banner 728x90

भारताच्या युवा बिग्रेडने वर्ल्ड कप जिंकला; वैभव एकटा इंग्लंडला पुरुन उरला, फायनलमध्ये टीमची ऐतिहासिक कामगिरी

banner 468x60

Share This:

झीम्बाब्वे: अंडर 19 विश्वचषकाच्या फायनल सामन्याचा थरार झिम्बाब्वे येथे रंगला. भारत आणि इंग्लंड 19 वर्षाखालील संघात फायनल सामना रंगला. या फायनल सामन्याचे नाणेफेक भारताने जिंकले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करत भारताने 411 धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना इंग्लंडला फक्त 311 धावा करता आल्या. भारताने तब्बल 100 धावांनी विश्वचषक जिंकला.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!