचा इशारा दिला आहे. राज्य
- [Sanjay Raut : संजय राऊत काँग्रेसच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ](https://lakshavedhi.com/sanjay-raut-sanjay-raut-kangreschaya-watwar-bjp-leader/) - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत नसल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावरून मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी म्हटलं
- [शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकाबाबत घेतला नवा निर्णय ; पालकांच्या खिश्याला बसणार झळ](https://lakshavedhi.com/teaching-department-of-teaching-technology/) - नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आता परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. नुकताच तसा शासन निर्णय उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. त्यामुळे परत एकदा पालकांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यां ना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वहयांची पाने समाविष्ट करून पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात
- ["आरोग्य केंद्रातील गैरकारभाराच्या चौकशीत चालढकल" वारंवार मुदती देऊन कागदपत्रात फेरफार करण्याची संबंधितांना संधी पालघर आरोग्य विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर तीन तारखेला तक्रारदारांचे म्हणणे ऐकणार](https://lakshavedhi.com/arogya-kendra-narakarabharachaya-chowkshit-chadhakal-mudati-mudati-deon-kagadpatat-ferfar-karani-karani-rejudhana-sandhi-palghar-arogya-and/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. हे गैरव्यवहार ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन एक महिना झाला, तरी अद्याप चौकशीचे घोंगडे भिजत पडले आहे. दरम्यान. तीन तारखेला आता तक्रारदारांना म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात आले आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड, आशागड तसेच अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या
- [Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद](https://lakshavedhi.com/union-budget-2025-center-mumbai-metrola-pathabala-mumbai-metrosathi-mothi-taratud/) - मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो प्रकल्पांची १४ कामे सुरू असून, या प्रकल्पांचा खर्च जवळपास दीड लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी १,२५५.०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मेट्रो प्रकल्पांना आर्थिक रसद नक्कीच मिळणार आहे. (Union Budget 2025) एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलातील त्यांच्या मालकीच्या जमिनी विकून-भाडेतत्त्वावर देऊन मेट्रो प्रकल्पांच्या खर्चासाठी निधी उभारला
- [जव्हार एस टी आगाराला नवीन १० बसेस प्राप्त ॲड.सहाणे यांनी केली होती महामंडळाच्या अध्यक्षांकडे मागणी..](https://lakshavedhi.com/jawhar-st-agrala-naveen-10-base-received/) - पालघर-जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील नागरिकांना, सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एसटी आगाराचा आधार आहे. जव्हार एसटी आगारातून गाव खेड्यापासून ते वेगवेगळ्या शहरांकडे जाण्यासाठी एसटी बसच्या फेऱ्यांचे नियमन करण्यात आले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून या बसची दुरावस्था झाली आहे. अनेक बसेसच्या खिडक्या, खुर्चा (आसने) तुटलेल्या आहेत. गळकी छप्परे तर कधी खालील बाजूने पावसाचे
- ["दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला भिवंडी-वाडा महामार्गावरून थेट जोडणी द्या"रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना खा. सवरा यांचे साकडे परिसराच्या विकासासाठी थेट जोडणीचे महत्त्व दिले पटवून](https://lakshavedhi.com/delhi-mumbai-priythgati-margala-bhiwandi-wada-mahamargavarun-thet-jodani-dyarste-vahatuk-minister-nitin-gadkari-kha-savara-yancha-sakde/) - पालघर-योगेश चांदेकर पालघरः खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. पालघर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत असताना त्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी भिवंडी-वाडा रस्त्यावरून थेट प्रवेशद्वार करण्याची मागणी केली तसेच या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत खा. सवरा यांनी गडकरी यांच्यांअशी सविस्तर चर्चा केली. भिवंडी-वाडा
- [कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक](https://lakshavedhi.com/kalyan-dombivali-palikachya-clerk-lach-ghetana-stuck/) - कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रकाश काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व
- [खुशखबर.. गॅस सिलेंडर झाला स्वस्त](https://lakshavedhi.com/happy-news-cylinder-jhala-swast/) - सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल बाजार कंपन्यांनी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. नवीन किंमत आजपासून म्हणजेच शनिवार 1 फेब्रुवारीपासून लागू झाली आहे. दरम्यान घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल
- [केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? वाचा सविस्तर.](https://lakshavedhi.com/central-earth-sankalpatun-maharashtrala-nemakam-kya-milan-covenant/) - Budget 2025 Announcement : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्मचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यांमध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी बारा लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकरी, महिला आणि आरोग्यासाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय उत्पन्नदरानुसार नवी कर प्रणाली कशी असेल याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या
- [नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक...](https://lakshavedhi.com/non-crimile-certificate-bonder/) - सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली असून, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण (एसईबीसी) अधिनियम, २०२४ मधील अधिनियमान्वये राज्यात अंमलात आला असून, याअन्वये राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळसेवांमधील
- [दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट, 'त्या' निर्णयाबाबत बोर्डाने घेतला यू टर्न](https://lakshavedhi.com/dahavi-baravichya-parikshebabat-muthi-update-2/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अलीकडेच दहावी आणि बारावीच्या परीक्षे संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी बोर्डाने परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय. कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यचा कायमची रद्द करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी-बारावीची
- [दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट, 'त्या' निर्णयाबाबत बोर्डाने घेतला यू टर्न](https://lakshavedhi.com/dahavi-baravichya-parikshebabat-muthi-update/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अलीकडेच दहावी आणि बारावीच्या परीक्षे संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी बोर्डाने परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय. कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यचा कायमची रद्द करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी-बारावीची
- [राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले जावे; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन...](https://lakshavedhi.com/rashtriyantar-nomination-gumle-jave-jave-shaleya-education-minister-dada-bhusi-yancha-rendering/) - शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगत प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले जावे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
- [लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी?](https://lakshavedhi.com/lavkarcha-mumbai-thane-raigad-palgharamadhye-petrol-dizhelwar-charanya-vehicle-bandi/) - Ban On Petrol Diesel Vehicles in Mumbai: महाराष्ट्र सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन करुन मुंबई आणि उपनगरांमध्ये (मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील शहरांमध्ये) पेट्रोल तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालता येईल का याची शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे. शहरातील हवेचा स्थर दिवसोंदिवस ढासाळत असून याच पार्श्वभूमीवर या बंदीच्या पर्यायाची चाचपणी केली जात असल्याचं वृत्त आहे.
