मुंबई: राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 830 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 44 हजार 710 इतका झाला असून, मृतांचा आकडा 16 हजार 26 झाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 960 जणांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9,830 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासात 5 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 95.64 टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना संबंधित शासनाने लादलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
Recommendation for You

Post Views : 58 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 58 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 58 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 58 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












