मुंबई: राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 830 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 44 हजार 710 इतका झाला असून, मृतांचा आकडा 16 हजार 26 झाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 960 जणांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9,830 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासात 5 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 95.64 टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना संबंधित शासनाने लादलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
Recommendation for You

Post Views : 84 पालघर-योगेश चांदेकरकामात अनियमितता, पावसाळ्यात कामे वाहून जाण्याची भीती पालघरः पालघर जिल्ह्यासाठी…

Post Views : 84 पालघर-योगेश चांदेकर राजकारणात कायम शत्रू समजून एकमेकांना संपवण्याचं राजकारण करायचं नसतं,…

Post Views : 84 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 84 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…