- [दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा नवा पॅटर्न](https://lakshavedhi.com/big-news-for-12th-class-students-new-board-pattern-for-copy-free-exam/) - इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असणार आहेत. पाच ते सात किमी अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील. वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.
- [अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पुण्यासारखा विकास होईल - धनंजय मुंडे](https://lakshavedhi.com/beed-district-will-develop-like-a-virtue-under-the-leadership-of-ajitdadhya-dhananjay-munde/) - अजितदादांच्या पालकमंत्री पदाचे धनंजय मुंडेंनी केले स्वागत केले स्वागत सद्यस्थितीत पालकमंत्री पद नको ही माझी स्वतःचीच भूमिका - धनंजय मुंडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार मुंबई (प्रतिनिधी) - आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी
- [जनवादी संघटनेच्या महिलांच्या ‘हंडा मोर्चा’ने दणाणली पंचायत समिती](https://lakshavedhi.com/peoples-organizations-womens-handa-morcha-organized-dannali-panchayat-samiti/) - पालघर-योगेश चांदेकर शेकडो महिलांचा पंचायत समितीत ठिय्यापंधरा दिवसांत पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पालघरः डहाणू तालुक्यातील विविध गावात अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच अनेक गावात पिण्याचे पाणी नसल्यामुळे महिलांना हंडे, कळशी घेऊन पाण्यासाठी धाव धाव करावी लागते. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने डहाणू
- [SSC-HSC Result: यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली](https://lakshavedhi.com/ssc-hsc-result-10th-12th-vicha-will-be-declared-soon-education-minister-has-given-the-date-sangitali/) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा १० ते १५ दिवस आधी घेतल्या जाणार आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यंदा दहावी-बारावी परीक्षांचे निकाल
## Pages
- [About Us](https://lakshavedhi.com/kode-etik/) - लक्षवेधी मराठी न्यूज वेबसाईट (https://lakshavedhi.com):* संपादक: योगेश दीपक चांदेकर लक्षवेधी ही एक मराठी न्यूज वेबसाईट आहे जी विविध क्षेत्रातील बातम्या, विश्लेषण आणि माहिती पुरवते. या वेबसाईटवर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन इत्यादी विषयांवरील अद्ययावत आणि विश्वसनीय बातम्या प्रकाशित केल्या जातात. लक्षवेधीची वैशिष्ट्ये: ताज्या बातम्या: प्रत्येक क्षणाची ताज्या घडामोडींची माहिती देणे. विविध विषयांवरील कव्हरेज: समाज,
- [Privacy Policy](https://lakshavedhi.com/privacy-policy-2/) - Who we are Our website address is: https://demo.idtheme.com/wpberita. What personal data we collect and why we collect it Comments When visitors leave comments on the site we collect the data shown in the comments form, and also the visitor’s IP address and browser user agent string to help spam detection. An anonymized string created from
- [Indeks](https://lakshavedhi.com/indeks/)
- [Pedoman Media Siber](https://lakshavedhi.com/pedoman-media-siber/) - Kemerdekaan berpendapat, kemerdekaan berekspresi, dan kemerdekaan pers adalah hak asasi manusia yang dilindungi Pancasila, Undang-Undang Dasar 1945, dan Deklarasi Universal Hak Asasi Manusia PBB. Keberadaan media siber di Indonesia juga merupakan bagian dari kemerdekaan berpendapat, kemerdekaan berekspresi, dan kemerdekaan pers. Media siber memiliki karakter khusus sehingga memerlukan pedoman agar pengelolaannya dapat dilaksanakan secara profesional, memenuhi
- [Disclaimer](https://lakshavedhi.com/disclaimer/) - Informasi yang terdapat dalam website ini adalah untuk tujuan umum saja. Informasi ini disediakan oleh Liputan6.com dan kami senantiasa berusaha untuk menjaga informasi yang aktual dan benar. Kami tidak membuat pernyataan atau jaminan apapun, tersurat maupun tersirat, tentang akurasi kelengkapan, kesesuaian, atau ketersediaan ke situs web atau informasi, produk, jasa, atau gambar terkait yang terdapat
## Categories
- [लक्षवेधी महाराष्ट्र](https://lakshavedhi.com/category/maharashtra/)
- [पालघर](https://lakshavedhi.com/category/palghar/)
- [मनोरंजन](https://lakshavedhi.com/category/entertainment/)
- [क्रीडा](https://lakshavedhi.com/category/sport/)
- [देश](https://lakshavedhi.com/category/india/)
- [आरोग्य](https://lakshavedhi.com/category/health/)
- [विदेश](https://lakshavedhi.com/category/world/)
- [राजकीय](https://lakshavedhi.com/category/राजकीय/)
- [आरक्षण](https://lakshavedhi.com/category/आरक्षण/)
- [वाहतूक पोलिस](https://lakshavedhi.com/category/वाहतूक-पोलिस/)
- [कला विश्व](https://lakshavedhi.com/category/कला-विश्व/)
- [लक्षवेधी योजना](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-योजना/)
- [लक्षवेधी गुन्हा](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-गुन्हा/)
- [लक्षवेधी तंत्रज्ञान](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-तंत्रज्ञान/)
- [लक्षवेधी राशिभविष्य](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-राशिभविष्य/)
- [लक्षवेधी मनोरंजन](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-मनोरंजन/)
- [लक्षवेधी व्यक्तिमत्त्व](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-व्यक्तिमत्त्व/)
- [लक्षवेधी माहिती](https://lakshavedhi.com/category/लक्षवेधी-माहिती/)
- [विचारधन](https://lakshavedhi.com/category/विचारधन/)
- [Mumbai](https://lakshavedhi.com/category/mumbai/)
- [वाहतूक](https://lakshavedhi.com/category/वाहतूक/)
- [Whether News](https://lakshavedhi.com/category/whether-news/)
- [कृषी विभाग](https://lakshavedhi.com/category/कृषी-विभाग/)
- [रेल्वे वाहतूक](https://lakshavedhi.com/category/रेल्वे-वाहतूक/)
- [शिक्षण](https://lakshavedhi.com/category/शिक्षण/)
- [क्रीडा विश्व](https://lakshavedhi.com/category/क्रीडा-विश्व/)
- [मुंबई महापालिका निवडणूक](https://lakshavedhi.com/category/मुंबई-महापालिका-निवडणूक/)
- [पोलिस](https://lakshavedhi.com/category/पोलिस/)
- [सुरक्षा](https://lakshavedhi.com/category/सुरक्षा/)
- [सरकारी योजना](https://lakshavedhi.com/category/सरकारी-योजना/)
- [सर्वोच्च न्यायालय](https://lakshavedhi.com/category/सर्वोच्च-न्यायालय/)
- [पर्यटन](https://lakshavedhi.com/category/पर्यटन/)
- [निवडणूक](https://lakshavedhi.com/category/निवडणूक/)
- [अर्थसंकल्प](https://lakshavedhi.com/category/अर्थसंकल्प/)
- [महाकुंभ 2025](https://lakshavedhi.com/category/महाकुंभ-2025/)
- [महाराष्ट्र विकास](https://lakshavedhi.com/category/महाराष्ट्र-विकास/)
- [केंद्र सरकार](https://lakshavedhi.com/category/केंद्र-सरकार/)
- [राज्य सरकार](https://lakshavedhi.com/category/राज्य-सरकार/)
- [अधिवेशन](https://lakshavedhi.com/category/अधिवेशन/)
- [उच्च न्यायालय](https://lakshavedhi.com/category/उच्च-न्यायालय/)
- [महानगर पालिका](https://lakshavedhi.com/category/महानगर-पालिका/)
- [महाराष्ट्र](https://lakshavedhi.com/category/महाराष्ट्र/)
- [नवी मुंबई](https://lakshavedhi.com/category/नवी-मुंबई/)
- [महावितरण](https://lakshavedhi.com/category/महावितरण/)
## Tags
- [Virat Kohli](https://lakshavedhi.com/tag/virat-kohli/)
- [India vs SL](https://lakshavedhi.com/tag/india-vs-sl/)
- [ODI](https://lakshavedhi.com/tag/odi/)
- [Sachin Tendulkar](https://lakshavedhi.com/tag/sachin-tendulkar/)
- [CM Eknath Shinde](https://lakshavedhi.com/tag/cm-eknath-shinde/)
- [Maharashtra](https://lakshavedhi.com/tag/maharashtra/)
- [Sanjay Raut](https://lakshavedhi.com/tag/sanjay-raut/)
- [पोलादपूर](https://lakshavedhi.com/tag/पोलादपूर/)
- [Pravin Darekar](https://lakshavedhi.com/tag/pravin-darekar/)
- [Latur](https://lakshavedhi.com/tag/latur/)
- [MSRTC Bus Accident](https://lakshavedhi.com/tag/msrtc-bus-accident/)
- [Palghar](https://lakshavedhi.com/tag/palghar/)
- [India](https://lakshavedhi.com/tag/india/)
- [New Zealand](https://lakshavedhi.com/tag/new-zealand/)
- [IND vs NZ](https://lakshavedhi.com/tag/ind-vs-nz/)
- [ODI Sereis](https://lakshavedhi.com/tag/odi-sereis/)
- [Head to Head](https://lakshavedhi.com/tag/head-to-head/)
- [Gym WorkOut](https://lakshavedhi.com/tag/gym-workout/)
- [heart attack](https://lakshavedhi.com/tag/heart-attack/)
- [Sudhir Mungantiwar](https://lakshavedhi.com/tag/sudhir-mungantiwar/)
- [Eggs](https://lakshavedhi.com/tag/eggs/)
- [Mumbai](https://lakshavedhi.com/tag/mumbai/)
- [PM Narendra Modi](https://lakshavedhi.com/tag/pm-narendra-modi/)
- [Mumbai Visit](https://lakshavedhi.com/tag/mumbai-visit/)
- [Devendra Fadnavis](https://lakshavedhi.com/tag/devendra-fadnavis/)
- [Bambu](https://lakshavedhi.com/tag/bambu/)
- [Bambu Marathi Movie](https://lakshavedhi.com/tag/bambu-marathi-movie/)
- [Tejashvini Pandit](https://lakshavedhi.com/tag/tejashvini-pandit/)
- [Mohammed Siraj](https://lakshavedhi.com/tag/mohammed-siraj/)
- [New Record](https://lakshavedhi.com/tag/new-record/)
- [Team India](https://lakshavedhi.com/tag/team-india/)
- [Sports](https://lakshavedhi.com/tag/sports/)
- [Shubman Gill](https://lakshavedhi.com/tag/shubman-gill/)
- [Dobule Century](https://lakshavedhi.com/tag/dobule-century/)
- [Rohit Sharma](https://lakshavedhi.com/tag/rohit-sharma/)
- [Raipur](https://lakshavedhi.com/tag/raipur/)
- [Marathi Movie](https://lakshavedhi.com/tag/marathi-movie/)
- [Entertainment](https://lakshavedhi.com/tag/entertainment/)
- [Shah Rukh Khan](https://lakshavedhi.com/tag/shah-rukh-khan/)
- [Deepika Padukon](https://lakshavedhi.com/tag/deepika-padukon/)
- [Pathaan](https://lakshavedhi.com/tag/pathaan/)
- [John Abraham](https://lakshavedhi.com/tag/john-abraham/)
- [Mumbai Air](https://lakshavedhi.com/tag/mumbai-air/)
- [Mumbai Air Polution](https://lakshavedhi.com/tag/mumbai-air-polution/)
- [Rahul Gandhi](https://lakshavedhi.com/tag/rahul-gandhi/)
- [Breakfast In India](https://lakshavedhi.com/tag/breakfast-in-india/)
- [Breakfast](https://lakshavedhi.com/tag/breakfast/)
- [Republic Day 2023](https://lakshavedhi.com/tag/republic-day-2023/)
- [Health](https://lakshavedhi.com/tag/health/)
- [Sport](https://lakshavedhi.com/tag/sport/)
- [New Zeland](https://lakshavedhi.com/tag/new-zeland/)
- [3rd ODI](https://lakshavedhi.com/tag/3rd-odi/)
- [Jhimma](https://lakshavedhi.com/tag/jhimma/)
- [Hemant Dhome](https://lakshavedhi.com/tag/hemant-dhome/)
- [closed eyes](https://lakshavedhi.com/tag/closed-eyes/)
- [Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan](https://lakshavedhi.com/tag/kisi-ka-bhai-kisi-ki-jaan/)
- [Salman Khan](https://lakshavedhi.com/tag/salman-khan/)
- [Netflix](https://lakshavedhi.com/tag/netflix/)
- [Women's IPL](https://lakshavedhi.com/tag/womens-ipl/)
- [IPL](https://lakshavedhi.com/tag/ipl/)
- [Team](https://lakshavedhi.com/tag/team/)
- [IPL 2023](https://lakshavedhi.com/tag/ipl-2023/)
- [Maharashtra Police](https://lakshavedhi.com/tag/maharashtra-police/)
- [Republic Day President’s Police Medals](https://lakshavedhi.com/tag/republic-day-presidents-police-medals/)
- [Hsc question paper](https://lakshavedhi.com/tag/hsc-question-paper/)
- [HSC Exam](https://lakshavedhi.com/tag/hsc-exam/)
- [Error in HSC Exam](https://lakshavedhi.com/tag/error-in-hsc-exam/)
- [Errors in HSC Paper](https://lakshavedhi.com/tag/errors-in-hsc-paper/)
- [Error in 12th English Paper](https://lakshavedhi.com/tag/error-in-12th-english-paper/)
- [students will get 6 marks](https://lakshavedhi.com/tag/students-will-get-6-marks/)
- [बारावी इंग्रजी प्रश्नपत्रिका](https://lakshavedhi.com/tag/बारावी-इंग्रजी-प्रश्नपत्/)
- [विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार](https://lakshavedhi.com/tag/विद्यार्थ्यांना-६-गुण-मि/)
- [राज ठाकरे](https://lakshavedhi.com/tag/राज-ठाकरे/)
- [हेच खरं हिंदवी सुराज्य](https://lakshavedhi.com/tag/हेच-खरं-हिंदवी-सुराज्य/)
- [Chhatrapati Sambhajinagar](https://lakshavedhi.com/tag/chhatrapati-sambhajinagar/)
- [Dharashiva](https://lakshavedhi.com/tag/dharashiva/)
- [छत्रपती संभाजीनगर](https://lakshavedhi.com/tag/छत्रपती-संभाजीनगर/)
- [धाराशिव](https://lakshavedhi.com/tag/धाराशिव/)
- [ambadasdanve](https://lakshavedhi.com/tag/ambadasdanve/)
- [devendrafadnvis](https://lakshavedhi.com/tag/devendrafadnvis/)
- [chattrpatisambhajinagar](https://lakshavedhi.com/tag/chattrpatisambhajinagar/)
- [politics](https://lakshavedhi.com/tag/politics/)
- [news](https://lakshavedhi.com/tag/news/)
- [नामांतर शहराचं](https://lakshavedhi.com/tag/नामांतर-शहराचं/)
- [अंबादास दानवे](https://lakshavedhi.com/tag/अंबादास-दानवे/)
- [देवेंद्र फडणवीस](https://lakshavedhi.com/tag/देवेंद्र-फडणवीस/)
- [सर्वोच्च न्यायालय](https://lakshavedhi.com/tag/सर्वोच्च-न्यायालय/)
- [उच्च न्यायालयात](https://lakshavedhi.com/tag/उच्च-न्यायालयात/)
- [अशोक चव्हाण](https://lakshavedhi.com/tag/अशोक-चव्हाण/)
- [राष्ट्रीय अधिवेशन](https://lakshavedhi.com/tag/राष्ट्रीय-अधिवेशन/)
- [स्टेट बॅंक ऑफ इंडिया](https://lakshavedhi.com/tag/स्टेट-बॅंक-ऑफ-इंडिया/)
- [महाराष्ट्रात](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्रात/)
- [राहुल गांधी](https://lakshavedhi.com/tag/राहुल-गांधी/)
- [भाजप](https://lakshavedhi.com/tag/भाजप/)
- [rahulgandhi](https://lakshavedhi.com/tag/rahulgandhi/)
- [bjp](https://lakshavedhi.com/tag/bjp/)
- [congress](https://lakshavedhi.com/tag/congress/)
- [sbi](https://lakshavedhi.com/tag/sbi/)
- [Ashokchvan](https://lakshavedhi.com/tag/ashokchvan/)
- [Musandi Movie](https://lakshavedhi.com/tag/musandi-movie/)
- [Eknathshinde](https://lakshavedhi.com/tag/eknathshinde/)
- [Thane](https://lakshavedhi.com/tag/thane/)
- [Shahu Bharti](https://lakshavedhi.com/tag/shahu-bharti/)
- [Administration](https://lakshavedhi.com/tag/administration/)
- [ZP](https://lakshavedhi.com/tag/zp/)
- [Education](https://lakshavedhi.com/tag/education/)
- [RNI](https://lakshavedhi.com/tag/rni/)
- [Jayendra Dubala](https://lakshavedhi.com/tag/jayendra-dubala/)
- [Shiva Sambare](https://lakshavedhi.com/tag/shiva-sambare/)
- [Digital Media](https://lakshavedhi.com/tag/digital-media/)
- [राजकीय](https://lakshavedhi.com/tag/राजकीय/)
- [शिवसेना](https://lakshavedhi.com/tag/शिवसेना/)
- [पक्षप्रमुख.](https://lakshavedhi.com/tag/पक्षप्रमुख/)
- [मुंबई](https://lakshavedhi.com/tag/मुंबई/)
- [इशारा](https://lakshavedhi.com/tag/इशारा/)
- [धोक्याची पातळी](https://lakshavedhi.com/tag/धोक्याची-पातळी/)
- [महाराष्ट्र](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र/)
- [मान्सून अपडेट](https://lakshavedhi.com/tag/मान्सून-अपडेट/)
- [रेड अलर्ट](https://lakshavedhi.com/tag/रेड-अलर्ट/)
- [whether update](https://lakshavedhi.com/tag/whether-update/)
- [व्यक्तिमत्त्व](https://lakshavedhi.com/tag/व्यक्तिमत्त्व/)
- [महाराष्ट्राचा चाणक्य](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्राचा-चाणक्य/)
- [प्रकाश आंबेडकर](https://lakshavedhi.com/tag/प्रकाश-आंबेडकर/)
- [छगन भुजबळ](https://lakshavedhi.com/tag/छगन-भुजबळ/)
- [आरक्षण](https://lakshavedhi.com/tag/आरक्षण/)
- [अर्थसंकल्प](https://lakshavedhi.com/tag/अर्थसंकल्प/)
- [अर्थमंत्री](https://lakshavedhi.com/tag/अर्थमंत्री/)
- [निर्मला सीतारामन](https://lakshavedhi.com/tag/निर्मला-सीतारामन/)
- [पालघर](https://lakshavedhi.com/tag/पालघर/)
- [पावसाचा कहर](https://lakshavedhi.com/tag/पावसाचा-कहर/)
- [शाळांना सुट्टी](https://lakshavedhi.com/tag/शाळांना-सुट्टी/)
- [पावसाचा धुमाकूळ](https://lakshavedhi.com/tag/पावसाचा-धुमाकूळ/)
- [कोल्हापूर](https://lakshavedhi.com/tag/कोल्हापूर/)
- [supreme court](https://lakshavedhi.com/tag/supreme-court/)
- [Insurance](https://lakshavedhi.com/tag/insurance/)
- [Driving](https://lakshavedhi.com/tag/driving/)
- [Paris Olympic 2024](https://lakshavedhi.com/tag/paris-olympic-2024/)
- [वाहतूक पोलिस](https://lakshavedhi.com/tag/वाहतूक-पोलिस/)
- [गटारी](https://lakshavedhi.com/tag/गटारी/)
- [दंड](https://lakshavedhi.com/tag/दंड/)
- [yojana](https://lakshavedhi.com/tag/yojana/)
- [Marathi News](https://lakshavedhi.com/tag/marathi-news/)
- [Local News](https://lakshavedhi.com/tag/local-news/)
- [HSC SSC Exam Dates](https://lakshavedhi.com/tag/hsc-ssc-exam-dates/)
- [ladki bahin yojana](https://lakshavedhi.com/tag/ladki-bahin-yojana/)
- [government yojna](https://lakshavedhi.com/tag/government-yojna/)
- [msrctc](https://lakshavedhi.com/tag/msrctc/)
- [kokan news](https://lakshavedhi.com/tag/kokan-news/)
- [ganeshotsav](https://lakshavedhi.com/tag/ganeshotsav/)
- [kokan](https://lakshavedhi.com/tag/kokan/)
- [palgahr](https://lakshavedhi.com/tag/palgahr/)
- [विधानसभा निवडणूक](https://lakshavedhi.com/tag/विधानसभा-निवडणूक/)
- [महाराष्ट्र घडामोडी](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-घडामोडी/)
- [Third Mumbai Extension](https://lakshavedhi.com/tag/third-mumbai-extension/)
- [उद्धव ठाकरे](https://lakshavedhi.com/tag/उद्धव-ठाकरे/)
- [BMC](https://lakshavedhi.com/tag/bmc/)
- [शरद पवार](https://lakshavedhi.com/tag/शरद-पवार/)
- [Whether](https://lakshavedhi.com/tag/whether/)
- [एकनाथ शिंदे](https://lakshavedhi.com/tag/एकनाथ-शिंदे/)
- [मुख्यमंत्री](https://lakshavedhi.com/tag/मुख्यमंत्री/)
- [संजय राऊत](https://lakshavedhi.com/tag/संजय-राऊत/)
- [Bullet Train](https://lakshavedhi.com/tag/bullet-train/)
- [शपथविधी](https://lakshavedhi.com/tag/शपथविधी/)
- [क्रिडा](https://lakshavedhi.com/tag/क्रिडा/)
- [क्रीडाविश्व](https://lakshavedhi.com/tag/क्रीडाविश्व/)
- [सरकारी योजना](https://lakshavedhi.com/tag/सरकारी-योजना/)
- [महाराष्ट्र घडामोडी लक्षवेधी माहिती](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-घडामोडी-लक्षव/)
- [विधासभा अध्यक्ष](https://lakshavedhi.com/tag/विधासभा-अध्यक्ष/)
- [राहुल नार्वेकर](https://lakshavedhi.com/tag/राहुल-नार्वेकर/)
- [कृषी विभाग](https://lakshavedhi.com/tag/कृषी-विभाग/)
- [पीक विमा](https://lakshavedhi.com/tag/पीक-विमा/)
- [महाराष्ट्र कर्नाटक सीमा](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-कर्नाटक-सीमा/)
- [हिवाळी अधिवेशन](https://lakshavedhi.com/tag/हिवाळी-अधिवेशन/)
- [लोकल ट्रेन](https://lakshavedhi.com/tag/लोकल-ट्रेन/)
- [रेल्वे वाहतूक](https://lakshavedhi.com/tag/रेल्वे-वाहतूक/)
- [वाहतूक](https://lakshavedhi.com/tag/वाहतूक/)
- [महाराष्ट्र बोर्ड](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-बोर्ड/)
- [शिक्षण](https://lakshavedhi.com/tag/शिक्षण/)
- [देश](https://lakshavedhi.com/tag/देश/)
- [राष्ट्रीय पुरस्कार](https://lakshavedhi.com/tag/राष्ट्रीय-पुरस्कार/)
- [निवडणुका](https://lakshavedhi.com/tag/निवडणुका/)
- [नरेंद्र मोदी](https://lakshavedhi.com/tag/नरेंद्र-मोदी/)
- [भारतीय संविधान](https://lakshavedhi.com/tag/भारतीय-संविधान/)
- [रामदास आठवले](https://lakshavedhi.com/tag/रामदास-आठवले/)
- [अक्कलकोट](https://lakshavedhi.com/tag/अक्कलकोट/)
- [अजित पवार](https://lakshavedhi.com/tag/अजित-पवार/)
- [निवडणूक](https://lakshavedhi.com/tag/निवडणूक/)
- [लोकसभा](https://lakshavedhi.com/tag/लोकसभा/)
- [महाराष्ट्र विकास](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-विकास/)
- [आरोग्य](https://lakshavedhi.com/tag/आरोग्य/)
- [राज्य सरकार](https://lakshavedhi.com/tag/राज्य-सरकार/)
- [वेतन](https://lakshavedhi.com/tag/वेतन/)
- [Electric Highway](https://lakshavedhi.com/tag/electric-highway/)
- [केंद्रशासित प्रदेश](https://lakshavedhi.com/tag/केंद्रशासित-प्रदेश/)
- [महाराष्ट्र एकीकरण](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-एकीकरण/)
- [महाराष्ट्र सरकार](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-सरकार/)
- [केंद्र सरकार](https://lakshavedhi.com/tag/केंद्र-सरकार/)
- [महाराष्ट्र विधानपरिषद](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-विधानपरिषद/)
- [राम शिंदे](https://lakshavedhi.com/tag/राम-शिंदे/)
- [Maharashtra jail](https://lakshavedhi.com/tag/maharashtra-jail/)
- [विधेयक](https://lakshavedhi.com/tag/विधेयक/)
- [आदिवासी](https://lakshavedhi.com/tag/आदिवासी/)
- [राजेंद्र गावित](https://lakshavedhi.com/tag/राजेंद्र-गावित/)
- [GST Council](https://lakshavedhi.com/tag/gst-council/)
- [FM Niramala Sitharaman](https://lakshavedhi.com/tag/fm-niramala-sitharaman/)
- [खातेवाटप](https://lakshavedhi.com/tag/खातेवाटप/)
- [लक्षवेधी माहिती](https://lakshavedhi.com/tag/लक्षवेधी-माहिती/)
- [Maharashtra Maritime Board](https://lakshavedhi.com/tag/maharashtra-maritime-board/)
- [Maharashtra Chitrarath](https://lakshavedhi.com/tag/maharashtra-chitrarath/)
- [प्रजासत्ताक दिवस](https://lakshavedhi.com/tag/प्रजासत्ताक-दिवस/)
- [डहाणू](https://lakshavedhi.com/tag/डहाणू/)
- [बुलेट ट्रेन](https://lakshavedhi.com/tag/बुलेट-ट्रेन/)
- [महामार्ग](https://lakshavedhi.com/tag/महामार्ग/)
- [मनमोहन सिंह](https://lakshavedhi.com/tag/मनमोहन-सिंह/)
- [शासकीय दुखवटा](https://lakshavedhi.com/tag/शासकीय-दुखवटा/)
- [मुंबई महापालिका निवडणूक](https://lakshavedhi.com/tag/मुंबई-महापालिका-निवडणूक/)
- [क्रिडा विश्व](https://lakshavedhi.com/tag/क्रिडा-विश्व/)
- [वार्षिक स्नेसंमेलन](https://lakshavedhi.com/tag/वार्षिक-स्नेसंमेलन/)
- [गॅस सिलेंडर](https://lakshavedhi.com/tag/गॅस-सिलेंडर/)
- [मुंबई पोलिस](https://lakshavedhi.com/tag/मुंबई-पोलिस/)
- [फसवणूक](https://lakshavedhi.com/tag/फसवणूक/)
- [HMPV virus update](https://lakshavedhi.com/tag/hmpv-virus-update/)
- [फास्ट- टॅग](https://lakshavedhi.com/tag/फास्ट-टॅग/)
- [मुंबई उच्च न्यायालय](https://lakshavedhi.com/tag/मुंबई-उच्च-न्यायालय/)
- [दादा भुसे](https://lakshavedhi.com/tag/दादा-भुसे/)
- [लक्षवेधी गुन्हा](https://lakshavedhi.com/tag/लक्षवेधी-गुन्हा/)
- [पर्यटन पोलिस](https://lakshavedhi.com/tag/पर्यटन-पोलिस/)
- [पोलिस](https://lakshavedhi.com/tag/पोलिस/)
- [ठाणे महानगरपालिका](https://lakshavedhi.com/tag/ठाणे-महानगरपालिका/)
- [लक्षवेधी व्यक्तिमत्त्व](https://lakshavedhi.com/tag/लक्षवेधी-व्यक्तिमत्त्व/)
- [पालकमंत्री](https://lakshavedhi.com/tag/पालकमंत्री/)
- [परीक्षा](https://lakshavedhi.com/tag/परीक्षा/)
- [महाकुंभ](https://lakshavedhi.com/tag/महाकुंभ/)
- [मेट्रो](https://lakshavedhi.com/tag/मेट्रो/)
- [आदित्य ठाकरे](https://lakshavedhi.com/tag/आदित्य-ठाकरे/)
- [टीम इंडिया](https://lakshavedhi.com/tag/टीम-इंडिया/)
- [राष्ट्रीय महामार्ग](https://lakshavedhi.com/tag/राष्ट्रीय-महामार्ग/)
- [योजना](https://lakshavedhi.com/tag/योजना/)
- [मंत्रीमंडळ](https://lakshavedhi.com/tag/मंत्रीमंडळ/)
- [ठाणे](https://lakshavedhi.com/tag/ठाणे/)
- [चालू घडामोडी](https://lakshavedhi.com/tag/चालू-घडामोडी/)
- [नितेश राणे](https://lakshavedhi.com/tag/नितेश-राणे/)
- [धनंजय मुंडे](https://lakshavedhi.com/tag/धनंजय-मुंडे/)
- [उपमुख्यमंत्री अजित पवार](https://lakshavedhi.com/tag/उपमुख्यमंत्री-अजित-पवार/)
- [पर्यटन](https://lakshavedhi.com/tag/पर्यटन/)
- [गणेश नाईक](https://lakshavedhi.com/tag/गणेश-नाईक/)
- [मासेमारी](https://lakshavedhi.com/tag/मासेमारी/)
- [विकास](https://lakshavedhi.com/tag/विकास/)
- [विमान प्रवास](https://lakshavedhi.com/tag/विमान-प्रवास/)
- [समृध्दी महामार्ग](https://lakshavedhi.com/tag/समृध्दी-महामार्ग/)
- [मनोरंजन](https://lakshavedhi.com/tag/मनोरंजन/)
- [पुरस्कार](https://lakshavedhi.com/tag/पुरस्कार/)
- [बँक](https://lakshavedhi.com/tag/बँक/)
- [एटीएम सुविधा](https://lakshavedhi.com/tag/एटीएम-सुविधा/)
- [नितीन गडकरी](https://lakshavedhi.com/tag/नितीन-गडकरी/)
- [रस्ते वाहतूक](https://lakshavedhi.com/tag/रस्ते-वाहतूक/)
- [उच्च न्यायालय](https://lakshavedhi.com/tag/उच्च-न्यायालय/)
- [terrorist attack](https://lakshavedhi.com/tag/terrorist-attack/)
- [महानगरपालिका](https://lakshavedhi.com/tag/महानगरपालिका/)
- [बस तिकीट वाढ](https://lakshavedhi.com/tag/बस-तिकीट-वाढ/)
- [महाराष्ट्र दिानिमित्त](https://lakshavedhi.com/tag/महाराष्ट्र-दिानिमित्त/)
- [हवामाशास्त्र](https://lakshavedhi.com/tag/हवामाशास्त्र/)
- [HSC Result](https://lakshavedhi.com/tag/hsc-result/)
- [12th Result](https://lakshavedhi.com/tag/12th-result/)
- [ग्रामपंचायत बोर्डी](https://lakshavedhi.com/tag/ग्रामपंचायत-बोर्डी/)
- [सुरक्षा](https://lakshavedhi.com/tag/सुरक्षा/)
- [10th Result update](https://lakshavedhi.com/tag/10th-result-update/)
- [नियम लागू](https://lakshavedhi.com/tag/नियम-लागू/)
- [मनसे](https://lakshavedhi.com/tag/मनसे/)
- [SSC Result Out](https://lakshavedhi.com/tag/ssc-result-out/)
- [जिल्हा परिषद](https://lakshavedhi.com/tag/जिल्हा-परिषद/)
- [सुप्रिया सुळे](https://lakshavedhi.com/tag/सुप्रिया-सुळे/)
- [Whether News](https://lakshavedhi.com/tag/whether-news/)
- [ऑपरेशन सिंदूर](https://lakshavedhi.com/tag/ऑपरेशन-सिंदूर/)
- [अमित शहा](https://lakshavedhi.com/tag/अमित-शहा/)
- [उपमुख्यमंत्री](https://lakshavedhi.com/tag/उपमुख्यमंत्री/)
- [विदेश](https://lakshavedhi.com/tag/विदेश/)
- [मंत्रालय](https://lakshavedhi.com/tag/मंत्रालय/)
- [दारू विक्री](https://lakshavedhi.com/tag/दारू-विक्री/)
- [अलर्ट](https://lakshavedhi.com/tag/अलर्ट/)
- [अपघात](https://lakshavedhi.com/tag/अपघात/)
- [बस सेवा](https://lakshavedhi.com/tag/बस-सेवा/)
- [आषाढी एकादशी विशेष](https://lakshavedhi.com/tag/आषाढी-एकादशी-विशेष/)
- [जनगणना](https://lakshavedhi.com/tag/जनगणना/)
- [सीबीआय](https://lakshavedhi.com/tag/सीबीआय/)
- [क्रिकेट](https://lakshavedhi.com/tag/क्रिकेट/)
- [नियम](https://lakshavedhi.com/tag/नियम/)
- [सौरऊर्जा](https://lakshavedhi.com/tag/सौरऊर्जा/)
- [महायुती सरकार](https://lakshavedhi.com/tag/महायुती-सरकार/)
- [तिकीट](https://lakshavedhi.com/tag/तिकीट/)
- [उध्दव ठाकरे](https://lakshavedhi.com/tag/उध्दव-ठाकरे/)
- [Navi Mumbai](https://lakshavedhi.com/tag/navi-mumbai/)
- [सचिन तेंडुलकर](https://lakshavedhi.com/tag/सचिन-तेंडुलकर/)
- [लालपरी](https://lakshavedhi.com/tag/लालपरी/)
- [BCCI](https://lakshavedhi.com/tag/bcci/)
- [विमानतळ](https://lakshavedhi.com/tag/विमानतळ/)
- [शक्तिपीठ महामार्ग](https://lakshavedhi.com/tag/शक्तिपीठ-महामार्ग/)
- [पावसाळी अधिवेशन](https://lakshavedhi.com/tag/पावसाळी-अधिवेशन/)
- [भारत](https://lakshavedhi.com/tag/भारत/)
- [काँग्रेस](https://lakshavedhi.com/tag/काँग्रेस/)
- [रक्तदान शिबिर](https://lakshavedhi.com/tag/रक्तदान-शिबिर/)
- [क्रीडा](https://lakshavedhi.com/tag/क्रीडा/)
- [आंदोलन](https://lakshavedhi.com/tag/आंदोलन/)
- [धरणे](https://lakshavedhi.com/tag/धरणे/)
- [पाणीसाठा](https://lakshavedhi.com/tag/पाणीसाठा/)
- [महावितरण](https://lakshavedhi.com/tag/महावितरण/)
- [अकरावी प्रवेश प्रक्रिया](https://lakshavedhi.com/tag/अकरावी-प्रवेश-प्रक्रिया/)
- [गणेशोस्तव](https://lakshavedhi.com/tag/गणेशोस्तव/)
- [हेल्थ इन्शुरन्स](https://lakshavedhi.com/tag/हेल्थ-इन्शुरन्स/)
- [किल्ले](https://lakshavedhi.com/tag/किल्ले/)
- [ऐतिहासिक ठेवा](https://lakshavedhi.com/tag/ऐतिहासिक-ठेवा/)
- [उज्ज्वल निकम](https://lakshavedhi.com/tag/उज्ज्वल-निकम/)
- [लाडकी बहिण योजना](https://lakshavedhi.com/tag/लाडकी-बहिण-योजना/)
- [संप](https://lakshavedhi.com/tag/संप/)
- [मराठा आंदोलन](https://lakshavedhi.com/tag/मराठा-आंदोलन/)
- [सुविधा](https://lakshavedhi.com/tag/सुविधा/)
- [मराठी शाळा](https://lakshavedhi.com/tag/मराठी-शाळा/)
- [मुंबई महापालिका](https://lakshavedhi.com/tag/मुंबई-महापालिका/)
- [दहीहंडी उत्सव](https://lakshavedhi.com/tag/दहीहंडी-उत्सव/)
- [पोस्ट विभाग](https://lakshavedhi.com/tag/पोस्ट-विभाग/)
- [मनोज जरांगे आंदोलन](https://lakshavedhi.com/tag/मनोज-जरांगे-आंदोलन/)
- [पुणे](https://lakshavedhi.com/tag/पुणे/)
- [हरियाणा](https://lakshavedhi.com/tag/हरियाणा/)
- [आपत्ती व्यवस्थापन](https://lakshavedhi.com/tag/आपत्ती-व्यवस्थापन/)
- [टोलमाफी](https://lakshavedhi.com/tag/टोलमाफी/)
- [GST](https://lakshavedhi.com/tag/gst/)
- [आयकर विभाग](https://lakshavedhi.com/tag/आयकर-विभाग/)
- [संकेतस्थळ](https://lakshavedhi.com/tag/संकेतस्थळ/)
- [कायदा आणि सुव्यवस्था](https://lakshavedhi.com/tag/कायदा-आणि-सुव्यवस्था/)
- [अतिवृष्टी](https://lakshavedhi.com/tag/अतिवृष्टी/)
- [देवदर्शन](https://lakshavedhi.com/tag/देवदर्शन/)
- [मराठी भाषा](https://lakshavedhi.com/tag/मराठी-भाषा/)
- [आधार कार्ड अपडेट](https://lakshavedhi.com/tag/आधार-कार्ड-अपडेट/)
- [raigad](https://lakshavedhi.com/tag/raigad/)
- [आंतरराष्ट्रीय](https://lakshavedhi.com/tag/आंतरराष्ट्रीय/)
- [आदिती तटकरे](https://lakshavedhi.com/tag/आदिती-तटकरे/)
- [अयोध्या](https://lakshavedhi.com/tag/अयोध्या/)
- [दिपोत्सव](https://lakshavedhi.com/tag/दिपोत्सव/)
- [हापूस](https://lakshavedhi.com/tag/हापूस/)
- [लोकसंख्या](https://lakshavedhi.com/tag/लोकसंख्या/)
- [दिल्ली स्फोट](https://lakshavedhi.com/tag/दिल्ली-स्फोट/)
- [नवी मुंबई](https://lakshavedhi.com/tag/नवी-मुंबई/)
- [कलाविश्व](https://lakshavedhi.com/tag/कलाविश्व/)
- [अधिवेशन](https://lakshavedhi.com/tag/अधिवेशन/)
- [सुनेत्रा पवार](https://lakshavedhi.com/tag/सुनेत्रा-पवार/)
- [गुन्हा](https://lakshavedhi.com/tag/गुन्हा/)
- [जव्हार](https://lakshavedhi.com/tag/जव्हार/)
- [board CBSC](https://lakshavedhi.com/tag/board-cbsc/)
- [ग्रामपंचायत निवडणुका](https://lakshavedhi.com/tag/ग्रामपंचायत-निवडणुका/)
- [SSC Exam Dates](https://lakshavedhi.com/tag/ssc-exam-dates/)
- [गृह मंत्री](https://lakshavedhi.com/tag/गृह-मंत्री/)
- [हॉटेल](https://lakshavedhi.com/tag/हॉटेल/)
- [प्रशासन](https://lakshavedhi.com/tag/प्रशासन/)
- [कोर्ट](https://lakshavedhi.com/tag/कोर्ट/)
- [रेशन कार्ड](https://lakshavedhi.com/tag/रेशन-कार्ड/)
- [निकाल](https://lakshavedhi.com/tag/निकाल/)
- [रिक्षा चालक](https://lakshavedhi.com/tag/रिक्षा-चालक/)
- [lpg सिलेंडर](https://lakshavedhi.com/tag/lpg-सिलेंडर/)
- [वाढवण बंदर](https://lakshavedhi.com/tag/वाढवण-बंदर/)
- [पर्यावरण](https://lakshavedhi.com/tag/पर्यावरण/)
- [महागाई](https://lakshavedhi.com/tag/महागाई/)
- [तुकाराम मुंढे आरोग्य](https://lakshavedhi.com/tag/तुकाराम-मुंढे-आरोग्य/)
- [भाडेवाढ](https://lakshavedhi.com/tag/भाडेवाढ/)
- [शेती](https://lakshavedhi.com/tag/शेती/)
- [जमीन](https://lakshavedhi.com/tag/जमीन/)
- [पासपोर्ट](https://lakshavedhi.com/tag/पासपोर्ट/)
- [इंधन](https://lakshavedhi.com/tag/इंधन/)
- [पेट्रोल](https://lakshavedhi.com/tag/पेट्रोल/)
- [शाळा](https://lakshavedhi.com/tag/शाळा/)
- [कला विश्व](https://lakshavedhi.com/tag/कला-विश्व/)
- [वारी](https://lakshavedhi.com/tag/वारी/)
- [च](https://lakshavedhi.com/tag/च/)
- [Third Mumbai](https://lakshavedhi.com/tag/third-mumbai/)
- [रिक्षा](https://lakshavedhi.com/tag/रिक्षा/)